Author: hellomarathi

  • PM Saubhagya Yojna 2024, पीएम सौभाग्य योजना 2024.

    PM Saubhagya Yojna 2024, पीएम सौभाग्य योजना 2024.

    PM Saubhagya Yojna information in Marathi

    PM Saubhagya Yojna 2024: भारत देशामधील गरीब कुटुंबाला विजेची सुविधा पुरविण्यासाठी प्रधानमंत्री सौभाग्य योजना भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सुरु केली. या योजने अंतर्गत देशातील जे गरीब वर्ग वीज कनेक्शन घेऊ शकत नाही किंवा ज्यांच्याकडे वीज उपलब्ध नाही त्यांना मोफत वीज कनेक्शन दिले जाते. 
    आपल्या देशामध्ये गरीब वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात किंवा सुविधा न पोहचल्यामुळे आधीपासून समस्या उद्भवलेल्या असतात. अशाच समस्यांना कमी करण्यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजनांची सुरुवात करत असतात. जेणेकरून गरीब वर्गातील नागरिकांना चांगले आयुष्य जगण्यात मदत मिळते. 

    आपल्या देशात अजूनही काही राज्यात गरीब वर्ग राहतात, त्यांना विजेची सुविधा पोहोचलेली नाही किंवा आर्थिक अस्थिरतेमुळे त्यांना ते परवडत नाही. यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. 

    या सगळ्यांचा विचार करता, आपला भारत देश विजेने उज्ज्वलीत होण्यासाठी तसेच गरीब वर्गाला समस्यांपासून दूर करण्यासाठी केंद्र सरकारने Pradhan Mantri Sahaj Bijli Har Ghar Yojana या नावाने ही योजना सुरु केली. 

    गरीब वर्गातील नागरिक प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजनामध्ये अर्ज करून कशाप्रकारे फ्री वीज कनेक्शनचे लाभ घेऊ शकतो? याबद्दल संपूर्ण माहिती या लेखातून सांगणार आहोत. त्याचसोबत, योजनेचे उद्देश, फायदे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि रजिस्ट्रेशन प्रकिया याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती देणार आहोत यासाठी शेवटपर्यंत लेख जरूर वाचा.

    PM Saubhagya Yojna 2024

    PM Saubhagya Yojna in Marathi.

    प्रधानमंत्री सौभाग्य योजनाची सुरवात भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी 2017 रोजी केली होती. आपल्या देशातील काही गरीब वर्गामधील कुटुंबामध्ये आजही वीज सुविधा त्यांच्या घरात उपलब्ध नाही. अशा लोकांना मोफत वीज कनेक्शन पुरविण्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल गरिबांसाठी उचलले आहे.

    यामध्ये देशामधील ग्रामीण क्षेत्रामधील तसेच शहरी क्षेत्रामधील ज्या गरिबांच्या घरात वीज उपलब्ध नाही, त्यांना सरकारतर्फे वीज उपलब्ध करून दिली जाते. 

    प्रत्येक राज्यातील गरीब कुटुंबाला या योजनेच्या माध्यमातून फ्री वीज कनेक्शन तर दिले जाते, परंतु त्यासोबत पाच वर्षांसाठी मीटरची दुरुस्ती सुविधा, एक डीसी पंखा, एक डीसी पॉवर प्लग आणि LED बल्ब सुद्धा दिले जाते. जेणेकरून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त खर्च होणार नाही आणि आर्थिक ओझेही  कमी होते. 

    Saubhagya Scheme यामध्ये अर्ज करून मोफत वीज कनेक्शन मिळवण्यासाठी भारत देशामधील गरीब कुटुंबातील नागरिकांचे सामाजिक, आर्थिक, जातीय जनगणना 2011 यामध्ये नाव असल्यास लाभ घेता येतो. 

    परंतु जर यामध्ये कोणत्याही गरीब वर्गातील कुटुंबाचे नावे नसल्यास त्यांना केंद्र सरकारतर्फे फक्त पाचशे रुपयांमध्ये वीज कनेक्शन लावून दिले जाते आणि यामध्ये गरीब वर्गाला आर्थिक ओझे सहन करायला नको, म्हणून ते 500 रुपये दहा हफ्त्यांच्या स्वरूपात परतफेड करू शकतात.

    पीएम आवास योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-awas-yojna/

    रोजगार संगम योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/rojgar-sangam-yojna/

    PM Saubhagya Yojna थोडक्यात आढावा.

    PM Saubhagya Scheme 2024 Overview

    योजनाचे नाव:-प्रधानमंत्री सौभाग्य योजना

    श्रेणी:+केंद्र सरकारी योजना

    कोणाद्वारे सुरु झाली:-प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी

    कधी सुरु केली:-25 सप्टेंबर, 2017 रोजी

    उद्देश्य:-देशामधील गरीब वर्गातील नागरिकांना मोफत वीज कनेक्शन प्रदान करणे

    लाभार्थी:-देशातील गरीब वर्ग

    लाभ:-फ्री वीज कनेक्शन

    अर्ज प्रकिया:-ऑनलाइन व ऑफलाइन

    अधिकृत वेबसाइट:-http://-https://saubhagya.gov.in/

    हेल्पलाईन टोल फ्री नंबर:-1800-121-5555

    PM Saubhagya Yojna Objective.

    PM Saubhagya Yojna उद्देश्य.

    2017 साली केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री सौभाग्य योजनाचे मुख्य उद्देश देशामधील प्रत्येक गरीब कुटुंबाकडे वीज कनेक्शन पोहचविणे हे आहे. देशातील काही ग्रामीण व शहरी भागातील छोट्या घरांमध्ये विजेची सुविधा उपलब्ध नाही. गरीब नागरिकांच्या आर्थिक मंदीमुळे त्यांना विजेसाठी खर्च करण्यास शक्य होत नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना अंधारातच राहून विविध प्रकारच्या समस्यांना दैनंदिन जीवनात तोंड द्यावे लागते. 

    अशाच गरीब कुटुंबियांना वीज उपलब्ध करून मदत करण्यासाठी केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील अशाच कुटुंबियांना मोफत वीज सुरक्षा प्रदान केली जाते. जेणेकरून त्यांच्या कुटुंबामधील प्रत्येक लहान मोठे सदस्य आपले स्वप्न उज्ज्वल प्रकाशात राहून साकार करतील.

    PM Saubhagya Yojna 2024

    PM Saubhagya Yojna Benefits.

    PM Saubhagya Yojna फायदे.

    देशामधील प्रत्येक घरा-घरांमध्ये वीज या योजनेच्या माध्यमातून पोहोचवली जाणार आहे. 

    या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक राज्यातील गरीब परिवारांना मोफत वीज कनेक्शन दिले जाणार आहे. 

    त्याचप्रमाणे गरीब परिवाराला सरकारतर्फे मोफत बल्ब, डीसी पंखा, डीसी पावर प्लग आणि 5 वर्षांसाठी मीटर दुरुस्ती फ्री दिले जाते. 

    ग्रामीण व शहरी भागातील गरीब नागरिक यामध्ये सहभागी होऊन आपल्या घरात वीज कनेक्शन करू शकतात. 

    देशातील प्रत्येक घराघरात वीज उपलब्ध झाल्यामुळे लोकांच्या जीवनात सुधारणा होणार. 

    ज्या ग्रामीण भागात जसे डोंगराळ किंवा अडचणीमध्ये असलेल्या घरांमध्येसुद्धा सरकारतर्फे वीज पुरवठा दिला जाणार. 

    गरीब वर्गातील नागरिकांना वीज कनेक्शन विकत घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च करावा लागणार नाही. 

    या योजनेतून घरोघरी वीज आल्यामुळे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक दृष्टया वाढ होण्यास मदत मिळेल. 

    गरीब वर्गातील नागरिकांना या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी कुठेही न जाता मोबाईलद्वारे सहजरित्या अर्ज करता येऊ शकतो. 

    PM Saubhagya Yojna Eligibility.

    अर्जदार नागरिकांना यामध्ये अर्ज करून लाभ घेण्यासाठी खालील दिलेल्या पात्रतानुसार प्रधानमंत्री सौभाग्य योजनासाठी पात्र असणे गरजेचे आहे. 

    या योजनेमध्ये अर्ज करणारा व्यक्ती भारत देशामधील स्थानिक रहिवासी असणे. 

    देशामधील फक्त गरीब वर्गातील कुटुंब या योजनेत सहभागी होऊन लाभ घेऊ शकतो. 

    सामाजिक, आर्थिक, जातीय जनगणना 2011 यामध्ये ज्या नागरिकांचे नाव आहेत त्यांनाच फ्री वीज कनेक्शन दिले जाणार. 

    ज्या नागरिकांचे सामाजिक, आर्थिक, जातीय जनगणना 2011 यामध्ये नावे नसल्यास त्यांना काही कमी रक्कम देऊन वीज कनेक्शन करावे लागेल. 

    ज्या कुटुंबामध्ये कोणतेही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कार्यरत असतील, त्या परिवारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 

    ज्या नागरिकांच्या घरामध्ये पहिल्यापासून वीज कनेक्शन उपलब्ध आहे, परंतु अर्ज केल्यास रद्द केले जातील. 

    जर अर्जदार व्यक्तीच्या घरात तीन पेक्षा जास्त खोल्या असल्यास अर्ज करू शकत नाही. 

    तसेच कुटुंबाच्या कोणत्याही सदस्याकडे दुचाकी किंवा चारचाकी नसली पाहिजेत.

    PM Saubhagya Yojna Documents.

    अर्जदारांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करून सहभागी होण्यासाठी खालील दिलेल्या प्रधानमंत्री सौभाग्य योजनाचे आवश्यक कागदपत्रे असणे बंधनकारक आहेत. 

    अर्जदाराचे आधारकार्ड 

    रेशनकार्ड 

    पॅनकार्ड 

    वोटर आयडीकार्ड 

    बीपीएल कार्ड 

    रहिवासी दाखला 

    वार्षिक उत्पन्नाचा दाखला 

    पासपोर्ट आकाराचा फोटो 

    मोबाईल नंबर.

    पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-yashasvi-scholarship-yojna/

    जननी सुरक्षा योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/janani-suraksha-yojana/

    PM Saubhagya Yojna Apply Online.

    जे नागरिक गरीब परिवारातील असून योजनेच्या पात्रतानुसार पात्र असतील आणि ते अर्ज करून लाभ घेण्यास इच्छुक असतील, तर त्यांनी खालील दिलेल्या प्रधानमंत्री सौभाग्य योजनाचे रजिस्ट्रेशन प्रकिया फॉलो करा. 

    तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइटमध्ये जावे लागेल. 

    त्यानंतर तुमच्या समोर होमपेज उघडून येईल त्यामध्ये तुम्हाला गेस्ट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. 

    त्या पर्यायामध्ये गेल्यानंतर नवीन पेज उघडून येईल त्यामध्ये साइन इनचा पर्याय दिसेल.

    त्यामध्ये तुम्हाला तुमचे Role ID आणि पासवर्ड टाकावे लागेल. 

    आयडी आणि पासवर्ड टाकून झाल्यावर साइन इन बटनावर क्लिक करावे लागेल. 

    त्यानंतर तुमच्या समोर Saubhagya Application Form उघडून येईल. 

    त्या फॉर्ममध्ये विचारली गेलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरून घेणे. 

    फॉर्म भरल्यानंतर आवश्यक असणारे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करून घेणे. 

    शेवटी सगळं काही झाल्यानंतर व्यवस्थित तपासणी करून सबमिट बटनावर क्लिक करणे. 

    अशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी ऑनलाइन प्रकिया करून अर्ज करू शकता.

    PM Saubhagya Yojna Offline Registration 

    ज्या नागरिकांना ऑनलाइन अर्ज करण्यास कोणत्याही समस्या येत असतील तर खालील दिलेल्या प्रधानमंत्री  सौभाग्य योजनाचे ऑफलाइन रजिस्ट्रेशन प्रकिया फॉलो करून अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. 

    सर्वात प्रथम नागरिकांना ऑफलाइन अर्ज करण्यासाठी जवळच्या वीज विभाग कार्यालयामध्ये जावे लागेल. 

    वीज विभाग कार्यालयात गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्याला या योजने संबंधित माहिती देणे. 

    त्यानंतर तुम्हाला अधिकाऱ्याकडून ऑफलाइन अर्जासाठी फॉर्म दिले जातील. 

    त्या फॉर्ममध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती ध्यानपूर्वक भरावी लागेल. 

    संपूर्ण फॉर्म भरून झाल्यावर लागणारे सगळे आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून घेणे. 

    त्यानंतर फॉर्ममध्ये तुमचे पासपोर्ट साईझ फोट चिकटवणे. 

    हे सगळं केल्यानंतर तुमचा फॉर्म आणि कागदपत्रे घेऊन वीज कार्यालयामधील अधिकारीकडे जमा करणे. 

    त्यानंतर तुम्हाला त्या अधिकाऱ्याकडून अर्ज केल्याची पावती तुम्हाला प्राप्त होईल. 

    अशा प्रकारे तुम्ही ऑफलाइन अर्ज करू शकता.

    निष्कर्ष 

    आम्ही या लेखामधून तुम्हाला PM Saubhagya Yojana संबंधित संपूर्ण माहिती सविस्तररित्या सांगितली. सरकारने सुरु केलेल्या या योजनेतून देशामधील प्रत्येक गरीब परिवारांना मोफत वीज मिळून त्यांचा विकास होण्यासाठी मदत होणार आहे.  या योजनेचे उद्देश काय होते? ते का चालू करण्यात आले? देशातील गरीब वर्गाला याचा फायदा कसा होईल? गरीब वर्गातील नागरिकांना यामध्ये फायदा कसा घेता येईल? त्याचप्रमाणे नागरिकांना अर्ज करताना कोणती कागदपत्रे द्यावी लागणार आहेत?  तसेच या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी कोण पात्र असणार आहेत? आणि अर्ज करण्यासाठी कोणत्या प्रकियांना फॉलो करावे लागेल? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही या लेखातून मार्गदर्शन केले. 

    जे नागरिक या योजनेच्या माध्यमातून आपल्या घरात मोफत वीज कनेक्शन करण्यासाठी इच्छुक आहे, त्यांनी आम्ही दिलेल्या लेखातून संपूर्ण माहिती वाचून अर्ज करणे आणि सरकारच्या या योजनेचा फायदा करून घेणे. जर तुम्हाला आमचा हा लेख उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या जवळील गरजू कुटुंबियांना पाठवा आणि त्यांना मदत करा. 

    तुम्हाला अशाच प्रकारचे फायदेशीर आणि उपयुक्त योजनांची माहिती त्वरित भेटण्यासाठी आमच्या वेबसाइटला Subscribe करा.

    FAQs

    भारतात मोफत वीज योजनेसाठी अर्ज कसा करावा?

    भारतात मोफत वीज योजनेसाठी पीएम सौभाग्याचा अधिकृत वेबसाइटमध्ये अर्ज करावा लागेल. 

    काय आहे सौभाग्य योजना?

    या योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब परिवाराला मोफत वीज कनेक्शन केंद्र सरकारतर्फे दिली जाते. 

    सौभाग्य योजनेसाठी कोण पात्र आहेत? 

    या योजनेमध्ये फक्त देशामधील गरीब कुटुंब यामध्ये पात्र आहेत.

    YOJANA MEDIA

    केंद्र आणि राज्य सरकार यांनी लोकहितासाठी सुरु केलेल्या योजनांचे तपशीलवार आणि लेटेस्ट माहितीसाठी आम्ही ही वेबसाइट सुरु केली आहे. यामध्ये योजने संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला मराठी भाषेत योग्य पद्धतीने सादर करणे हेच आमचे ध्येय आहे.

  • PM Awas Yojna 2024, पीएम आवास योजना.

    PM Awas Yojna 2024, पीएम आवास योजना.

    PM Awas Yojna information in Marathi.

    PM Awas Yojna 2024: ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबाला योग्य घर बनवून देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली होती. जेणेकरून भारतातील नागरिकांना PMAY अंतर्गत स्वतःचे सुरक्षित व परवडणारे घर मिळण्यात मदत होते. 
    आपल्या भारत देशामध्ये मागील काही वर्षांमध्ये लोकसंख्या वाढत चाली आहे आणि लोकांचे उत्पन्नसुद्धा वाढताना दिसत आहे. यामुळे देशातील लोकांचे घर घेण्यासाठी मागणीसुद्धा  वेगाने वाढली आहे. SECC म्हणजेच सामाजिक आर्थिक व जंत जनगणना २०११ पर्यंत भारत देशामधील ४ कोटी लोकांकडे स्वतःचे घर व मूलभूत सोयी सुविधासुद्धा उपलबध नव्हते. 

    PM Awas Yojana in Marathi.

    या समस्यांना तोंड देण्यासाठी आणि लोकांचे मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने वर्ष १ जून, २०१५ रोजी प्रधानमंत्री आवास योजना सुरु करण्यात आली. भारत सरकार या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना परवडण्या योग्य घरे तयार करून प्रदान केली जातात. केंद्र सरकारने त्याचसोबत सगळ्यांसाठी घर निर्माण करायचे धोरणसुद्धा ठेवले होते. 

    २३ जुलै, २०२४ मध्ये झालेल्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी Pradhan Mantri Awas Yojna अंतर्गत ग्रामीण क्षेत्रामधील गरीब व मध्यम वर्गातील कुटुंबासाठी १० लाख कोटीच्या गुंतवणुकीसाठी प्रस्थाव मांडला. या आर्थिक मदतीमुळे PMAY प्रकल्पांसाठी महत्त्वपूर्ण चालना मिळणार आहे. 

    या योजनेचा फायदा तुम्ही घेऊ शकता, जेव्हा तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनाबद्दल संपूर्ण माहिती असेल. या लेखात आम्ही तेच सांगायचा प्रयत्न केला आहे. यामध्ये योजनाचे उद्देश काय आहे? त्यांचे फायदे काय आहेत? यासाठी पात्रतेच्या अटी काय आहेत? यामध्ये कोणते विविध श्रेणींचा समावेश आहे? अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? आणि कोणत्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता? याबद्दलची सविस्तर माहिती सांगितली आहे. योग्यरित्या लाभ घेण्यासाठी यासाठी शेवटपर्यंत लेख लक्षपूर्वक पहा. 

    PM Awas Yojna 2024

    PM Awas Yojna in short.

    योजनाचे नाव:-प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)

    श्रेणी:-केंद्र सरकारी योजना

    सुरु कधी झाली:-१ जून, २०१५ रोजी

    कोणी सुरु केली:-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी

    विभाग:-शहरी व ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार.

    उद्देश:-भारतातील नागरिकांना स्वतःचे घर निर्माण करून देणे

    लाभार्थी:-देशामधील गरीब व मध्यम वर्गातील कुटुंब

    लाभ:-परवडणारी घरे

    अर्ज पद्धत:-ऑनलाइन व ऑफलाइन

    अधिकृत वेबसाइट:-http://pmaymis.gov.in

    What Is PM Awas Yojna.

    भारत देशामधील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील गरीब कुटुंबाना घराची सुविधा प्रदान करण्यासाठी PMAY म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजनाची सुरुवात केली होती. या योजनेच्या माध्यमातून आता पर्यंत देशभरात ३ कोटींपेक्षा जास्त घरे तयार करण्यात आलेली आहेत. या योजनेला दोन भागात विभागले गेलेले आहेत. 

    PM Awas Yojna types.

    प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAYG)

    PM Awas Yojna Gramin या योजेनचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील कच्च्या घरांना दुरुस्त करून पक्या घरात बदलवून गृह आपत्तीच्या समस्यांना दूर करणे आहे. 

    PMAYG अंतर्गत ग्रामीण क्षेत्रामध्ये ४ कोटी घरे तयार करण्याची योजना आखली गेली आहे. 

    केंद्र सरकारतर्फे या योजनेची मुदत मार्च २०२४ वर्षापर्यंत वाढविण्यात आली. 

    PMAYG योजनेच्या माध्यमातून एका घराला तयार करायला जवळपास ११४-११५ दिवसांचा कालावधी लागतो. 

    ग्रामीण भागातील घरांचे युनिटनुसार आकार २६९ Sqft इतकी असते.

    सामाजिक आर्थिक व जंत जनगणनाच्या आधारे लाभार्थ्यांची निवड केली जाते, त्याचसोबत ग्रामसभेच्या माध्यमातून पडताळणी केली जाते. 

    प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण शहरी (PMAY Urban)

    २५ जून, २०१५ रोजी  केंद्र सरकारने PMAY Urban ची घोषणा केली होती. 

    याचे मुख्य उद्देश भारतामधील महानगरांमध्ये २ कोटीपेक्षा जास्त घरे तयार करून उपलब्ध करणे आहे. 

    केंद्र सरकारे ११९ लाख घरे जुलै २०२३ पर्यंत मंजूर केले आहेत. 

    PMAY Urban ची सुद्धा मुदत ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. 

    रोजगार संगम योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/rojgar-sangam-yojna/

    पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-yashasvi-scholarship-yojna/

    PM Awas Yojna पात्रता.

    शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनाची पात्रता दोन्ही ठिकाणी सारखीच असते. पात्रता जाणून घेण्यासाठी खालीलप्रमाणे अटी दिलेल्या आहेत. 

    योजना अंतर्गत सहभागी होणारे नागरिक भारत देशाचे स्थानिक रहिवासी असणे. 

    अर्ज करण्याऱ्या नागरिकांकडे स्वतःचे घर नसले पाहिजेत. 

    नागरिकांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या नावाने सुद्धा घर नसावे. 

    ज्यांच्याकडे २१ Sq Meter चे पक्के घर असेल आणि त्यांना सुधार करायचा असेल तर ते पात्र ठरतील. 

    या योजनेमध्ये १८ वर्षापेक्षा जास्त वयोगटातील नागरिक अर्ज करण्यास पात्र आहेत. 

    या योजनेत वैवाहिक जोडपे असतील तर दोघांपैकी एका सदस्याला अर्ज करता येते.

    खालील दिलेल्या तक्त्यामधील वर्गाच्या कॅटेगरी व वार्षिक उत्पनानुसार पात्र असल्यास अर्ज करू शकता

    PM Awas Yojna Document Required.

    पात्र असलेल्या नागरिकांना अर्ज करताना प्रधानमंत्री आवास योजनाचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे, ती यादीप्रमाणे खाली दिलेली आहेत. 

    अर्जदार नागरिकांचे आधारकार्ड 

    पॅनकार्ड 

    रेशन कार्ड 

    जातीचे प्रमाणपत्र 

    वोटर आयडी कार्ड 

    आवास प्रमाणपत्र 

    जातीचा दाखला 

    मोबईल नंबर 

    पासपोर्ट आकाराचे फोटो 

    वार्षिक उत्पन्न दाखला  

    बँक खात्याची माहिती

    PM Awas Yojna अर्ज करण्याची प्रक्रिया.

    ज्या नागरिक प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करून लाभ घेयचा आहे, त्यांनी खालील दिलेल्या प्रक्रियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करून अर्ज करा. 

    ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला PMAY योजनेच्या अधिकृत वेबसाइटमध्ये जावे लागेल. 

    वेबसाइटमध्ये गेल्यानंतर होमपेज उघडून येईल, त्यामधील मेनुबारमध्ये तीन डॉट दिसतील. 

    त्या तीन डॉटवर क्लिक केळण्यातनंतर Awaassoft चा पर्याय दिसून येईल, त्यावर क्लिक करा. 

    त्यामध्ये गेल्यानंतर तुमच्या समोर संपूर्ण यादी उघडेल त्यामधील Data Entry च्या पर्यायावर क्लिक करा. 

    पर्यायामध्ये गेल्यानंतर तुम्ही नवीन पेजमध्ये इंटर कराल, त्यामधील Data Entry for Awaas यावर क्लिक करणे. 

     त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला राज्य व जिल्हा विचारतील ते भरून घेणे व Continue बटनावर क्लिक करून पुढे जाणे. 

    पुढे तुम्हला यूजर नेम व पासवर्ड टाकून नंतर कॅप्चा कोड भरून लॉगिन करणे. 

    लॉगिन झाल्यानंतर त्यामध्ये Beneficiary Registration From उघडून येईल. 

    त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. 

    त्यानंतर आवश्यक असणारे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. 

    अपलोड करून झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. 

    अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करून प्रकिया पार पाडू शकता. 

    PM Awas Yojna 2024

    PM Awas Yojna Apply Offline

    जर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे समस्यांना सामोरे जावे लागत असल्यास तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनामध्ये ऑफलाइन अर्ज करून लाभ मिळवू शकतात. यासाठी खालील दिलेल्या प्रक्रिया फॉलो करून अर्ज करा. 

    ऑफलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या जवळील सामान्य सेवा केंद्रामध्ये भेट देयची आहे. 

    तिथे गेल्यानंतर तुम्हाला कमीत कमाई २५ रुपये सोबत GST देऊन संबंधित सबसिडी फॉर्म विकत घेयचा आहे. 

    त्यानंतर त्या फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण अचूक भरून घेयची आहे. 

    फॉर्म पूर्ण भरून झाल्यावर आवश्यक असणारे कागदपत्रे झेरॉक्स करून त्यासोबत जोडणे. 

    भरलेल्या फॉर्मला घेऊन सामान्य सेवा केंद्रामध्ये जाऊन अधिकाऱ्याला सबमिट करणे. 

    त्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून पावती दिली जाईल ती व्यवस्थित ठेवणे. 

    अशाप्रकारे तुम्ही ऑफलाईन अर्ज करण्यास प्रकिया करू शकतात. 

    PM Awas Yojna Application Form Status Check 

    तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनाचे अर्ज तपासण्यासाठी PMAY च्या पोर्टलमध्ये जावे लागेल. 

    तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा यूजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घेणे. 

    लॉगिन केल्यानंतर तुम्हाला Track Application च्या पर्यायामध्ये जावे लागेल. 

    तिथे गेल्यानंतर तुम्हाला स्टेटस भाग्याला मिळेल. 

    अशाप्रकारे तुम्ही स्टेटस पाहण्यासाठी प्रक्रियाना फॉलो करू शकता. 

    निष्कर्ष 

    आमच्या या लेखात तुम्हाला PM Awas Yojna संदर्भात सविस्तर माहिती सांगितली आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला योजनाचे महत्त्व काय आहेत? ती कधी सुरु करण्यात आली? कशासाठी सुरु करण्यात आली? कोणाकडून सुरु करण्यात आली? यामागे कोणते मंत्रालय काम करत आहेत? तसेच आतापर्यंत किती यश योजनेला मिळाले? हे चालू करण्यामागचे उद्देश काय आहेत? तसेच यामध्ये कशाप्रकारे वाटप केले जाते? शहरी व ग्रामीण भागांना कसा फायदा घेता येईल? यासाठी कोण पात्र असणार आहेत? त्याचपरामें आवश्यक असणारे कागदपत्रे कोणती? नागरिक कशा प्रकारे अर्ज करू शकतो? आणि अर्ज केल्यानंतर स्टेटस सुद्धा कसे पाहू शकतो? अशा प्रश्नांची संपूर्ण माहिती मार्गदर्शन केली. 

    तुम्हाला सुद्धा स्वतःचे घर बनविण्यासाठी आतुर असाल, तर आम्ही दिलेल्या लेखातून संपूर्ण माहिती जाणून घेऊन अर्ज करा आणि लाभ घ्या. आमचा हा लेख तुम्हाला उपयुक्त व परिपूर्ण वाटला असेल तर गरजू लोकांना पाठवून त्यांनाही स्वतःचे घर बनविण्यास मदत करा. 

    जर तुम्हाला सरकारच्या अश्याच फायदेशीर योजनांची माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या वेबसाइटला Subscribe करू शकता किंवा आमच्या Telegram/WhatsApp ला जॉईन करून लेटेस्ट अपडेट्स मिळवू शकता. 

    जननी सुरक्षा योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/janani-suraksha-yojana/

    आयुष्मान भारत योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-aayushman-bharat-yojna/

    PM Awas Yojna वारंवार विचारले जाणारे प्रश्न.

    आवास योजनेसाठी कोण पात्र आहे?

    या योजनेसाठी देशभरातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिक पात्र आहेत. 

    प्रधानमंत्री आवास योजनेची रक्कम किती आहे?

    या योजनेच्या माध्यमातून सपाट भागांसाठी एक लाख वीस हजार रक्कम आणि डोंगराळ भागासाठी एक लाख तीस हजार रक्कम मंजूर केली आहे.

    मी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतो का?

    होय, तुम्ही या योजनेसाठी PMAY च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता. 

    YOJNA MEDIA

    केंद्र आणि राज्य सरकार यांनी लोकहितासाठी सुरु केलेल्या योजनांचे तपशीलवार आणि लेटेस्ट माहितीसाठी आम्ही ही वेबसाइट सुरु केली आहे. यामध्ये योजने संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला मराठी भाषेत योग्य पद्धतीने सादर करणे हेच आमचे ध्येय आहे.

    सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकांपैकी कुणी व्यक्ती असेल ज्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजनेविषयी माहिती द्या किंवा त्यांना हा लेख वाचण्यास द्यावा हि विनंती जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल व त्यांचे स्वप्नपूर्ती साठी आपण काही मदत करू शकू.

    सर्व वाचकांना एक विनंती हि वेब साईट केंद्र शासन किंवा राज्य शासनाची नाही किंवा त्या संबंधी देखील नाही. जर आपण वर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे या योजनेबद्दल काही निर्णय घेणार असणार तर कृपया वर दिलेली माहिती परत एकदा पडताळून बघा आणि मगच हवा तो निर्णय घ्यावा. आम्ही फक्त या योजनेची माहिती आपल्या मराठी वाचकांना आपल्या मराठी भाषेत वाचण्यास मिळावी या उद्देशाने हा प्रयत्न केला आहे. कृपया याची नोंद घ्यवी.

  • Rojgar Sangam Yojna 2024, रोजगार संगम योजना 2024.

    Rojgar Sangam Yojna 2024, रोजगार संगम योजना 2024.

    Rojgar Sangam Yojna information in Marathi 2024

    Rojgar Sangam Yojna Maharashtra 2024: महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेरोजगार नागरिकांना आर्थिक मदत व्हावी यासाठी रोजगार संगम योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये आर्थिक स्वरूपात दिले जातात. 

    तसेच यामध्ये लाभार्थी असलेल्या नागरिकांना या योजनेमार्फत कौशल्य प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. जेणेकरून नागरिकांना आपली व्यावहारिक क्षमता आत्मसात करून रोजगार निर्माण करण्यात मदत मिळेल. नागरिकांना हे कौशल्य प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने दिले जाते. 

    महाराष्ट्रामध्ये सध्या बेरोजगारीचे प्रमाण फार वाढले आहे आणि यामध्ये बरेच तरुण चांगले उच्च शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी नसल्याकारणामुळे नोकरीसाठी इथे तिथे भटकत आहेत. यासाठी सरकारने रोजगार संगम योजना महाराष्ट्रात सुरु केली. जेणेकरून कौशल्य प्रशिक्षण घेत दरमहा आर्थिक मदतीमुळे स्वतःचा व्यवसाय आणि कमी स्रोत निर्माण करण्यासाठी मदत होईल. 

    जे तरुण या योजनेत अर्ज करून लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी हा लेख शेवटपर्यंत पहा. यामध्ये आम्ही योजना संबंधित महत्त्वपूर्ण माहिती, उद्देश, फायदे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज प्रकिया याबद्दल संपूर्ण माहिती या लेखात दिलेली आहे.

    Rojgar Sangam Yojna

    महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोजगार संगम योजना २०२४ मध्ये सुरु केली. या योजनेमध्ये अर्ज करून लाभ घेणाऱ्या तरुणांना दरमहा 5,000 रुपये वेतन दिले जाते. त्याचसोबत कौशल्य विकासाचे प्रशिक्षणही ऑनलाइन दिले जाते. महाराष्ट्र सरकारचा हेतू राज्यामधील बेरोजगारी दर कमी करणे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणे. 

    जे तरुण शिक्षण घेऊन नोकरी नसल्याकारणामुळे बेरोजगारीच्या जाळ्यात अडकले आहेत, त्यांना ही योजना आर्थिक आणि व्यावहारिक दृष्टया सक्षम बनविण्यास मदत करेल. तसेच राज्यामध्ये बेरोजगारी कमी होऊन रोजगार दर वाढण्यात मदत मिळेल.

    Rojgar Sangam Yojna 2024

    Rojgar Sangam Yojna थोडक्यात आढावा.

    Rojgar Sangam Yojna 2024 Overview.

    योजनेचे नाव:-रोजगार संगम योजना महाराष्ट्र

    श्रेणी:-महाराष्ट्र सरकारी योजना

    कोणी चालू केली:-महाराष्ट्र सरकारने

    कधी चालू केली:-2024

    विभाग:-Skills, Employment, Entrepreneurship and innovation department

    उद्देश:-राज्यातील बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत पुरवणे

    लाभार्थी:-महाराष्ट्रातील बेरोजगार वर्ग

    लाभ:-लाभार्थीना दरमहा 5000 रुपये वेतन

    अर्ज पद्धत:-ऑनलाइन

    अधिकृत वेबसाइट:-http://-rojgar.mahaswayam.gov.in

    Rojgar Sangam Yojna Objective.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेल्या रोजगार संगम योजनाचे उद्देश राज्यामधील बेरोजगार तरुणांना आर्थिक स्वरूपात मदत प्रदान करणे. तसेच राज्यामध्ये नागरिकांना नोकरीसाठी चांगल्या संधी उपलब्ध करून देणे. 

    जेणेकरून या योजनेच्यामार्फत लाभार्थी रोजगार निर्माण करेल आणि पैसे कमावून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यास सक्षम राहतील. त्याचसोबत जे नागरिक यामध्ये अर्ज करून लाभ घेत आहेत, त्यांना सरकारतर्फे कोणत्याही विभागात नोकरीची संधी असल्यास पहिले प्राधान्य दिले जाईल.

    आयुष्मान भारत योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-aayushman-bharat-yojna/

    प्रधानमंत्री वय वंदना योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pradhanmantri-vay-vandana-yojna/

    Rojgar Sangam Yojna Benefits.

    Rojgar Sangam Yojna फायदे .

    सरकारने सुरु केलेल्या रोजगार संगम योजनाचे फायदे महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना होतो. 

    या योजनेच्या माध्यमातून बेरोजगारांना सरकारतर्फे आर्थिक मदत दिली जाते. 

    जे नागरिक यामध्ये अर्ज करून लाभ घेतात त्यांना सरकार दरमहा 5000 रुपये आर्थिक स्वरूपात देते. 

    तसेच लाभार्थींना भविष्यात चांगले रोजगार निर्माण होण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणसुद्धा दिले जाते. 

    सरकारतर्फे मिळणाऱ्या या प्रशिक्षणातून तरुण अधिक व्यावहारिक दृष्टया अधिक सक्षम होतात. 

    त्याचप्रमाणे, उच्च कामाच्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असतील तर तिथे लाभार्थींना सहभागी केले जाते. 

    महाराष्ट्र सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक व शैक्षणिक मदतीमुळे भविष्यात बेरोजगारी कमी करण्यात मदत होईल. 

    महाराष्ट्रामधील बेरोजगार युवक चांगले रोजगार प्राप्त करून स्वतंत्र आणि आत्मनिर्भर राहतील. 

    या योजनेतून लाभार्थींना येणारी रक्कम ही त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे पाठविले जाते.

    या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना मिळणाऱ्या रक्कमेतून आपला दैनंदिन खर्च भागवता येतो. 

    ज्या इच्छुक तरुणांना यामध्ये सहभागी होऊन लाभ घ्यायचा असेल त्यांना कुठेही फेऱ्या मारण्याची गरज नाही. 

    तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन मोबाईलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता. 

    लाभार्थींना नोकरी मिळत नाही तोपर्यंत शासनातर्फे लाभ दिला जाणार. 

    या योजना अंतर्गत स्त्री, पुरुष व ट्रान्सजेंडर यामधील व्यक्ती अर्ज करून लाभ घेऊ शकतो. 

    Rojgar Sangam Yojna eligibility.

    जे नागरिक अर्ज करून लाभ घेण्यास इच्छुक आहेत त्यांना खालील दिलेल्या रोजगार संगम योजनासाठी पात्रता असणे आवश्यक आहे. 

    या योजनेमध्ये अर्ज करणारे अर्जदार महाराष्ट्र राज्यातील स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे. 

    यामध्ये सहभागी होण्यासाठी तरुणांचे वय 18 ते 40 वर्षा खाली असणे.

    जे अर्जदार सुशिक्षित असून बेरोजगार आहेत तेच यामध्ये अर्ज करू शकतात. 

    ज्या तरुणांचे 12वी, पदवीधर, डिप्लोमा आणि उच्च शिक्षण झाले आहेत फक्त तेच यामध्ये अर्ज करू शकतात. 

    जे अर्जदार या योजनेसाठी अर्ज करायचा विचार करत आहेत, ते बेरोजगार असणे. 

    अर्जदाराचे बँक खाते असून ते आधारकार्ड सोबत जोडलेले असणे आवश्यक आहे. 

    तसेच अर्जासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे असणे आवश्यक आहे. 

    रोजगार संगम योजनाचे अटी 

    यामध्ये अर्ज करणारा व्यक्ती महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातील नसावा. 

    सहभागी होणाऱ्या व्यक्तीचे कोणतेही उत्पनाचे साधन नसावे. 

    शासनाने दिलेल्या वयाच्या मर्यादानुसार अर्जदाराचे वय असावे. 

    अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाखापेक्षा कमी असणे. 

    अर्जदार तरुण कोणत्याही खाजगी व शासकीय कार्यालयात कार्यरत नसावा.

    Rojgar Sangam Yojna 2024

    Rojgar Sangam Yojna आवश्यक कागदपत्रे.

    Rojgar Sangam Yojna Required Documents .

    अर्जदारांना या उपक्रमात नोंदणी करताना खालील दिलेल्या रोजगार संगम योजनाचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे. 

    अर्जदाराचे आधारकार्ड तेही बँक लिंक असणे. 

    त्या तरुणाचे शैक्षणिक आणि पदवीचे प्रमाणपत्र (मार्कशीट) 

    शिधापत्रिका 

    अधिवास प्रमाणपत्र 

    वयाचे प्रमाणपत्र (शाळा सोडल्याचा दाखला)

    बँक पासबुकचे पहिले पान 

    ई-मेल आयडी 

    मोबाईल नंबर 

    पासपोर्ट आकाराचा फोटो 

    जातीचा दाखला 

    कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न दाखला 

    पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-yashasvi-scholarship-yojna/

    जननी सुरक्षा योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/janani-suraksha-yojana/

    Rojgar Sangam Yojna online apply.

    महाराष्ट्र राज्यामधील ज्या बेरोजगार तरुणांना रोजगार संगम योजनामध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून लाभ मिळवायचा आहे, त्यांनी खालील दिलेल्या ऑनलाइन प्रक्रियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करून अर्ज करावा. 

    पहिली स्टेप: अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला क्रोममध्ये जाऊन रोजगार संगम योजनाची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल. सुरुवातीला तुम्हाला नोंदणी करून रजिस्टर आयडी आणि पासवर्ड तयार करावे लागेल.

    दुसरी स्टेप: तुमच्या समोर वेबसाइटचे होमपेज उघडून येईल. यामधील नोंदणी पर्यायावर क्लिक करा. 

    तिसरी स्टेप: त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर रोजगार संगम योजना नोंदणी फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती विचारली असेल, तुमचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, जन्म तारीख, लिंग, आधार आयडी आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. नंतर कॅप्चा कोड टाकून नेक्स्ट वर क्लिक करणे. तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो टाकून कन्फर्मवर क्लिक करणे. 

    चौथी स्टेप: त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल त्यामध्ये तुमची पुन्हा वैयक्तिक माहिती भरावी लागेल. नंतर खाली तुम्हाला नवीन पासवर्ड तयार करावा लागेल, तो पासवर्ड लक्षात राहील असा टाकणे आणि Create Account यावर क्लिक करणे.

    पाचवी स्टेप:  त्यानंतर तुमच्या ई-मेल आयडीवर आणि मोबाईलमध्ये मेसेजवर आयडी व पासवर्ड पाठविला जाईल. तुम्हाला पुन्हा सेम वेबसाइटवर येऊन ई-मेलवर मिळालेला रजिस्टर आयडी आणि पासवर्ड टाकून पोर्टलमध्ये लॉगिन करून घेणे.

    सहावी स्टेप: पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन डॅशबोर्ड उघडून येईल. त्यामध्ये तुम्हाला पाच पर्याय दिसतील, त्यामध्ये वैयक्तिक, शैक्षणिक, अतिरिक्त अभ्यासक्रम, कामाचे अनुभव आणि इतर माहिती या सगळ्या पर्यायांमधील माहिती क्रमाने भरून घ्या. सुरुवातीला सगळी माहिती पाहूनच भरायला घ्या. माहिती संपूर्ण भरून झाल्यावर तुम्हाला शेवटी सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे. 

    सातवी स्टेप: फॉर्म आणि कागदपत्रे सबमिट झाल्यानंतर तुमच्या ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबरवर पोचपावती येईल किंवा तुमच्या समोर पोचपावती स्क्रीनवर उघडून येईल ती डाउनलोड करून घ्या आणि प्रिंट करून सुरक्षित ठेवा. पुढे जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती त्या पोचपावतीनुसार तपासू शकता. अशा प्रकारे तुमचे या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज प्रकिया यशस्वीरीत्या पार पडली आहे.

    Rojgar Sangam Yojna Helpline number.

    जर तुम्हाला अर्ज करताना काही समस्या आल्यास किंवा आम्ही दिलेल्या रोजगार संगम योजनेची माहिती शिवाय अधिक माहितीसाठी तुम्ही हेल्पलाईन नंबर डायल करून संपर्क करू शकता. रोजगार संगम योजनाचे हेल्पलाईन नंबर 1800-233-2211 किंवा 022-22625651/53 हा आहे. 

    Rojgar Sangam Yojna निष्कर्ष.

    अशा प्रकारे आम्ही तुम्हाला Rojgar Sangam Yojana याबद्दल संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीमध्ये सांगितली. यामध्ये आम्ही तुम्हाला योजना संबंधित महत्त्वाची माहिती, ही योजना काय आहे? ती का सुरु करण्यात आली? कोणी सुरु केली? कोणासाठी सुरु केली? त्यांचे विभाग कोणते? चालू करण्यामागचा उद्देश काय होता? त्यांचे फायदे काय आहेत? यासाठी कोण कोण पात्र आहेत? अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागणार आहेत? यामध्ये अर्ज करून कशाप्रकारे लाभ मिळवू शकतो? काही समस्या आल्यास हेल्पलाईन नंबर अशा सगळ्या माहितीबद्दल आम्ही मार्गदर्शन केले. 

    तुम्ही सुद्धा शिक्षण करून नोकरीसाठी भटकत असाल आणि आर्थिक समस्यांमध्ये झुंजत असाल तर या योजनेमध्ये आम्ही सांगितल्या माहितीप्रमाणे अर्ज करून लाभ मिळवा. आमचा हा लेख तुम्हाला उपयुक आणि मदतगार वाटला असेल तर तुमच्या ओळखीमधील बेरोजगार गरजू लोकांना हा लेख पाठवा. 

    अशाच नवीन आणि फायदेशीर योजनांसाठी तुम्ही आम्हाला Subscribe करून ठेवू शकता आणि आमच्या WhatsApp/Telegram चॅनलला जॉईन करून नवनवीन अपडेट्स प्राप्त करू शकता. 

    FAQs.

    रोजगार संगम योजना महाराष्ट्रात उपलब्ध आहे का?

    होय, ही योजना महाराष्ट्रात उपलब्ध करण्यात आलेली आहे. 

    संगम योजनेचा उद्देश काय आहे?

    या योजनेचा उद्देश राज्यामधील बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करणे आणि त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगार निर्माण करण्यासाठी सक्षम बनविणे.

    रोजगार संगम योजनासाठी कोण पात्र आहेत? 

    या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी 18 ते 40 वयोगटातील शैक्षणिक अनुभव आणि पदवीधर तरुण यामध्ये पात्र आहेत. 

  • PM Ayushman Bharat Yojna 2024, पीएम आयुष्मान भारत योजना 2024.

    PM Ayushman Bharat Yojna 2024, पीएम आयुष्मान भारत योजना 2024.

    PM Ayushman Bharat Yojna information in Marathi.

    PM Ayushman Bharat Yojna 2024: केंद्र सरकारने सुरु केलेल्या आयुष्मान भारत योजनाच्या माध्यमातून देशातील नागरिकांना ५ लाखांपर्यंतचा वैद्यकीय विमा मोफत दिला जातो. या योजनेच्या माध्यमातून देशामधील गरीब व दुर्बल वर्गातील नागरिकांना आपले वैद्यकीय उपचार मोफत करता येणार. 

    आज आपल्या लेखातून अशा एका आरोग्य विमा योजना संदर्भात जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये देशामधील जवळपास 12 कोटी गरीब कुटुंबियांना याचा फायदा झाला आहे.

    या योजनेचे नाव आहे PM Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojna  म्हणजेच PMJAY. या योजना अंतर्गत PM Ayushman Bharat Card धारकांना केंद्र सरकार 5 लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार देण्यासाठी मदत करते.

    या योजनेचा प्रमुख उद्देश लोकांचा मेडिकल खर्च कमी करणे आहे. कारण आरोग्याच्या काळजीसाठी केलेल्या खर्चामुळे दरवषी 6 कोटी लोक गरिबीच्या जाळ्यात फसतात. आयुष्मान कार्ड हे beneficiary card आहे, ज्यामधून लोक या योजनाचा लाभ घेऊ शकतात.

    PM Ayushman Bharat Yojna

    PM Ayushman Bharat Yojna in Marathi 

    आयुष्मान भारत योजना म्हणजेच PMJAY या योजनाची सुरुवात 23 सप्टेंबर, 2018 रोजी करण्यात आली होती आणि ही एक आरोग्य विमा सेवा आहे, जी केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आली होती. ही योजना देशामधील सगळ्यात मोठी आरोग्य सेवा योजना आहे.

    यामध्ये प्रत्येक कुटुंबामधील लाभार्थींना एका वर्षासाठी 5 लाखांपर्यंतचा विमा कव्हर दिला जातो. ज्यामध्ये secondary care आणि tertiary type hospitalization चा coverage दिला जातो. या योजनाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्र उचलतो आणि यासाठी लाभार्थीना एक ही रुपये प्रीमियन द्यावा लागत नाही.

    PM Ayushman Bharat Yojna थोडक्यात आढावा.

    PM Ayushman Bharat Yojna in short.

    योजनाचे नाव:-आयुष्मान भारत प्रधानमंत्री जण आरोग्य योजना

    श्रेणी:-केंद्र सरकारी योजना

    सुरु कोणी केली:-केंद्र सरकारने

    कधी सुरु केली:-23 सप्टेंबर, 2018 रोजी

    विभाग:-आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

    उद्देश:-गरीब व दुर्बळ वर्गातील लोकांना वैद्यकीय सुरक्षा देणे

    लाभार्थी:-भारतातील नागरिक

    लाभ:-मोफत 5 लाखांचा वैद्यकीय विमा

    अर्ज पद्धत:-ऑनलाइन

    अधिकृत वेबसाइट:-http://abdm.gov.in

    PM Ayushman Bharat Yojna ध्येय.

    Ayushman Bharat Yojna Aim

    केंद्र सरकारने सुरु केलेल्या आयुष्मान भारत योजनाचे उद्देश देशामधील गरिबीत राहत असलेल्या नागरिकांना चांगल्या आरोग्यासाठी वैद्यकीय सुरक्षा प्रदान करणे. जेणेकरून मोठमोठ्या आजारासाठी चांगले उपचार घेता येतील आणि आर्थिक खर्चासाठी चिंता करता येणार नाही. ही योजना केंद्र सरकारने देशामधील गरजू लोकांसाठी सुरु केली आहे. 

    देशभरातील गरीब वर्गातील परिवार मोठमोठ्या हॉस्पिटलसाठी खर्च करू शकत नाही, त्यात सरकारी हॉस्पिटलमध्ये योग्यरीत्या फॅसिलिटी व उपचार घेता येत नाही. या योजनेमधून होणाऱ्या मदतीमुळे लाभार्थी चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो. 

    PM Ayushman Bharat Yojna Key Features and Benefits.

    कॅशलेस उपचार सुविधा 

    आयुष्मान भारत योजना अंतर्गत लाभार्थी खाजगी, सरकारी आणि empanelled हॉस्पिटल्समध्ये फ्रीमध्ये उपचार घेऊ शकतात. empanelled हॉस्पिटल्स म्हणजेच prescribed standards फॉलो करणारे व विमा कंपनीसोबत जुडलेले असणे. केंद्र सरकारतर्फे मिळालेल्या योजनेमधून लाभार्थींना पहिले पेमेंट भरून परतफेड करायची आवश्यकता लागत नाही. ज्यामुळे लाभार्थींच्या खिश्यावर आर्थिक परिणाम होत नाही. हॉस्पिटलमध्ये तुम्हाला फक्त ABHA card दाखवायचे आहे आणि कॅशलेस उपचार दिले जातील.

    कोणतेही बंधन नाही 

    या योजनामध्ये कुटुंबातील कितीही सदस्य यामध्ये सहभागी होऊन लाभ घेऊ शकतात आणि कुटुंबातील कितीही वयाचे सदस्य व स्त्री-पुरुष सदस्य यामध्ये सहभागी होऊ शकतात.

    खर्च कव्हर केले जाते 

    या योजना अंतर्गत कमीत कमी 1929 वैद्यकीय प्रक्रियांचा समावेश आहे. तसेच यामध्ये खूप सारे खर्चसुद्धा कव्हर केले जाते. ज्यामध्ये मेडिकल परीक्षा, उपचार, Consultation, Surgeon शुल्क, औषधे, नॉन-इंटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह काळजी, Diagnostic, Laboratory Investigation, राहण्याच्या सोयीसोबत OT व ICU Charges. तसेच अन्न सेवा आणि उपचारा दरम्यान इतर कोणत्याही समस्या झाल्या तर त्यांचाही खर्च भागवला जातो.

    हॉस्पिटॅलिझशन कव्हरेज

    हॉस्पिटॅलिझशन कव्हरेजमध्ये लाभार्थीना हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापूर्वीच्या तीन दिवसाचा खर्च आणि डिस्चार्ज नंतरच्या 15 दिवसांचा खर्च दिला जातो, ज्यामध्ये औषधांचा खर्च व Diagnostic चा कव्हर दिला जातो. 

    कुटुंबासाठी कव्हरेजचा वापर 

    कुटुंबातील कोणासाठीही सदस्याच्या वैद्यकीय उपचारासाठी 5 लाख कव्हरचा वापर करू शकतो किंवा कुटुंबातील सगळे सदस्य या कव्हरेजचा फायदा कधीही घेऊ शकतात. 

    आधीच्या असलेल्या रोगांचा उपचार 

    जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याला आधीपासून काही आजार असतील, तर आयुष्यमान कार्डच्या मदतीने पहिल्या दिवसापासून उपचार चालू करू शकतो. सामान्यतः जर जुना रोग असेल तर ते सुद्धा पहिल्या दिवसापासून नीट करण्यात लक्ष दिले जाते.

    PM Ayushman Bharat Yojna Eligibility.

    Ayushman Bharat Yojna पात्रता.

    आयुष्मान भारत योजनामध्ये आर्थिक दृष्टया गरीब व दुर्बळ वर्गातील लोक सहभागी होऊ शकतात. 

    यामध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार भारतातील रहिवासी असणे. 

    गरीब वर्गातील लोक ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही आहेत. 

    जे कुटुंब Socio-Economic Caste Census 2011 यामध्ये रजिस्टर आहेत ते सहभागी होऊ शकतात. 

    जे नागरिक राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना अंतर्गत लाभार्थी आहेत. 

    यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील नागरिक सहभागी होऊ शकतात. 

    ग्रामीण भागातील अर्जदारांची क्रायटेरिया ज्यांच्याकडे कच्चे घर, घरातील 16 – 59  वयोगटातील सदस्य कमवता नसलेला, स्त्रिया घर सांभाळतात, अपंग/काम करण्यास सक्षम नाही, SC/ST, ज्यांच्याकडे घर नाही व  ते अंगमेहनतीचे काम करतात हे लोक लाभ घेऊ शकतात. यामध्ये आदिवासी लोक अर्ज करू शकतात. तसेच ट्रस्टच्या घरात राहणारे लोक व कामगार यामध्ये अर्ज करू शकतात. 

    शहरी भागातील अर्जदारांसाठी क्रायटेरिया रॅगपिकर, भिकारी, बांधकाम कामगार, प्लम्बर, पेंटर, मजदूर, वेल्डर्स, सुरक्षा रक्षक, कूली, घरगुती कामगार, डोक्यावर सामान घेणारे, कारागीर, हस्तकला कामगार, टेलर्स, वाहतूक कामगार, वाहनचालक, कंडक्टर, वाहन चालकाचा हेल्पर आणि बरेच जण यामध्ये सहभागी होऊ शकतात.

    ज्यांना 10 हजारपेक्षा जास्त पगार आहे ते अर्ज करू शकत नाही. 

    जे नागरिक सरकारी कार्यालयामध्ये व बिगर शेती एन्टरप्राइसेसमध्ये कार्यरत आहेत ते सुद्धा सहभागी होऊ शकत नाही. 

    ज्यांच्याकडे दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहन असेल तेही यामध्ये अर्ज करू शकत नाही. 

    ज्यांच्याकडे चांगले पक्के घर आहे ते पात्र नाही.

    ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकर जमीन आहे ते सुद्धा पात्र नाही ठरत. 

    अर्जदाराचे आधारकार्ड मोबाईल नंबर व बॅंके सोबत लिंक असणे आवश्यक आहे. 

    Ayushman Bharat Yojna

    PM Ayushman Bharat Yojna Required Documents.

    Ayushman Bharat Yojna आवश्यक कागदपत्रे.

    आयुष्मान भारत योजनाचे आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे दिलेले आहेत ते अर्ज करण्याच्या वेळेस लागतील त्याप्रमाणे जमा करून ठेवा.

    आधारकार्ड

    पॅनकार्ड 

    रेशनकार्ड 

    मोबाईल नंबर 

    ई-मेल आयडी 

    जातीचा दाखला  

    वार्षिक उत्पन्न दाखला 

    कुटुंबाचे संयुक्त करार प्रमाणपत्र 

    पासपोर्ट साइज फोटो

    PM Ayushman Bharat Yojna अर्ज प्रक्रिया.

    Ayushman Bharat Yojana Online Apply 

    जर तुम्हाला आयुष्मान भारत योजनामध्ये रजिस्ट्रेशन करून लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे Ayushman Card असणे आवश्यक आहे, त्या कार्डच्या साहाय्याने तुम्ही हॉस्पिटलमध्ये या योजनेचा लाभ घेऊ शकता. कार्ड काढण्यासाठी खालील दिलेले प्रकिया फॉलो करा. 

    अर्जदारांनी Ayushman Card Online Apply करण्यासाठी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट उघडा. 

    त्यानंतर होमपेजवरील beneficiary Login च्या बटनावर क्लिक करा. 

    तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका. 

    त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल तो टाकून घ्या. 

    ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला EKYC चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. 

    तुमचे ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करून घ्या. 

    त्यानंतर तुम्ही पुढच्या पेजवर जा त्यामध्ये तुमचे अर्जदार सदस्याच्या नावाला सिलेक्ट करणे. 

    तुम्हाला पुन्हा EKYC चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. 

    त्यानंतर लाइव्ह फोटोसाठी कॉम्प्युटर फोटोवर क्लिक करून तुमचे सेल्फी फोटो अपलोड करणे. 

    अपलोडींग झाल्यानंतर additional पर्यायावर क्लिक करणे. 

    तुमच्या समोर फॉर्म उघडून येईल त्यामध्ये विचारली गेलेली माहिती लक्षपूर्वक भरून घेणे. 

    फॉर्म भरून झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करणे. 

    अशा प्रकारे तुमचा योजना संबंधित कार्डसाठी अर्ज पूर्ण झालेला आहे आणि आयुष्मान कार्ड तुम्हाला 24 तासांमध्ये प्राप्त होऊन जाईल. 

    प्रधानमंत्री वय वंदना योजनेच्या महीतीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pradhanmantri-vay-vandana-yojna/

    प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pradhanmantri-krushi-sinchan-yojna/

    Download PM Ayushman Bharat Card Using App

    सर्वात प्रथम तुम्हाला गूगल प्ले स्टोरमध्ये जाऊन Ayushman App ला डाउनलोड करायचे आहे. 

    ध्यानात ठेवणे National Health Authority द्वारे दिलेल्या app च डाउनलोड करणे. 

    त्यानंतर तुम्हाला NHA Data ला accept करावे लागेल. 

    नंतर तुमची मराठी किंवा तुमची रिजनल भाषा निवडून घेणे.

    यानंतर तुम्हाला लॉगिनवर क्लिक करायचे आहे. 

    त्यामध्ये Beneficiary पर्यायाला निवडायचे. 

    नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून verify वर क्लिक करा. 

    verification झाल्यावर मोबाईलवर ओटीपी येईल तो आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करणे. 

    नंतर तुम्हाला scheme मध्ये PMJAY निवडायचे आहे.

    नंतर स्टेट आणि sub-scheme निवडणे.  

    त्यानंतर search by मध्ये तुम्ही फॅमिली आयडी, आधार नंबर, नाव, PMJAY यांमधील कोणते एक निवडा. 

    निवडून झाल्यावर जिल्हा सिलेक्ट करा. 

    शेवटी search बटणवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पूर्ण कुटुंबाची यादी दिसेल. 

    नंतर तुमचे eKYC झाले नसेल, तर तिथे इकेवायसी पर्याय दिसेल त्यावर क्लिक करणे. 

    त्यामध्ये गेल्यावर तुमचे आधार नंबर टाकून Beneficiary photograph मध्ये तुमचे फोटो काढून अपलोड करा. 

    जर तुमचे score 80% च्या वर असेल तर ऑटोमॅटिकली eKYC मान्य केली जाईल. 

    जर तुमची 80% च्या खाली असेल तर  eKYC एप्लिकेशन स्टेट हेल्थ ऑथॉरिटीला पाठविण्यात येईल. 

    नंतर खाली विचारलेले additional माहिती भरून घेणे. 

    eKYC पूर्ण झाल्यानंतर तुम्ही 15 ते 20 मिनिटांच्या आत तुम्ही आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता. 

    कार्ड आल्यानंतर तुम्हाला डाउनलोडच्या पर्यायावर क्लिक करून तुमचे आधारकार्ड नंबर टाकून घेणे. 

    त्यानंतर तुम्हाला ओटीपी आला असेल तो टाकून कार्ड डाउनलोड करून घेणे.

    निष्कर्ष 

    आम्ही या लेखातून तुम्हाला PM Ayushman Bharat Yojna संबंधित संपूर्ण माहिती सांगितली. यामध्ये आम्ही ही योजना का काढण्यात आली? याचे फायदे काय आहेत? याचा फायदा कोणाला घेता येणार? कोणी सुरु केली? या उपक्रमाची सुरुवात कधी झाली? याचे कामकाज कोणते मंत्रालय पाहत आहेत? तसेच यासाठी कोण पात्र आहेत? यासाठी कोणती वेबसाइट आहे? त्यांचे उद्देश काय आहेत? अर्ज करताना लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत? ऑनलाइन अर्ज कसे करू शकतो? याबद्दल सविस्तर माहिती सोप्या पद्धतीमध्ये सांगितली आहे. 

    या योजनामध्ये जरी तुम्ही पात्र नसाल परंतु, तुमच्या आसपास कोणी गरजू व्यक्ती असेल त्यांना याबद्दल माहिती पाठवून सहभागी होण्यास मदत करा आणि त्यांच्या आरोग्यासाठी होणाऱ्या खर्चाला वाचावा. 

    अशाच माहितीपूर्ण योजनांच्या कन्टेन्टसाठी आम्हाला Subscribe करा किंवा आमच्या Telegram/WhatsApp चॅनेलला जॉईन करून नवनवीन अपडेट्स मिळवू शकता.

    FAQs

    आयुष्मान भारत योजना पात्रता काय आहे?

    यासाठी भारतातील गरीब व दुर्बळ वर्गातील नागरिक पात्र आहेत.

    आयुष्यमान कार्ड कसे बनवायचे?

    Ayushman App मध्ये जाऊन सगळी माहिती भरून कार्ड बनवायचे. 

    आयुष्मान कार्डचे काय फायदे आहेत?

    या कार्डद्वारे तुम्हाला 5 लाखांपर्यंतचा वैद्यकीय विमा मोफत वापरता येणार.

    जननी सुरक्षा योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/janani-suraksha-yojana/

  • Janani Suraksha Yojana 2024, जननी सुरक्षा योजना 2024.

    Janani Suraksha Yojana 2024, जननी सुरक्षा योजना 2024.

    Janani Suraksha Yojana information in Marathi

    Janani Suraksha Yojana 2024: 6000 रुपये मिळणार गर्भवती महिलांना, जाणून घ्या माहिती 

    Janani Suraksha Yojana 2024: केंद्र सरकारने जननी सुरक्षा योजना (JSY) भारत देशामधील गर्भवती महिलांना आर्थिक मदत मिळून देण्यासाठी सुरु केली आहे. भारत सरकार या योजनेमधून देशामधील गरोदर महिलांना ६००० रुपये आर्थिक लाभ प्रदान करतात. 

    आज आपल्या लेखातून सुरक्षा जननी योजना संबंधित माहिती सांगणार आहोत. जननी म्हणजे आई, मुळात या योजनेमध्ये आईला सुरक्षा प्रदान करणे. यामध्ये गरोदर महिलांना संस्थात्मक डिलिव्हरी करण्यास प्रोत्सहन दिले जाते. संस्थात्मक डिलिव्हरी म्हणजेच हॉस्पिटलमध्ये योग्यरीत्या उपचार घेऊन सुरक्षित डिलिव्हरी करणे. 

    आपल्या देशामध्ये काही ग्रामीण भागांमध्ये आर्थिक दृष्टया कमकुवत असलेल्यामुळे व मेडिकल सुरक्षा नसल्यामुळे घरीच डिलिव्हरी केली जाते. ज्यामुळे गरोदर महिलांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि काही वेळेला महिला किंवा बाळाचे मृत्यू सुद्धा होते. 

    केंद्र सरकारचे या योजनेच्या माध्यमातून मातेचे मृत्यू दर (MMR) व बाळाचे मृत्यू दर (IMR) कमी करणे हे उद्देश आहेत. ज्यामध्ये सरकार योजनेच्यामार्फत महिलांना आर्थिक मदत पुरवून संस्थात्मक डिलिव्हरी करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. 

    JSY योजनेच्या माध्यमातून कशाप्रकारे प्रोत्साहन दिले जाते? त्याचसोबत योजना काय आहे? त्यांचे मुख्य उद्देश काय? यामधून कोणते फायदे दिले जाते? यासाठी पात्रता काय असणार? अर्ज करताना महिलांना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार? कशा पद्धतीने महिला वर्ग अर्ज करू शकतात? आणि अर्ज केल्यानंतर अर्जाचे स्टेटस कसे तपासायचे? याबद्दल सविस्तारित्या सांगितले आहेत तर हा लेख शेवटपर्यंत पहा. 

    Janani Suraksha Yojana

    Janani Suraksha Yojana in Marathi

    केंद्र सरकारतर्फे जननी सुरक्षा योजनाची सुरुवात 12 एप्रिल 2005 रोजी करण्यात आले. या योजनेमधून विशेष करून Low Performing States (LPS) लक्ष केंद्रित केले जाते. त्याचसोबत भारत देशामधील प्रत्येक राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशामध्ये योजनेची अंमलबजावणी केली जाते. 

    Ministry of Health and Family Welfare च्या माध्यमातून JSY योजना राबिवली जाते. गरोदर महिलांना हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करण्यासाठी आर्थिक मदत देऊन प्रोत्साहित केले जाते. देशभरातील गरीब कुटुंबातील गरोदर महिलांना National Health Mission अंतर्गत ६००० रुपये आर्थिक स्वरूपात मदत केली जाते. त्याचसोबत लहान बाळाच्या सुरक्षेसाठी मोफत सुविधा उपलब्ध करून दिले जाते. 

    National Maternity Benefits Scheme (NMBS) Background 

    सर्वात प्रथम 15 ऑगस्ट 1995 साली National Maternity Benefit Scheme (NMBS) च्या नावाने सुरु करण्यात आले होते. ही स्कीम National Social Assistance Programme (NSAP) एक भाग होता. केंद्र सरकारतर्फे NMBS स्कीममध्ये सुधार करून त्यांचे नाव जननी सुरक्षा योजना करण्यात आले. त्याचसोबत ग्रामीण विकास मंत्रालयाकडून ट्रान्स्फर करून २००१-०२ साली आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे काम सोपविण्यात आले. 

    National Maternity Benefit Scheme अंतर्गत गरिबी रेषा खालील १९ वर्षांवरील गर्भवती महिलांना ५०० रुपये रोख रक्कम दिली जायची. संस्थात्मक डिलिव्हरी प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत फक्त बाळांच्या पहिल्या व दुसऱ्या लाईव्ह बर्थसाठी प्रदान केली जात होती.

    Janani Suraksha Yojana थोडक्यात आढावा.

    Janani Suraksha Yojana in short.

    योजनाचे नाव:-जननी सुरक्षा योजना (JSY)

    श्रेणी:-केंद्र सरकारी योजना

    लॉन्च दिनांक:-१२ एप्रिल, २००५

    लॉन्च केली:-केंद्र सरकारने

    विभाग:-आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

    उद्देश:-गर्भवती महिलांना आर्थिक सुरक्षा प्रदान करून संस्थात्मक डिलिव्हरी करण्यास प्रवृत्त करणे

    लाभार्थी:-देशामधील गर्भवती महिला

    लाभ:-६००० रुपये

    अर्ज पद्धती:-ऑनलाइन व ऑफलाइन

    अधिकृत वेबसाइट:http://-nhm.gov.in

    Janani Suraksha Yojana Objectives 

    केंद्र सरकारचे जननी सुरक्षा योजना मागचे मुख्य उद्देश दारिद्र रेषे खाली असलेल्या गरोदर महिलांना आर्थिक मदत करणे आहे. त्याचसोबत देशामध्ये गरिबीमुळे होणाऱ्या माता व बाल मृत्यू दराला कमी करणे. या योजनेमधून केंद्र शासनाचे मुख्य लक्ष्य म्हणजे गरोदर महिलांना Institutional Births साठी प्रोत्साहित करणे.   

    आपल्या देशामध्ये गर्भवती महिलांच्या विविध समस्यांमुळे दरवर्षी जवळपास ५६ हजार पेक्षा जास्त स्त्रियांना आपलं जीव गमवावे लागते. त्याचप्रमाणे यामध्ये लहान बाळांचा आकडा एका वर्षात १३ लाखाहून अधिक आहे. यामुळे केंद्र सरकारने राष्ट्रीय हेल्थ मिशन अंतर्गत महिलांना व बाळांना सुरक्षित ठेवण्याचे काम हाती घेतले आहेत. 

    प्रधानमंत्री वय वंदना योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pradhanmantri-vay-vandana-yojna/

    प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेच्या महितीसाठी येथ क्लीक करा https://hellomarathi.org/pradhanmantri-vidya-lakshmi-yojna/

    Janani Suraksha Yojana फायदे.

    Janani Suraksha Yojana Benefits

    जननी सुरक्षा योजनाचे फायदे देशभरातील गर्भवती महिलाना दिला जातो. 

    या योजनेच्या माध्यमातून डिलिव्हरी व पोस्ट डिलिव्हरीसाठी केंद्र शासनातर्फे आर्थिक मदत केली जाते. 

    गर्भवती महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट ६००० रुपये पाठविले जातात. 

    देशामधील महिला व बाल मृत्यू दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन सुरु केले. 

    JSY योजनामधून ग्रामीण व शहरी भागातील महिलाना लाभ दिला जातो. 

    ही योजना पूर्णपणे केंद्र सरकारतर्फे स्पॉन्सर्ड केली जाते. 

    माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंघ यांनी सुरु केली होती. 

    योजनेच्या माध्यमातून जागोजागी प्रोत्साहन देण्यासाठी ASHA म्हणजेच Accredited Social Health Activist याना पाठविले जाते. 

    त्याचसोबत गर्भवती महिलांना हॉस्पिटलमध्ये आणणे व बाळाचे जन्म झाल्यानंतर बीसीजी वॅक्सीन लावायचे काम ASHA वर्कर करतात. 

    या योजनेमधून कमी विकसित राज्य जसे बिहार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, झारखंड, आसाम, राजस्थान, ओडिसा,  जम्मू व काश्मीर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यामधील सर्व गरीब गर्भवती महिलांवरती विशेष लक्ष केंद्रित केले जाते.  

    यामध्ये जास्त विकसित असलेल्या राज्यामधील BPL कार्ड धारकांना आणि SC/ST वर्गातील महिलांना लाभ दिला जातो. 

    Janani Suraksha Yojana पात्रता.

    Janani Suraksha Yojana Eligibility 

    गर्भवती महिलांना जननी सुरक्षा योजनामध्ये पात्र असण्यासाठी खालील दिलेल्या अटीनुसार पात्रता असणे आवश्यक आहे. 

    JSY अंतर्गत अर्ज करणारी महिला भारत देशाची मूळची स्थानिक रहिवासी असणे. 

    या योजनेमध्ये फक्त गर्भवती महिला सहभागी होऊ शकतात. 

    गरोदर महिलेचे वय १९ वर्षापेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे. 

    महिलांना फक्त दोन बाळांच्या जन्मासाठी योजनाचा लाभ देण्यास परवानगी आहे. 

    देशामधील Low Performing States (LPS) मधील सर्व महिला योजनेसाठी पात्र असणार आहेत. 

    High Performing States (HPS) मधील गरोदर महिलेकडे BPL कार्ड असणे किंवाअनुसूचित जाती व जमाती वर्गामधील असल्यास सहभागी होऊ शकतात. 

    Janani Suraksha Yojana

    Janani Suraksha Yojana आवश्यक कागदपत्रे.

    Janani Suraksha Yojana Required Document

    अर्ज करताना महिलांना जननी सुरक्षा योजनाची कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे, याची संपूर्ण यादी खाली दिलेली आहे. 

    गर्भवती महिलेचे आधारकार्ड (बँक खात्यासोबत लिंक असणे) 

    पासपोर्ट आकाराचे फोटो 

    रहिवासी प्रमाणपत्र 

    मोबाईल नंबर 

    बँक पासबुकचे पहिले पान 

    BPL रेशन कार्ड 

    जननी सुरक्षा कार्ड 

    हॉस्पिटमधील डिलिव्हरी सर्टिफिकेट 

    जातीचा दाखला 

    सौर कुंपण योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/saur-kumpan-yojna/

    महिला उद्योगिनी योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/mahila-udyogini-yojna/

    Janani Suraksha Yojana online registration.

    महिलांना जननी सुरक्षा योजनामध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील दिलेल्या प्रकियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करावे लागणार. 

    महिलेला जननी सुरक्षा योजनामध्ये अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट उघडायची आहे. 

    वेबसाइटमध्ये गेल्यानंतर तुमच्या सामोरे होम पेज उघडले जातील. 

    त्या होमपेजमध्ये तुम्हाला Janani Suraksha Yojana Form चा पर्याय दिसेल तो निवडायचा. 

    पर्याय निवडल्यानंतर तुमचं सामोरे योजनेचा फॉर्म उघडा होईल. 

    त्या फॉर्मला तुम्हाला डाउनलोड करून घ्यावे लागेल. 

    फॉर्म डाउनलोड केल्यानंतर प्रिंट करून घेणे. 

    प्रिंट झाल्यानंतर त्या फॉर्ममध्ये असलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरून घेणे. 

    त्यानंतर योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रांची झेरॉक्स करून फॉर्मसोबत जोडणे. 

    संपूर्ण फॉर्म व कागदपत्रे व्यवस्थितरित्या तपासून खात्री करून घेणे. 

    भरलेला फॉर्म व सर्व डोकमेंट्स तुमच्या क्षेत्रा जवळील महिला आरोग्य केंद्रामध्ये किंवा अंगणवाडीमध्ये जाऊन जमा करणे. 

    अशा पद्धतीने तुम्ही योजनेमध्ये ऑनलाइन अर्ज करून लाभ घेऊ शकता. 

    Janani Suraksha Yojana Status Check 

    जननी सुरक्षा योजनाचा स्टेटस पाहण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. 

    त्यानंतर तुमच्या समोर होम पेज उघडून येईल.  

    त्यामध्ये तुम्हाला अर्जाचे स्थिती पाहण्याचे पर्याय दिसेलत्या पर्यायाला निवडून पुढे जाणे. 

    त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये अर्जाच्या वेळेला मिळालेले रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. 

    रजिस्ट्रेशन नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकून सर्च बटनावर क्लिक करावे लागेल. 

    क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर योजने संबंधित अर्जाची स्थिती उघडून येईल. 

    अशा प्रकारे तुम्ही स्टेटस तापसण्यासाठी प्रक्रिया करू शकता. 

    Janani Suraksha Yojana निष्कर्ष.

    अशा प्रकारे Janani Suraksha Yojana संबंधित संपूर्ण माहिती आम्ही या लेखातून दिली. ज्यामध्ये योजनाची सुरुवात कोणत्या साली करण्यात आली? कोणत्या सरकारने केली? ती कोणासाठी सुरु केली? योजना सुरु करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट्ये कोणती होती? यासाठी कोणते मिशन राबिविण्यात आले? यामध्ये कोणते विभाग काम करत आहेत? यासाठी कोणते पोर्टल तयार करण्यात आले? महिलांना कोणत्या प्रकारचे फायदे दिले जाते? त्यांना सहभागी होण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणत्या लागू करण्यात आल्या? सहभागी होताना महिलांना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता पडणार? महिलांना अर्ज करण्यासाठी कोणत्या प्रक्रिया पार पडावे लागणार? आणि अर्ज केल्यानंतर स्टेटस पाहण्यासाठी काय करावे लागणार? अशा संपूर्ण माहितीबद्दल आम्ही तुम्हाला मार्गदर्शन केले. 

    जर तुमच्या कुटुंबात गर्भवती महिला असेल तर या योजनेचा लाभ घेण्यास तुम्ही सुद्धा प्रोत्साहन द्या. जेणेकरून त्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक लाभ दिला जाईल. त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आमचा हा आर्टिकल त्यांना पाठवा. 

    FAQs

    जननी सुरक्षा योजनेचे पात्र लाभार्थी कोण असतात?

    या योजनेमध्ये कमी विकसित राज्यामधील सर्व गरोदर महिला पात्र लाभार्थी असतात. 

    जननी सुरक्षा योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

    होय, या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म डाउनलोड करून आरोग्य केंद्रामध्ये जमा करू शकता. 

    गरोदर महिलांना 6000 रुपये कसे मिळणार?

    गरोदर महिलांना जननी सुरक्षा योजनेमध्ये अर्ज करून 6000 रुपये मिळणार. 

    YOJANA MEDIA

    केंद्र आणि राज्य सरकार यांनी लोकहितासाठी सुरु केलेल्या योजनांचे तपशीलवार आणि लेटेस्ट माहितीसाठी आम्ही ही वेबसाइट सुरु केली आहे. यामध्ये योजने संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला मराठी भाषेत योग्य पद्धतीने सादर करणे हेच आमचे ध्येय आहे.



  • Pradhanmantri Vay Vandana Yojna 2024, प्रधानमंत्री वय वंदना योजना 2024.

    Pradhanmantri Vay Vandana Yojna 2024, प्रधानमंत्री वय वंदना योजना 2024.

    Pradhanmantri Vay Vandana Yojna 2024:

    Pradhanmantri Vay Vandana Yojna 2024:-भारतातील वृद्ध लोकांसाठी केंद्र सरकार ने आयोजित केलेली Pradhanmantri Vay Vandana Yojna 2024 नेमकी कशाबद्दल आहे हे जाणून घेण्यासाठी प्रस्तुत article अगदी शेवटपर्यंत वाचा.

      या article मध्ये आम्ही तुम्हाला Pradhanmantri Vay Vandana Yojna 2024 करीता कुणाला लाभ मिळणार आहे? या योजनेची उद्दिष्ट काय आहेत? या योजनेचे कोण कोणते फायदे आहेत? योजना mature झाल्यावर काय फायदे होतील? किती पेन्शन मिळेल? याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत. यासोबतच online apply किंवा offline apply कसा करावा या संबंधित देखील संपूर्ण माहिती सांगणार आहोत. 

    Pradhanmantri Vay Vandana Yojna

    Pradhanmantri Vay Vandana Yojna:-http://UMANG https://web.umang.gov.in › pmvvy प्रधानमंत्री वय वंदना योजना

    Pradhanmantri Vay Vandana Yojna म्हणजे काय?

    What Is Pradhanmantri Vay Vandana Yojna

     प्रधानमंत्री वय वंदना योजना ही पंतप्रधानांनी 4 मे 2017 रोजी सुरू केलेली पेन्शन योजना आहे. हे वरिष्ठ पेन्शन विमा योजना (VPBY) सारखेच आहे. ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) द्वारे चालविली जाते. मुळात तुम्ही या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला नियमित पेन्शन पेमेंट मिळतील – मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक, जे तुमच्यासाठी अनुकूल असेल.

              PMVVY मधून तुम्हाला जास्तीत जास्त 9250 रुपये प्रति महिना पेन्शन लाभ मिळू शकतो. हे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. 

                   प्रधानमंत्री वय वंदना योजना 2024 ही 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना आहे. वृद्धापकाळात आर्थिक पाठबळ देणे हा त्याचा महत्वाचा उद्देश आहे. वयाची अट पूर्ण करणारा कोणताही ज्येष्ठ नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो आणि पेन्शन मिळवू शकतो. गुंतवणुकीसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा नाही. सरकारने या योजनेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी भारतीय आयुर्विमा महामंडळावर (LIC) सोपवली आहे.

          मूलतः हे 4 मे 2017 ते 3 मे 2018 या कालावधीत एका वर्षासाठी 8.2 टक्के वार्षिक व्याजदरासह लॉन्च करण्यात आले होते. परंतु ही योजना यशस्वी झाल्यामुळे या योजनेचा आणखी जास्त विस्तार करण्यात आला. नवीनतम विस्तार आतापर्यंत 7.4 टक्के वार्षिक व्याज दर देते. या योजनेअंतर्गत सरकार 10 वर्षांसाठी गुंतवणुकीवर परताव्याची हमी देते.

    Pradhanmantri Vay Vandana Yojna पात्रता.

    Eligibility for Pradhanmantri Vay Vandana Yojna 2024

              Pradhanmantri Vay Vandana Yojna मध्ये गुंतवणूक करण्यासाठी अर्जदारांसाठी खालील सांगितल्या प्रमाणे पात्रता निकष ठरवून दिलेले आहेत.

    अर्जदार मूळचे भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

    अर्जदाराचे वय कमीत कमी 60 वर्षे असावे.

    PM vay Vandana Yojna मध्ये गुंतवणूक करण्यासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा ठरवून दिलेली नाही त्यामुळे 60 पेक्षा जास्त वय असणारे कुणीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

    तुम्हाला या योजनेत कमीत कमी 10 वर्षे गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

    प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pradhanmantri-vidya-lakshmi-yojna/

    सौर कुंपण योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/saur-kumpan-yojna/

    Pradhanmantri Vay Vandana Yojna आवश्यक कागदपत्रे.

    Documents for Pradhanmantri Vay Vandana Yojna 2024

                 PM vay Vandana Yojna in Marathi साठी आवश्यक असलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रांची माहिती आम्ही तुम्हाला खालील प्रमाणे सांगत आहोत.

    आधार कार्ड

    पॅन कार्ड

    वयाचा पुरावा

    Income Certificate 

    रहिवाशी प्रमाणपत्र

    Bank Passbook 

    मोबाईल नंबर

    पासपोर्ट आकाराचा फोटो.

    Pradhanmantri Vay Vandana Yojna फायदे.

    Pradhanmantri Vay Vandana Yojna Benefits

               प्रधानमंत्री वय वंदना योजना 2024 या योजनेच्या माध्यमातून भारतातील अनेक वृद्ध नागरिकांना अनेक फायदे आहेत ते आम्ही तुम्हाला खालील प्रमाणे सांगत आहोत.

    गॅरंटीड पेन्शन:- या योजनेच्या माध्यमातून निवृत्तीनंतर 10 वर्षांसाठी आर्थिक सुरक्षा देण्यासाठी एक निश्चित पेन्शन दिले जाते.

    उच्च परतावा:- PMVVY गुंतवणुकीवर विश्वासार्ह परतावा देऊन दरवर्षी 7.40% आकर्षक व्याजदर देखील देत असते.

    Payout चे प्रकार निवडण्याची संधी:- पॉलिसीधारकांना किती वेळा पेन्शन पेआउट मिळवायचे आहे याचे संपूर्ण स्वातंत्र्य असते – मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक, त्यांच्या प्राधान्ये आणि आर्थिक गरजांवर अवलंबून.

    मृत्यू लाभ:-पॉलिसीधारकाचा पॉलिसीच्या मुदतीदरम्यान मृत्यू झाल्यास खरेदी किंमत त्याच्या नॉमिनीला मृत्यू लाभ म्हणून दिली जाते.

    समर्पण मूल्य:- पॉलिसीधारक किंवा त्याच्या जोडीदाराच्या गंभीर आजाराच्या बाबतीत, ते लवकर बाहेर पडू शकतात आणि समर्पण मूल्य प्राप्त करू शकतात.

    कर लाभ:- पेन्शन करपात्र असताना ते पॉलिसीधारकाला कर लाभ देते.

    सरकारी पाठबळ:- PMVVY ला सरकारचे पाठबळ आहे जे गुंतवणुकीची सुरक्षितता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करते.

    Pradhanmantri Vay Vandana Yojna

    Pradhanmantri Vay Vandana Yojna लाभ.

    Pradhanmantri Vay Vandana Yojna 2024 Maturity Benefits

       पेन्शनधारक संपूर्ण 10 वर्षांच्या पॉलिसी टर्ममध्ये टिकून राहिल्यास त्याला किंवा तिला जमा केलेल्या प्रारंभिक रकमेसह नियमित पेन्शन पेमेंट मिळतील. 10 वर्षांच्या कालावधीत व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांनी जमा केलेले पैसे पॉलिसीसाठी Sign up करताना त्यांनी नॉमिनी म्हणून निवडलेल्या व्यक्तीला परत केले जातील. अत्यंत दुःखद परिस्थितीत जिथे निवृत्तीवेतनधारक आपले जीवन संपवतो तरीही जमा केलेले पैसे त्याच्या कुटुंबाला किंवा निवडलेल्या प्राप्तकर्त्याला परत केले जातील.

    महिला उद्योगीनी योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/mahila-udyogini-yojna/

    अमृत आहार योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/amrut-aahar-yojana/

    Pradhanmantri Vay Vandana Yojna व्याज दर.

    Pradhanmantri vay vandana yojna interest rate

    Payout चे प्रकारInterest Rate मासिक:-7.40%

    तिमाही :-7.45%

    सहामाही :-7.52%

    वर्षाने :-7.60%

    प्रधानमंत्री वय वंदना योजना 2024 कॅल्क्युलेटर – Pradhanmantri Vay Vandana Yojna Calculator

                सरकार दर आर्थिक वर्षात Pradhanmantri Vay Vandana Yojna साठी व्याज दर निश्चित करते. सध्या प्रधान मंत्री वय वंदना योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 7.40% वार्षिक व्याजदराने पेन्शन मिळते. Pm Vaya Vandana Yojna साठी तुम्ही व्याज कसे मोजू शकता हे खालील प्रमाणे सांगितलेले आहे.

    वार्षिक पेन्शन रक्कम = गुंतवणूक केलेली रक्कम × वार्षिक व्याज दर / 100

               मासिक पेन्शन शोधण्यासाठी वार्षिक पेन्शनची रक्कम 12 ने विभाजित करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही प्रधानमंत्री वय वंदना योजनेत रु. 15 लाख गुंतवलेत, तर तुमचे पेन्शन खालीलप्रमाणे मोजले जाईल:

    वार्षिक पेन्शन = 15,00,000 × 7.4 / 100 = वार्षिक 111,000 रुपये

                   प्रत्येक महिन्याला 9,250 रुपयांच्या समतुल्य आहे जे लाभार्थीला पेन्शन म्हणून मिळेल. तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेवर पेन्शनची गणना करण्यासाठी तुम्ही दिलेले PMVVY Calculator वापरू शकता.

    Pradhanmantri Vay Vandana Yojna अर्ज करण्याची प्रक्रिया.

    Pradhanmantri Vay Vandana Yojna 2024 Online Registration 

            तुम्हाला गुंतवणूक करून Pradhanmantri Vay Vandana Yojna 2024 चा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ही Policy भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) कडून ऑनलाइन अर्जाद्वारे या खालील प्रमाणे सांगितलेल्या steps ला follow करून online Registration करू शकता.

    सर्वप्रथम तुम्ही LIC च्या Official Website ला भेट द्या.

    मुख्यपृष्ठावरील “Login” या बटणावर Click करा.

    नंतर तुम्हाला LIC E-Service Window दिसेल त्यावर click करून “Buy a New Policy” हा पर्याय निवडा.

    तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि “Proceed” या बटणावर Click करा.

    “By Policy Online” विंडोवर, खालील “खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा” वर क्लिक करा.

    नंतर “Pension” हा पर्याय निवडा.

    LIC पेन्शन योजनांच्या सूचीमधून जाऊन प्रधानमंत्री वय वंदना योजनेच्या खाली “By Online Buy” हा पर्याय निवडा.

    प्रधानमंत्री वय वंदना योजना (योजना क्रमांक 842 UIN- 512G311V01) अंतर्गत “Click to buy online” या बटणावर click करा.

    तुमचा संपर्क तपशील एंटर करा आणि “Proceed” या बटणावर क्लिक करा.

    वरील माहिती बरोबर आहे याची खात्री करून नंतर Submit बटणावर click करा.

    अशा पद्धतीने तुमचा Pradhanmantri Vay Vandana Yojna Online Registration यशस्वीरित्या भरला जाईल.

    Conclusion



       तर मित्रांनो आम्ही तुम्हाला Pradhanmantri Vaya Vandana Yojna 2024 या बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला comment box च्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि आवडल्यास share करायला विसरू नका. तसेच अशाच नवनवीन योजनांची माहिती सर्व प्रथम बघण्यासाठी आमच्या hellomarathi.org या website ला subscribe करा. 

    Pradhanmantri Vay Vandana Yojna वारंवार विचारले जाणारे प्रश्न .

    मी PMVVY योजनेतून अकाली बाहेर पडल्यास देय समर्पण मूल्य काय आहे?

    उत्तर ही योजना पॉलिसीधारकांना अपवादात्मक परिस्थितीत अकाली एक्झिट/PMVVY मुदतपूर्व पैसे काढण्याची परवानगी देते, जसे की पेन्शनधारकाला स्वत:च्या/पती / पत्नीच्या कोणत्याही गंभीर/अत्यावश्यक आजाराच्या उपचारासाठी पैशांची आवश्यकता असल्यास. अशा प्रकरणांमध्ये देय असलेले समर्पण मूल्य खरेदी किमतीच्या 98% असेल.

    PMVVY योजनेवरील कर्जावरील व्याजाचा दर किती आहे?

    उत्तर कर्जाच्या रकमेवर आकारला जाणारा व्याज दर बदलणारा असतो आणि ठराविक अंतराने निर्धारित केला जातो. 30 एप्रिल 2022 पर्यंत मंजूर केलेले कर्ज, या योजनेच्या आधीच्या आवृत्त्यांमध्ये, कर्जाच्या संपूर्ण कालावधीसाठी लागू व्याज दर 9.5% प्रति वर्ष आहे.

    PMVVY योजना कोणत्या कालावधीसाठी विक्रीसाठी उपलब्ध आहे?

    उत्तर प्रधानमंत्री वय वंदना योजना योजना ३१ मार्च २०२३ पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहे.

    PMVVY पॉलिसीच्या खरेदीच्या वेळी करार केलेला व्याजदर संपूर्ण 10 वर्षांच्या पॉलिसी कालावधीसाठी समान राहील का?

    उत्तर पॉलिसी खरेदीच्या वेळी करार केलेला PMVVY व्याजदर संपूर्ण 10 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी अपरिवर्तित राहील.

    पॉलिसी ऑनलाइन घेतल्यास हमी पेन्शन दरामध्ये काही फरक आहे का?

    उत्तर नाही, गॅरंटीड पेन्शन दर ऑफलाइन तसेच ऑनलाइन विक्रीसाठी समान आहे.

    PMVVY कलम 80C अंतर्गत कपातीसाठी पात्र आहे का?

    उत्तर नाही, PMVVY मधील गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र नाहीत. योजनेतून मिळणाऱ्या परताव्यावर प्रचलित कर कायद्यानुसार आणि योग्य कर दरानुसार प्राप्तीच्या वेळी कर आकारला जाईल.

    PMVVY तसेच SCSS या दोन्हींमध्ये कोणीही गुंतवणूक करू शकतो का?

    उत्तर होय, तुम्ही कमाल रु. पर्यंत गुंतवणूक करू शकता. प्रत्येक बचत योजनांमध्ये एकाच वेळी 15 लाख. त्यामुळे रु. दोन योजनांमध्ये एकत्रितपणे ३० रुपये गुंतवले जाऊ शकतात. या दोन्ही गुंतवणुकीच्या पर्यायांचा सरकारकडून बॅकअप घेतला जातो आणि ते भरीव परतावा देतात.

    मी PMVVY अंतर्गत खरेदी किंमतीच्या परताव्यासाठी दावा सुरू करावा का?

    उत्तर नाही, पॉलिसीच्या मुदतीच्या शेवटी, मॅच्युरिटी दावे एलआयसी स्वतःहून सुरू करतात. एलआयसी पॉलिसीधारकाला अंतिम पेन्शन हप्त्यासह खरेदीची किंमत देतील.

  • Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna 2024, प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024.

    Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna 2024, प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024.

    Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna information in Marathi.

    Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna 2024 In Marathi : आता विद्यार्थ्यांना मिळणार शिक्षणासाठी 6.5 लाखापर्यंत कर्ज

    Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna 2024 Information In Marathi : प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024 मराठी माहिती

    Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna 2024 देशातील एकही विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. यासाठी पंतप्रधान विद्यालक्ष्मीयोजना 2024 Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna 2024 ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 हजार ते 6.5 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जेणेकरून विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.

    गरिबीमुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणात खंड पडू नये, यासाठीच्या विद्यालक्ष्मी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे गुणवंत विद्याथ्यर्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna

    Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna https://www.vidyalakshmi.co.in/Students/

    केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. ‘कोणत्याही गरीब विद्यार्थ्याच्या उच्चशिक्षणात आर्थिक अडचणींमुळे खंड पडू नये, याची काळजी विद्यालक्ष्मी योजनेद्वारे घेतली जाईल. सध्या यावर ८.४ टक्के व्याज आकारले जाते ते आता लक्षणीयरीत्या कमी होईल. वार्षिक ८ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना, केवळ ३ टक्के व्याज अनुदानासह १० लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त आणि जामीनदार मुक्त कर्ज दिले जाईल.उच्चशिक्षण संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही गणवान विद्यार्थ्याला शिक्षण शुल्क आणि इतर खर्चाची संपूर्ण रक्कम जमा करण्यासाठी बँक आणि वित्तीय संस्थांकडून अडथळ्यांविना कर्ज मिळेल. परदेशात किंवा भारतात उच्चशिक्षण घेण्यासाठी आर्थिक साह्य हवे असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने याआधीच सुरु केलेल्या विद्यालक्ष्मी या पोर्टलवर ३८ भारतीय बँका देत असलेल्या सुमारे ८४ प्रकारच्या शैक्षणिक कर्ज योजनांचा तपशील आहे. वित्तीय सेवा विभाग (अर्थ मंत्रालय), उच्च शिक्षण विभाग (शिक्षण मंत्रालय) आणि इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या लक्ष्मी पोर्टल विकसित करण्यात आले आहे.

    Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna आज शिक्षण ही काळाची गरज झालेली आहे. देशातील अधिकाधिक मुलांनी शाळेत जावे आणि चांगले शिक्षण घ्यावे यासाठी सरकार नवनवीन योजना राबवत असते. यातच आता प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना 2024 ही नवी योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते. नेमकी प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना आहे तरी काय?, याचे वैशिष्ट्य काय आहेत?, या योजनेसाठी कोण पात्र आहे? आदि सर्व प्रश्नांची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून आज पाहणार आहोत.

    Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna 2024 In Marathi देशातील मुला मुलींना चांगले शिक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असते. शिक्षण आज काळाची गरज झाली आहे. त्यामुळे सर्व समाजातील मुला मुलींनी शिक्षण घ्यावे किंवा त्यांना शिक्षण मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अनेक जणांना आर्थिक परिस्थितीमुळे हुशार असूनही चांगले शिक्षण घेता येत नाही. अशा मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुला मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाते.

    Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna म्हणजे काय?

    Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna 2024 In Marathi

    Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna देशभरातील सर्व मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करण्याचा उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केली आहे. ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मदत करते. या योजनेद्वारे मुलांना कमी व्याजदरात 6.5 लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात येते. जेणेकरून विद्यार्थी भारतात किंवा विदेशात जाऊन शिक्षण घेऊ शकतो.

    ही योजना विशेषतः देशातील गरीब मुलांसाठी आहे. अनेक वेळा हुशार असूनही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

    सौर कुंपण योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/saur-kumpan-yojna/

    अमृत आहार योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/amrut-aahar-yojana/

    Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna ठळक मुद्दे.

    प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024 मराठी माहिती

    Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna 2024 Information In Marathi

    प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024 म्हणजे काय

    Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna 2024 In Marathi

    प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेची थोडक्यात माहिती

    Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna In Short

    प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेचे उद्दिष्ट

    Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna Purpose

    प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनाचे लाभ

    Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna Benefits

    प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेची पात्रता

    Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna Eligibility

    प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेसाठीची कागदपत्रे

    Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna Documents

    प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

    Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna Online Apply

    Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna थोडक्यात आढावा.

    Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna In Short.

    योजनेचे नाव:-प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना

    कोणी सुरू केली:-केंद्र सरकार

    लाभार्थी:-राज्यातील विद्यार्थी

    अर्ज प्रक्रिया:-ऑनलाइन

    अधिकृत वेबसाइट:http://-www.vidyalakshmi.co.in

    Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna उद्दिष्टं.

    Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna Purpose

    या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बँक आणि वित्तीय संस्थाकडून 50 हजार ते 6.5 लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

    या खर्चाचा व्याजदर 10.50 ते 12.75 टक्के दरम्यान असतो.

    पैश्या अभावी एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि सर्वांना समान संधी मिळावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

    शासन आपल्या दारी योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/shasan-aplya-dari/

    Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna लाभ.

    Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna Benefits

    देशभरातील 38 बँक द्वारे कर्ज उपलब्ध.

    केंद्र सरकारच्या 10 विभागाद्वारे चालवली जाणारी योजना.

    शिष्यवृत्ती आणि कर्जासाठी वन स्टॉप अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

    या योजनेद्वारे दुर्बल आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना अनुदान दिले जाते.

    या योजने माध्यमातून 50 हजार ते 6.5 लाख रुपये पर्यंतचे कर्ज 5 वर्ष परतफेड देण्यात येते.

    10.5 टक्के ते 12.75% प्रति वर्ष व्याजदर आकारला जातो.

    Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna

    Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna पात्रता.

    Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana Eligibility

    विद्यार्थी भारताचा नागरिक असावा.

    विद्यार्थ्याने दहावी आणि बारावी मध्ये किमान 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवले असावेत.

    मान्यताप्राप्त संस्थेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला असावा.

    Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna कागदपत्रे.

    Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna Documents

    आधार कार्ड

    रहिवासी प्रमाणपत्र

    दहावी बारावीचे मार्कशीट

    प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

    Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna Online Apply

    या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सरकारच्या http://www.vidyalakshmi.co.in अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

    वेबसाईटला भेट दिल्यानंतर रजिस्ट्रेशन या पर्याय क्लिक करावे लागेल.

    त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज उघडेल त्यावर विचारेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा.

    माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा.

    आता तुमच्या मेलवर पाठवलेल्या लिंक वरून तुमचे अकाउंट ऍक्टिव्ह करा.

    अकाउंट ऍक्टिव्ह केल्यानंतर ई-मेल आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.

    त्यानंतर तुमच्यासमोर असलेला फॉर्म अचूक पद्धतीने भरावा लागेल.

    अर्ज योग्यरीता भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि शेवटी बँकेची निवड करा.

    त्यानंतर तुमची ऑनलाईन अर्ज करायची प्रक्रिया पूर्ण होईल.

    Read More :- https://hellomarathi.org/mukhyamantri-saur-krushi-pump-yojna-2024/

    Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna

    प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकतो, ही योजना देशातील उच्च शिक्षण संस्था मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्यांची रँकिंग एनआयआरएफ मध्ये चांगली आहे.

    यामध्ये ते सर्व सरकारी आणि खाजगी एनआयएसचा समावेश आहे, ज्यांची रँकिंग एनआयआरएफ मध्ये टॉप 100 मध्ये आहे. त्यांची रँकिंग किंवा कुठल्याही विशेष विषयात असो किंवा कुठल्याही विशेष क्षेत्रात असो. केंद्र सरकार द्वारे चालविण्यात येणाऱ्या सर्व संस्थांना या योजनेमध्ये सहभागी करण्यात आले आहे.


    या व्यतिरिक्त राज्य सरकारांना एचईआयएस यामध्येही सहभागी करण्यात आले आहे, ज्यांची रँकिंग 101 ते 200 या दरम्यान आहे.

    सुरुवातीला 860 योग्य संस्थांना पीएम विद्यालक्ष्मीमी योजनेमध्ये सहभागी करण्यात येणार आहे. या मध्ये 22 लाख पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. प्रत्येक वर्षी एनआयआरएफच्या नवीन रँकिंगच्या आधारावर ही यादी अपडेट करण्यात येणार आहे.

    प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून आयटी क्षेत्रामधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जासाठी एक खिडकी इलेक्ट्रॉनिक मंच उपलब्ध करून देणार आहे.

    विद्यालक्ष्मी शिक्षण कर्ज पाहिजे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून आयटी क्षेत्रामधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जासाठी एक खिडकी इलेक्ट्रॉनिक मंच उपलब्ध करून देणार आहे.

    विद्यालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थ्यांना व्याजदरात सूट देण्याचा प्लॅन बनवण्यात आला आहे. यासाठी अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल जे सरकारी संस्थांमध्ये टेक्निकल, प्रोफेशनल कोर्स करत आहेत.

    केंद्र सरकारने यासाठी बजेट बनवले आहे, आर्थिक वर्ष 2024-25 ते 2030-31 पर्यंत 3600 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कालावधीमध्ये कमीत कमी 7 लाख नवीन विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

    सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकांपैकी कुणी व्यक्ती असेल ज्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजनेविषयी माहिती द्या किंवा त्यांना हा लेख वाचण्यास द्यावा हि विनंती जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल व त्यांचे स्वप्नपूर्ती साठी आपण काही मदत करू शकू.

    सर्व वाचकांना एक विनंती हि वेब साईट केंद्र शासन किंवा राज्य शासनाची नाही किंवा त्या संबंधी देखील नाही. जर आपण वर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे या योजनेबद्दल काही निर्णय घेणार असणार तर कृपया वर दिलेली माहिती परत एकदा पडताळून बघा आणि मगच हवा तो निर्णय घ्यावा. आम्ही फक्त या योजनेची माहिती आपल्या मराठी वाचकांना आपल्या मराठी भाषेत वाचण्यास मिळावी या उद्देशाने हा प्रयत्न केला आहे. कृपया याची नोंद घ्यवी.सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकांपैकी कुणी व्यक्ती असेल ज्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजनेविषयी माहिती द्या किंवा त्यांना हा लेख वाचण्यास द्यावा हि विनंती जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल व त्यांचे स्वप्नपूर्ती साठी आपण काही मदत करू शकू.

  • Amrut Aahar Yojna 2024| अमृत आहार योजना 2024

    Amrut Aahar Yojna 2024| अमृत आहार योजना 2024

    Amrut Aahar Yojna information in Marathi

    Amrut Aahar Yojana in Marathi 2024: अनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त आहे. आदिवासी समाजामध्ये याचे प्रमाण 33.1 टक्के आहे

    स्त्रियांच्या गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजनवाढीचे प्रमाण कमी असल्याने याचा परिणाम बाळाच्या वजनावर होतो. शिवाय जन्मानंतर पहिले तीन महिने बालक पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्याने या कालावधीत मातेचे आरोग्य चांगले राहणे आवश्यक आहे.

    या पार्श्वभूमीवर शासनातर्फे अनुसूचित क्षेत्रांतर्गत अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडी क्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना आहारातून उष्मांक व प्रथिनांची उपलब्धता होण्यासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत एक वेळ चौरस आहार उपलब्ध करून देण्याच्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे.

    Amrut Aahar Yojna Maharashtra:-http://Marathi Corner https://marathicorner.com › … अमृत आहार योजना | Amrut Aahar Yojana in Marathi

    APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojna

    1. मातांना घरी घेऊन जाण्यासाठी आहार (THR) देण्यात येतो. अनुसुचित क्षेत्रांतर्गत १६ जिह्यातील ८५ प्रकल्पासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत ज्या महिला लाभार्थ्यांना एक वेळचा पुर्ण आहार देण्यात येणार असल्याने या क्षेत्रातील संबंधित लाभार्थ्यांना टीएचआर (THR) देण्याची आवश्यकता राहणार नाही.
    2. भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार
      योजनेसाठी केंद्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील टीएचआरसाठीचा निधी (केंद्र व राज्य हिस्सा) १६ आदिवासी जिल्हयातील ८५ एकात्मिक बालविकास प्रकल्पांकरीता वापरण्यात यावा. त्यासाठी मार्गदर्शक सूचना आयुक्त, एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांनी स्वतंत्रपणे निर्गमित कराव्यात. \’Amrut Aahar Yojana Maharashtra\’
    3. अनुसूचित क्षेत्रांतर्गत अंगणवाडी/मिनी अंगणवाडी क्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना आहारातून उष्मांक व प्रथिनांची उपलब्धता होण्यासाठी एक वेळ चौरस आहार देण्याच्या योजनेला या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
    4. मुलांविषयीच्या अतिव प्रेमातून भारताचे माजी राष्ट्रपती मा.डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी मुलांमध्ये चेतना निर्माण करण्याचे काम केले आहे. त्या दृष्टीकोनातून या योजनेचे नामकरण “भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना\” असे करण्यात येत आहे.
    5. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळचा चौरस आहार उपलब्ध करुन देण्याची योजना आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली व एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या माध्यमातून राबविण्यात येईल.
    6. या योजनेअंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील लाभार्थीना दिनांक १ डिसेंबर,२०१५ पासून आहार देण्यात यावा.
    7. आहाराचा दर्जा, किंमत व पोषण मुल्ये ही शासन निर्णयातील परिशिष्ट-ब प्रमाणे राहतील व प्रति लाभार्थी चौरस आहाराचा सरासरी खर्च रु.२५/- एवढा राहील.

    Amrut Aahar Yojna

    Amrut Aahar Yojna वैशिष्टे.

    या योजनेअंतर्गत गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत याप्रमाणे सहा महिन्याच्या कालावधीत चौरस आहार देण्यात येईल.

    अनुसूचित क्षेत्रातील लाभार्थींना 1 डिसेंबरपासून चौरस आहार देण्यात येणार आहे.

    राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यात 85 एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे.

    एकूण 16 हजार 30 अंगणवाडी आणि 2013 मिनी अंगणवाडी क्षेत्रातील लाभार्थ्यांना योजनेचा फायदा मिळणार आहे.

    साधारणपणे डॉ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे वैशिष्ट्ये आहे

    अमृत आहार योजनेतील घटक

    अनुसूचित क्षेत्रातील अंगणवाडी कक्षेत येणाऱ्या सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या योजनेनुसार एकूण सहा महिन्याच्या कालावधीसाठी एक वेळचा चौरस आहार मिळणार आहे.

    शासन आपल्या दारी योजेनेसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/shasan-aplya-dari/

    मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/mukhyamantri-saur-krushi-pump-yojna-2024/

    उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण या योजनेमुळे कमी होण्यास मदत होणार आहे. अनुसूचित क्षेत्रामधील सुमारे 1 लाख 89 हजार एवढ्या गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना या योजनेचा दरवर्षी लाभ मिळणार आहे.

    मुलांमध्ये चेतना निर्माण करण्याच्या डॉ. कलाम यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या दृष्टिकोनातून या योजनेला भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजना असे नाव देण्यात आले आहे.

    ही योजना राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यांतील 85 एकात्मिक बाल विकास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे.

    योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या आहाराचा दर्जा, किंमत आणि पोषण मुल्ये ठरविण्यात आली असून चौरस आहाराचा खर्च सरासरी प्रति लाभार्थी 22 रुपये एवढा निश्चित करण्यात आला आहे. या योजनांसाठी केंद्र शासनाच्या टीएचआर योजनेचा निधी (केंद्र व राज्य हिस्सा) वापरण्यात येईल. Amrut Aahar Yojana Maharashtra.

    Amrut Aahar Yojna उद्देश्य व अटी.

    Amrut Aahar Yojna terms and condition.

    उद्देश:-
    राज्याच्या अनुसूचित क्षेत्र व अतिरीक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत कुपोषण, बालमृत्यू व कमी वजनाची बालके जन्माला येणे यांसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी गरोदर स्त्रिया व स्तनदा मातां करिता भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यात येते.
    अनुसूचित क्षेत्र व अतिरीक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत याप्रमाणे सहा महिन्यांच्या कालावधी करीता एक वेळचा आहार देने.

    प्रधानमंत्री जन औषधी योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pradhanmantri-jan-aushadhi-yojna/

    अटी:-

    अनुसूचित क्षेत्र व अतिरीक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत याप्रमाणे सहा महिन्यांच्या कालावधी करीता एक वेळचा आहार देणे.अनुसूचित क्षेत्र व अतिरीक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत याप्रमाणे सहा महिन्यांच्या कालावधी करीता एक वेळचा आहार देणे. 

    Amrut Aahar Yojna

    Amrut Aahar Yojna निधी नियंत्रण.

    • भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजने अंतर्गत अनुसूचित क्षेत्रांतर्गत अंगणवाडी क्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार पुरविण्यात येणार आहे.
    • योजनेसाठी आवश्यक निधी आदिवासी उपयोजना व केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतून टीएचआरचा (THR) केंद्र व राज्य हिस्सा उपलब्ध करुन घ्यावा.
    • त्यानुषंगाने या योजनेसाठी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेंतर्गत आवश्यक तरतूद जिल्हानिहाय सर्वेक्षित लाभार्थ्यांच्या यादीनुसार उप मुख्य कार्यकारी अधिकारी, बाल कल्याण, जिल्हा परिषद व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेतून नियतव्ययाची मागणी करावी.
    • योजनेसाठी अतिरिक्त तरतुदीची आवश्यकता भासल्यास राज्यस्तरावरुन आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा यांना निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
    • जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावर आवश्यक तरतुदीचे नियोजन व संनियंत्रण करण्याची जबाबदारी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा यांची राहील. Amrut Aahar Yojana in Marathi

    Amrut Aahar Yojna 2024

    अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण, बालमृत्यू व कमी वजनाची बालके जन्माला येणे यासारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी परिणामकारक उपाययोजना राबविणे आवश्यक होते. अनुसूचित क्षेत्रामध्ये कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण 33.1 टक्के एवढे आहे.

    आदिवासी स्त्रियांमध्ये गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजनवाढीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा परिणाम बाळाच्या वजनावर होऊन कमी वजनाची बालके जन्माला येतात.

    तसेच बालकाच्या जन्मानंतर पहिले तीन महिने मूल पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्यामुळे या कालावधीत मातेचे आरोग्य व पोषण चांगले राहणे आवश्यक आहे.

    Amrut Aahar Yojna स्वरूप.

    या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या एक वेळच्या पूर्ण आहारामध्ये आलेल्या गोष्टी

    चपाती अथवा भाकरी

    भात

    कडधान्ये-डाळ

    सोया दुध (साखरेसह)

    शेंगदाणा लाडू (साखरेसह)

    अंडी अथवा केळी अथवा नाचणी हलवा

    फळे

    हिरव्या पालेभाज्या

    खाद्यतेल

    गुळ अथवा साखर

    आयोडीनयुक्त मीठ

    मसाला

    इत्यादी गोष्टींचा समावेश असेल. तसेच हा आहार खरेदी करण्यासाठी एका अंगणवाडीसाठी एक अशी चार सदस्यीय आहार समिती नियुक्त करण्यात येईल. या समितीला आहार घटक खरेदी करण्याचे अधिकार राहतील. (Amrut Aahar Yojana in Marathi)

    Amrut Aahar Yojna पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि संपर्क.

    लाभार्थी पात्रता

    अंगणवाडी/ मिनी अंगणवाडी क्षेत्रातील नोंदणी झालेली प्रत्येक गरोदर स्त्री व स्तनदा माता.

    आवश्यक कागदपत्रे

    अंगणवाडी/मिनी अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी झालेली प्रत्येक गरोदर स्त्री व स्तनदा माता यांची पडताळणी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या नोंदणीनुसार करण्यात यावी. या योजनेच्या टप्पा-2 अंतर्गत 7 महिने ते 6 वर्षे वयोगटातील सर्व लाभार्थी बालकांची नोंद अंगणवाडी सेविकेने स्वतंत्र नोंदवही करून नियमितपणे नोंद करावी.

    संपर्क

    अनुसूचित क्षेत्रातील संबंधितअंगणवाडी/मिनी अंगणवाडी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बाल कल्याण, जिल्हा परिषद, संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प. \’Abdul Kalam Amrut Aahar Yojana\’

    अंमलबजावणी यंत्रणा

    ही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना नियमित मिळणाऱ्या मानधना व्यतिरिक्त या योजनेचा आहार तयार करण्यासाठी प्रतिमाह प्रत्येकी दोनशे पंन्नास रुपये देण्यात येतील.

    ही योजना आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली व एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून योजनेंतर्गत कामाचा व फलनिष्पत्तीचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरावर आदिवासी विकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सनियंत्रण समिती, जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सनियंत्रण व अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात येईल.

    तसेच अंगणवाडी पातळीवर महिला सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य (अनुसूचित जमाती) यांच्या अध्यक्षतेखाली आहार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या योजनेचे वेळोवळी त्रयस्थ संस्थेमार्फत मुल्यमापन करण्यात येणार आहे. Amrut Aahar Yojana Maharashtra 2024.

    Amrut Aahar Yojna लाभाचे स्वरूप.

    अंगणवाडी/ मिनी अंगणवाडीकरीता नियुक्त केलेल्या समितीमार्फत एक वेळच्या पूर्ण चौरस आहारामध्ये – चपाती / भाकरी, भात, कडधान्ये-डाळ, सोया दुध (साखरेसह), शेगंदाणा लाडू, (साखरेसह), अंडी / केळी / नाचणी हलवा, फळे, हिरव्या पालेभाज्या, खाद्यतेल, गुळ / साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला आदींचा समावेश आहे. \’Dr APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana

  • Bima Sakhi Yojna 2024| बिमा सखी योजना 2024.

    Bima Sakhi Yojna 2024| बिमा सखी योजना 2024.

    Bima Sakhi Yojna information in Marathi

    Bima Sakhi Yojna 2024 : नमस्कार वाचकहो, केंद्र सरकार महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत असते. महिला स्वावलंबी बनाव्यात, महिला आत्मनिर्भर बनाव्यात यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्नशील असते. महिलांनी आर्थिक स्वावलंबी व्हावे तसेच या योजनेमुळे महिलांच्या हातात पैसे राहावेत यासाठी सरकार अनेक नवनवीन योजना राबवत असते. केंद्र सरकारने आता नवी योजना आणली आहे. या योजनेचे नाव आहे बिमा सखी योजना. बिमा सखी योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळण्याची संधी आहे.

    Bima Sakhi Yojna

    LIC, भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रतिष्ठित जीवन विमा कंपन्यांपैकी एक, महिला करिअर एजंट योजना सुरू केली आहे ज्यामुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकते. हा अनोखा उपक्रम महिलांसाठी करिअरच्या संधी निर्माण करताना विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये समावेश करण्याच्या LIC च्या वचनबद्धतेचा एक भाग आहे.

    पारंपारिक एलआयसी एजंट्सच्या विपरीत, महिला करिअर एजंट एलआयसी प्रोग्राममध्ये नोंदणी केलेल्यांना पॉलिसी विक्रीतून मिळालेल्या कमिशनसह, पहिल्या तीन वर्षांसाठी निश्चित स्टायपेंड मिळतो. हे स्थिर उत्पन्नाची खात्री देते, ज्यामुळे महिलांना त्यांचा व्यावसायिक प्रवास आत्मविश्वासाने सुरू करता येतो.

    Bima Sakhi Yojna 2024:- आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण बिमा सखी योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. बिमा सखी योजनेचा कोणत्या महिलांना घेता येईल लाभ ? किती मिळेल लाभाची रक्कम? विमा सखी योजना म्हणजे काय? बिमा सखी योजनेचा कसा करावा अर्ज? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

    Bima Sakhi Yojna म्हणजे काय?

    What Is LIC Bima Sakhi Yojna ?

    LIC Bima Sakhi Yojna केंद्र सरकार महिलांसाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच 9 डिसेंबर 2024 रोजी पानिपत हरियाणा येथून LIC बिमा सखी योजनेचा शुभारंभ केला आहे. महिला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हाव्या या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी संभाव्य विमा सखींना नियुक्ती प्रमाणपत्र ही देतील.

    LIC Bima Sakhi Yojna या योजनेअंतर्गत देशभरातील 1 लाख महिलांचा विमा एजंट म्हणून समावेश करण्यात येणार आहे. विमा सखी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पण 35 हजार महिलांना विमा सखी बनवण्यात येणार आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी या भारत सरकारच्या मालकीच्या विमा कंपनीतून विमा सखी योजना राबवण्यात येत आहे.

    लाखो भारतीयांसाठी आर्थिक सुरक्षा निर्माण करण्याच्या वचनबद्धतेसाठी LIC प्रसिद्ध आहे. महिला करिअर एजंट एलआयसी योजनेद्वारे, संस्था महिलांना सहाय्यक आणि फायदेशीर करिअर मार्ग ऑफर करून त्यांच्या उन्नतीसाठी या दृष्टीचा विस्तार करते.

    ही योजना सुरुवातीच्या वर्षांमध्ये महिलांना एलआयसी एजंट म्हणून काम करण्याची मुभा देते ज्यात अतिरिक्त लाभ मिळतात. पॉलिसी विक्रीतून मिळणाऱ्या कमिशनसोबतच, हा उपक्रम महिलांना आर्थिक स्थैर्याने त्यांचा प्रवास सुरू करण्याची खात्री देतो.लाखो भारतीयांसाठी आर्थिक सुरक्षा निर्माण करण्याच्या वचनबद्धतेसाठी LIC प्रसिद्ध आहे. महिला करिअर एजंट एलआयसी योजनेद्वारे, संस्था महिलांना सहाय्यक आणि फायदेशीर करिअर मार्ग ऑफर करून त्यांच्या उन्नतीसाठी या दृष्टीचा विस्तार करते.

    Bima Sakhi Yojna महिला करिअर एजंट का निवडावा?

    18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची आणि 10वी उत्तीर्ण असलेली कोणतीही महिला महिला करिअर एजंट योजनेसाठी अर्ज करू शकते. तुम्ही खाली दिलेला फॉर्म भरून देखील अर्ज करू शकता

    एकदा तुम्ही अर्ज केल्यानंतर, तुम्हाला विकास अधिकारी श्री विनय कुमार शर्मा यांचा कॉल येईल, जो तुम्हाला LIC मध्ये नोंदणी प्रक्रियेत मदत करतील.

    नोंदणीनंतर, तुम्ही IRDA (विमा नियामक आणि विकास प्राधिकरण) प्रशिक्षण घ्याल, त्यानंतर IC 38 परीक्षा द्याल. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) तुम्हाला एक महिला करिअर एजंट कोड देईल.

    या कोडसह, तुम्ही संपूर्ण भारतामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे तुमचे करिअर सुरू करू शकता.

    महिला करिअर एजंट एलआयसी होण्यासाठी कागदपत्रे आवश्यक आहेत

    • दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे
    • पॅन कार्ड
    • आधार कार्ड
    • 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र (तुमची जन्मतारीख नमूद केलेले)
    • सर्वोच्च शैक्षणिक पात्रतेचा पुरावा
    • डिजिटल स्वाक्षरी
    • बँक तपशील (चेक रद्द करा, बँक पासबुक किंवा बँक स्टेटमेंट)

    Bima Sakhi Yojna ठळक मुद्दे.

    बिमा सखी योजना म्हणजे काय

    What Is LIC Bima Sakhi Yojna

    बिमा सखी योजनेची थोडक्यात माहिती

    Bima Sakhi Yojna In Short

    बिमा सखी योजनेचे उद्देश

    Bima Sakhi Yojna Purpose

    बिमा सखी योजनेचे लाभ

    Bima Sakhi Yojna Benefits

    किती मिळेल स्टायपेंड

    LIC Bima Sakhi Yojna

    बिमा सखी योजनेच्या अटी

    Bima Sakhi Yojna Eligibility

    बिमा सखी योजनेचे कागदपत्रे

    Bima Sakhi Yojna Documents

    बिमा सखी योजनेची अर्ज प्रक्रिया

    Bima Sakhi Yojna Apply

    Bima Sakhi Yojna थोडक्यात आढावा.

    Bima Sakhi Yojna In Short

    योजनेचे नाव:-विमा सखी योजना

    कोणी सुरू केली:-पंतप्रधान नरेंद्र मोदी

    कधी सुरू केली:-9 डिसेंबर 2024

    लाभार्थी:-राज्यातील महिला

    लाभ:-सात हजार रुपये दरमहा

    अर्ज प्रक्रिया:-सध्या सुरू नाही

    वेबसाइट:- नाही

    Bima Sakhi Yojna

    Bima Sakhi Yojna उद्देश्य.

    Bima Sakhi Yojna Purpose

    या योजनेमुळे महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनतील

    या योजनेमुळे महिलांचा आर्थिक विकास होईल

    या योजनेअंतर्गत महिलांना 7000 रुपये दरमहा रक्कम मिळेल

    ही योजना एलआयसी विमा कंपनीकडून राबविण्यात येत आहे

    बिमा सखी योजनेअंतर्गत 3 वर्षात 2 लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे

    Bima Sakhi Yojna फायदे.

    Bima Sakhi Yojna Benefits

    LIC Bima Sakhi Yojana या योजनेअंतर्गत महिलांना तीन वर्ष प्रशिक्षण दिले जाईल. या काळात महिलांना स्टायपेंड मिळेल.

    प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतील

    पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विमा सखींना एलआयसी मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर काम करण्याची संधी दिली जाईल.

    Bima Sakhi Yojna किती मिळेल स्टायफड?

    LIC Bima Sakhi Yojna

    LIC Bima Sakhi Yojna विमा सखी योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला स्टायपेंड म्हणून 7000 रुपये मिळतील. दुसऱ्या वर्षी ही रक्कम 6000 तर तिसऱ्या वर्षी 5000 रुपये रक्कम महिलांना मिळेल. महिलांनी टार्गेट पूर्ण केल्यानंतर त्यांना कमिशन देखील मिळेल. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35 हजार महिलांना विमा योजना म्हणून रोजगाराची संधी मिळेल. त्यानंतरच्या टप्प्यात आणखी 50 हजार महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.

    Bima Sakhi Yojna अटी व शर्ती.

    Bima Sakhi Yojana Eligibility

    अर्जदार महिला महिलेचे शिक्षण किमान इयत्ता दहावी असावे.  

    अर्जदार महिलेचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.

    विद्यमान किंवा निवृत्त एलआयसी एजंट्सच्या कुटुंबातील व्यक्ती योजनेसाठी अपात्र आहेत.

    Bima Sakhi Yojna आवश्यक कागदपत्रे.

    Bima Sakhi Yojna Documents

    आधार कार्ड

    रहिवासी प्रमाणपत्र

    बँक खाते पासबुक

    शैक्षणिक प्रमाणपत्र

    पासपोर्ट आकाराचे फोटो

    मोबाईल नंबर

    Bima Sakhi Yojna अर्ज करण्याची पद्धत.

    Bima Sakhi Yojna Apply

    Bima Sakhi Yojna बीमा सखी योजनेची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. परंतु सध्या कोणत्याही कोणत्याही पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची अधिकृत वेबसाईट सध्या सुरू नाही. ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून कळवण्यात येईल.

    Bima Sakhi Yojna निष्कर्ष.

    पंतप्रधान मोदींची विमा सखी योजना महिलांसाठी एक नवा आदर्श आहे. महिलांना सशक्त बनविण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना महत्त्वाची भूमिका बजावेल. महिलांना त्यांच्या कुटुंबीयांसाठी आधारस्तंभ बनविण्यासाठी सरकारने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे.

    टीप: योजनेबाबत अधिकृत माहिती व अद्ययावत अपडेट्ससाठी एलआयसीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

    विमा सखी योजना महिलांसाठी आर्थिक आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याचा प्रभावी मार्ग आहे. महिलांना आर्थिक मदत आणि प्रशिक्षित करण्यासाठी योजनेचा उपयोग होईल.

    Bima Sakhi Yojna महत्वाचे विचार

    बिमा सखी योजना महिलांसाठी आर्थिक आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याचा प्रभावी मार्ग आहे. महिलांना आर्थिक मदत आणि प्रशिक्षित करण्यासाठी योजनेचा उपयोग होईल.

    सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकांपैकी कुणी व्यक्ती असेल ज्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजनेविषयी माहिती द्या किंवा त्यांना हा लेख वाचण्यास द्यावा हि विनंती जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल व त्यांचे स्वप्नपूर्ती साठी आपण काही मदत करू शकू.

    सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकांपैकी कुणी व्यक्ती असेल ज्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजनेविषयी माहिती द्या किंवा त्यांना हा लेख वाचण्यास द्यावा हि विनंती जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल व त्यांचे स्वप्नपूर्ती साठी आपण काही मदत करू शकू.

    सर्व वाचकांना एक विनंती हि वेब साईट केंद्र शासन किंवा राज्य शासनाची नाही किंवा त्या संबंधी देखील नाही. जर आपण वर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे या योजनेबद्दल काही निर्णय घेणार असणार तर कृपया वर दिलेली माहिती परत एकदा पडताळून बघा आणि मगच हवा तो निर्णय घ्यावा. आम्ही फक्त या योजनेची माहिती आपल्या मराठी वाचकांना आपल्या मराठी भाषेत वाचण्यास मिळावी या उद्देशाने हा प्रयत्न केला आहे. कृपया याची नोंद घ्यवी.सर्व वाचकांना एक विनंती हि वेब साईट केंद्र शासन किंवा राज्य शासनाची नाही किंवा त्या संबंधी देखील नाही. जर आपण वर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे या योजनेबद्दल काही निर्णय घेणार असणार तर कृपया वर दिलेली माहिती परत एकदा पडताळून बघा आणि मगच हवा तो निर्णय घ्यावा. आम्ही फक्त या योजनेची माहिती आपल्या मराठी वाचकांना आपल्या मराठी भाषेत वाचण्यास मिळावी या उद्देशाने हा प्रयत्न केला आहे. कृपया याची नोंद घ्यवी.

  • Shasan Aplya Dari Yojna| शासन आपल्या दारी योजना

    Shasan Aplya Dari Yojna| शासन आपल्या दारी योजना

    Shasan Aplya Dari Yojna Maharashtra 2024

    Shasan Aplya Dari Yojna Maharashtra 2024:-राज्यातील नगरिकांसाठी सरकार नवनवीन कल्याणकारी योजना सुरू करत असते. परंतु असे भरपूर नागरिक आहेत ज्यांना या सुविधाची माहिती नाहीए. आणि त्यामुळे या विविध सुविधांचा त्यांना लाभही घेत येत नाही. हा विचर करूनच महाराष्ट्र सरकारने शासन आपल्या दारी योजना सुरू केली आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील नागरिकांना या उपक्रमातून संबंधित योजनांचा लाभ घेता येईल. शासन आपल्या दारी योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. यामुळे नागरिकांना सहज लाभ घेता येईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी ही योजना 14 मे 2023 मध्ये सुरू केली आहे. ही योजना सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात म्हणजेच सातारा जिल्ह्यात सुरू झाली. शासन आपल्या दारी म्हणजे प्रत्येकाला घरोघरी सेवा मिळणार. नागरिकांच्या घरोघरी ही योजना पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘शासन आपल्या दारी’ ही योजना सुरू केली आहे.

    आणखी वाचा:-https://hellomarathi.org/pm-surya-ghar-yojna/

    Shasan Aplya Dari Yojna म्हणजे काय?

    What is Shasan Aplya Dari

    Shasan Aplya Dari Maharashtra:-शासन आपल्या दारी म्हणजे काय तर याचा अर्थ असा होतो की, नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या. सरकारी सेवा तसेच त्यांना हक्क असलेल्या योजना या सर्व गोष्टी मिळण्यासाठी त्यांना भरपूर कार्यालयांना भेट द्यावी लागते. ही अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ही योजना प्रत्येकाच्या घरोघरी मिळावी आणि याचा सर्वाना पुरेपूर फायदा घेता यावा यासाठी सुरू केली आहे. नागरिकांना सरकरी सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात हाच या मागचा सरकारचा उद्देश आहे.

    Shasan Aplya Dari Yojna

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सुरू केलेल्या योजनेचा लाभ सुमारे 75000 स्थानिकांना घेण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जिल्हा प्रशासनांना त्यांच्या संबंधित भागात 2 दिवसाचे शिबिर आयोजित करण्यास सांगितले आहे. याचा उद्घाटन सोहळा त्यांच्या राहत्या जिल्ह्यात म्हणजेच सातारा जिल्ह्यात हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

    Maharashtra Sarkar Yojana शासकीय योजनेचा लाभ जनतेला सहज उपलब्ध करून देणे हा या शासन आपल्या दरी योजनेचा सर्वात मोठा उद्देश आहे. जिल्हा प्रशासनाकडून 75000 स्थानिकांना याचा लाभ मिळेल असे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. यासाठीचा जो निधी आहे तो जिल्हाधिकाऱ्यांना  या शिबिराचे नियोजन करण्यासाठी वापरता येईल असे सांगण्यात आले.

    Shasan Aplya Dari या उपक्रमातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात एक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. लोकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हा कक्ष काम करणार आहे. शासन आपल्या दारी या योजनेमार्फत राज्यातील नागरिकांना एका छताखाली राज्यासारकरच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभार्थ्याना तहसील कार्यालय, पंचायत समितिचे आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, कृषि विभाग, पशुवैद्यकिय आदि विभागांतर्गत सरकारच्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

    शासन आपल्या दारी योजनेची Shasan Aplya Dari Yojna सुरुवात गृह जिल्ह्यात झाली म्हणजेच सातारा जिल्हयापासून झाली ती आत्तापर्यंत बुलढाणा, परभणी, शिर्डी, अहमदनगर, जेजुरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी एवढ्या जिल्ह्यांमध्ये शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात आला.

    शासन आपल्या दारी Shasan Aplya Dari या उपक्रमा अंतर्गत 75 हजार रहिवाशांना लाभ देण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात देण्यात आली. या अभियानाअंतर्गत शिबिरासाठी कृषी, ग्रामविकास, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, कौशल्य विकास, शालेय शिक्षण, आदी विभागांना दिलेला निधी खर्च करण्याची मुभा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली.

    Shasan Aplya Dari Yojna ठळक मुद्दे :

    शासन आपल्या दारी म्हणजे काय

    What is Shasan Aplya Dari

    शासन आपल्या दारी योजनेबद्दल थोडक्यात माहिती

    Shasan Aplya Dari in short

    शासन आपल्या दारी योजनेचे उद्दिष्टे

    Objectives of Shasan Aplya Dari

    शासन आपल्या दारी योजनेची वैशिष्ट्ये

    Purpose of Shasan Aplya Dari

    शासन आपल्या दारी या अभियानांतर्गतचे विविध उपक्रम आणि कार्यक्रम

    शासन आपल्या दरी योजनेचे लाभ

    Benefits of Shasan Aplya Dari

    शासन आपल्या दरी योजनेची अर्ज प्रक्रिया

    Shasan Aplya Dari registration

    FAQ

    Shasan Aplya Dari Yojna

    Shasan Aplya Dari Yojna थोडक्यात आढावा

    Shasan Aplya Dari in short

    योजनेचे नाव:-शासन आपल्या दारी

    कधी सुरू झाली:-2023

    कोणी सुरू केली:-मुख्यमंत्री

    कुठे सुरू झाली:-महाराष्ट्र

    उद्देश:-सरकारच्या सर्व योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे

    लाभ:-नागरिकांचा सामाजिक विकास करणे

    अर्ज प्रक्रिया:-ऑनलाईन / ऑफलाइन

    Shasan Aplya Dari Yojna:-http://माहिती व जनसंपर्क महासंचालनालय https://dgipr.maharashtra.gov.in › …PDF शासन आपल्या दारी.pdf

    Shasan Aplya Dari Yojna उद्दिष्टं.

    Objectices of Shasan Aplya Dari

    महाराष्ट्रातील सर्व समाजातील लोकांना शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ घेता यावा योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

    नागरिकाला शासनाच्या सर्व योजनांची माहिती एकाच छताखाली मिळावी.

    सरकारी योजनांच्या सेवेचा लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे.

    शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या राज्यातील सर्व योजनांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी मिळावी त्यासाठी त्यांना कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासू नये हा उद्देश या योजनेचा आहे.

    नागरिकांना येणाऱ्या अडचणीचे निवारण करणे.  

    एखाद्या व्यक्तीला सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करायचा असल्यास त्या व्यक्तीला बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जावे लागते आणि कार्यालयांना भेट द्यावी लागते त्यामध्ये भरपूर कालावधी जातो आणि नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

    सरकारी योजनेची माहिती आणि सर्व कागदपत्रे हे नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे.

    सुमारे 75 हजार स्थानिकांना या योजनेअंतर्गत घेतलेल्या शिबिराचा लाभ होणार आहे.

    Shasan Aplya Dari Yojna

    Shasan Aplya Dari Yojna वैशिष्टे.

    Purpose of Shasan Aplya Dari

    महाराष्ट्र शासनाद्वारे Shasan Aplya Dari Yojna ही योजना सुरू करण्यात आलेली असून या योजनेची सुरुवात सातारा जिल्हा पासून झाली.

    सुमारे 5,457 कोटी निधीच्या वस्तूंचे वाटप या योजनेअंतर्गत झाले आहे.

    या योजनेअंतर्गत राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर तालुका कल्याण कक्ष स्थापन केले.

    एकाच ठिकाणी नागरिकांना सर्व योजनांची माहिती आणि लाभ मिळावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

    शासन आपल्या दारी या अभियानांतर्गतचे विविध उपक्रम आणि कार्यक्रम

    Shasan Aplya Dari उपक्रम.

    रक्तदान शिबिर

    आरोग्य शिबिर

    रोजगार मिळावे

    आधार कार्ड सुविधा

    पॅन कार्ड सुविधा

    पासपोर्ट

    कृषी सेवा केंद्रचे परवाने

    पीएम किसान योजना

    सेवानिवृत्त लाभ

    शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ

    विवाह नोंदणी

    भरती मेळावा

    ई श्रम कार्ड

    पीएम घरकुल योजना

    कृषी प्रदर्शन

    दिव्यांग साहित्य वाटप

    मुलींना सायकल वाटप

    सखी किट वाटप

    मनरेगा

    जॉब कार्ड

    डिजिटल इंडिया

    शिकाऊ चालक परवाना

    शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ

    Shasan Aplya Dari Yojna लाभ.

    Benefits of Shasan Aplya Dari

    अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा.  

    राज्यातील नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व योजनांची माहिती उपलब्ध होईल ज्यामुळे नागरिक या योजनेचा सहजरीत्या लाभ घेतील.  

    शासनाच्या विविध योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही कार्यालयात फेऱ्या मारण्याची आणि त्यांचा वेळ वाया घालवण्याची आवश्यकता नाही ते सहज रित्या मोबाईल व कम्प्युटरच्या मदतीने अर्ज करू शकतील.  

    या योजनेमुळे राज्यातील नागरिक कोणत्याही योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी आत्मनिर्भर होतील.  

    शेतकरी, विद्यार्थी, महिला कामगार, कष्टकरी, दिव्यांग बांधव, आदिवासी बांधव आदी समाजातील घटकांना केंद्रबिंदू म्हणून ही योजना सुरू केली आहे.  

    या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य, जिल्ह्यात, तालुका स्तरावर तालुका कल्याण कक्ष स्थापन करण्यात आले.

    या योजनेचा लाभ देण्यासाठी कमी कालावधीत विविध योजना योजनांची कार्यपद्धती निश्चित केली आहे.  

    या योजनेचा लाभ देण्यासाठी अभियान राबवण्यात आले आहे.  

    काही सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देखील नसते अशांना या योजनेचा लाभ होतो.  

    या अभियानाच्या माध्यमातून शासन थेट सर्वसामान्य नागरिकांच्या दारी येत आहे.

    जिल्ह्यात सुमारे 5,457 कोटी निधीच्या वस्तूंचे वाटप या योजनेअंतर्गत होणार आहे.

    https://hellomarathi.org/mukhyamantri-saur-krushi-pump-yojna-2024/मुख्यमंत्री सौर कृषी योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा

    Shasan Aplya Dari Yojna अर्ज प्रक्रिया.

    Shasan Aplya Dari registration

    शासन आपल्या दारी योजनेचा Shasan Aplya Dari Yojna अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करता येतो. ऑनलाईन पद्धतीने या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सर्वप्रथम महालाभार्थी या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. किंवा एमएससीआयटी केंद्रे, सीएससी केंद्रे, तसेच कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधील स्वयंसेवकांच्या मदतीने नागरिकांना शासन आपल्या दारी या योजनेचा लाभ घेता येईल.

    Shasan Aplya Dari Yojna नेहमी विचारले जाणारे प्रश्न.

    शासन आपल्या दारी योजना Maharashtra Sarkar Yojna कधी आणि कोणी सुरू केली?

    14 मे 2023 रोजी सातारा जिल्हयापासून शासन आपल्या दारी योजनेची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

    शासन आपल्या दारी योजनेचा Maharashtra Sarkar Yojana उद्देश काय आहे?

    नागरिकांना एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच सरकारी सेवा आणि योजनेचा लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणीचे निवारण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

    शासन आपल्या दारी योजनेचा Maharashtra Sarkar Yojana अर्ज नोंदणी कुठून करावी?

    महालाभार्थी या पोर्टलवरून शासन आपल्या दारी योजनेचा लाभ घेता येईल.

    शासन आपल्या दारी योजनेचा Maharashtra Sarkar Yojana अर्ज कसा करावा?

    ऑनलाइन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने शासन आपल्या दारी या योजनेचा अर्ज करता येईल.

    शासन आपल्या दारी योजनेचा Maharashtra Sarkar Yojana लाभ घेण्यासाठी नोंदणी कुठे करावी?

    या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सीएससी केंद्र, एमएससीआयटी केंद्र, कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधील स्वयंसेवकांची मदत घेऊन या योजनेची नोंदणी करता येईल.

    Read More:-https://hellomarathi.org/pm-svanidhi-yojna-2024-%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%8f%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-2024/

    सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकांपैकी कुणी व्यक्ती असेल ज्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजनेविषयी माहिती द्या किंवा त्यांना हा लेख वाचण्यास द्यावा हि विनंती जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल व त्यांचे स्वप्नपूर्ती साठी आपण काही मदत करू शकू.

    सर्व वाचकांना एक विनंती हि वेब साईट केंद्र शासन किंवा राज्य शासनाची नाही किंवा त्या संबंधी देखील नाही. जर आपण वर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे या योजनेबद्दल काही निर्णय घेणार असणार तर कृपया वर दिलेली माहिती परत एकदा पडताळून बघा आणि मगच हवा तो निर्णय घ्यावा. आम्ही फक्त या योजनेची माहिती आपल्या मराठी वाचकांना आपल्या मराठी भाषेत वाचण्यास मिळावी या उद्देशाने हा प्रयत्न केला आहे. कृपया याची नोंद घ्यवी.सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकांपैकी कुणी व्यक्ती असेल ज्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजनेविषयी माहिती द्या किंवा त्यांना हा लेख वाचण्यास द्यावा हि विनंती जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल व त्यांचे स्वप्नपूर्ती साठी आपण काही मदत करू शकू.

    सर्व वाचकांना एक विनंती हि वेब साईट केंद्र शासन किंवा राज्य शासनाची नाही किंवा त्या संबंधी देखील नाही. जर आपण वर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे या योजनेबद्दल काही निर्णय घेणार असणार तर कृपया वर दिलेली माहिती परत एकदा पडताळून बघा आणि मगच हवा तो निर्णय घ्यावा. आम्ही फक्त या योजनेची माहिती आपल्या मराठी वाचकांना आपल्या मराठी भाषेत वाचण्यास मिळावी या उद्देशाने हा प्रयत्न केला आहे. कृपया याची नोंद घ्यवी.