Author: hellomarathi

  • Silai Machine Yojna 2024, शिलाई मशिन योजना 2024.

    Silai Machine Yojna 2024, शिलाई मशिन योजना 2024.

    Silai Machine Yojna information in Marathi.

    Silai Machine Yojna :- नमस्कार मित्रांनो,आपल्या भारत देशामध्ये आजही काही जुन्या रूढी परंपरामुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहता येत नाही व ते जशी जुनी परंपरा आहे चूल आणि मूल याच गोष्टी करत आहेत, या गोष्टीपासून त्यांना सुटका मिळावी व त्यांचा आर्थिक दृष्ट्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी केंद्र शासनाने नवीन योजना सुरुवात केली आहे.

    आपल्या देशामध्ये महिलांना आजही 63% महिला चूल आणि मूल या रूढीप्रमाणे घरी बसून असतात, त्याचबरोबर ग्रामीण भागातील महिला या आर्थिक दृष्ट्या गरीब असल्यामुळे त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही, या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र शासनाने 2023 मध्ये एक नवीन योजना राबवली आहे त्या योजनेचे नाव प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन असे आहे.

    शिवणकाम हा योग्य पर्याय महिलांसाठी उपलब्ध असतो त्यामुळे राज्यातील महिला शासनाद्वारे सुरू केलेल्या शिवणकाम योजना अंतर्गत शिवणकाम सुरू करण्यासाठी इच्छुक असतात परंतु त्यांना तर योग्य तो मार्गदर्शन मिळत नाही, त्यासाठी शिवणकाम हा योग्य पर्याय महिलांसाठी उपलब्ध असतो. त्यामुळे राज्यातील महिला शासनाद्वारे सुरू केलेल्या शिवणकाम योजना अंतर्गत शिवणकामाचा लाभ मिळवतात त्यांच्याकडे त्याबाबत प्रमाणपत्र देखील असेल, परंतु शिलाई मशीन खरेदी करण्यासंदर्भात त्यांच्याकडे पैसे नसतात. अशा वेळेस त्यांना इतरांनी करून पैसा आणि पैसे घ्यावे लागतात. हे आर्थिक दृष्टात गरीब कुटुंबातील गरजू महिलांच्या या सर्व समस्यांचा विचार करून केंद्र शासनाने ही योजना सुरू केलेली आहे. आता ही योजना 100% अनुदानावरती महिलांना शिलाई मशीन मिळणार आहे, यासाठी आपल्याही पात्रता कोणती आहे. गरीब कुटुंबातील महिलांना घरबसल्या स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरू करता यावा जेणेकरून ते स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतात या उद्देशाने ही योजना सुरू केलेली आहे. 

    Silai Machine Yojna

    या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिक दृष्ट्या ग्रामीण व शहरी भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे. या सिलाई मशीन  योजनेद्वारे आपला स्वतःचा संसार सांभाळून आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतात. या योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील महिला ह्या आपला स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करू शकतात त्यामुळे त्यांना आर्थिक दृष्ट्या  लाभ होतो.

    फ्री शिलाई मशीन या योजनेअंतर्गत ज्या महिला श्रमिक व इच्छुक आहेत अशा 20 ते 40 गटातील महिलांना अर्ज करण्याची मुभा आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यामध्ये पन्नास हजाराहून जास्त महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महिला वर्गांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास वाव मिळणार आहे.या योजनेअंतर्गत महिलांना कुठेही घर सोडून जाण्याची गरज नाही किंवा ते आपले पाल्य व आपला संसार सांभाळून हे काम करू शकतात,या कामाला कुठलेही बंधन नाही त्याचबरोबर जितके जास्त काम तितका त्यांचा जास्त फायदा होणार आहे.

    या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास लाभार्थ्याला किंवा अर्जदाराला ऑनलाइन अर्ज करावा लागेल हा अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती या लेखांमध्ये आज आम्ही सांगणार आहोत तरी आपण हा लेख शेवटपर्यंत लक्षपूर्वक वाचावा.

    Free Silai Machine Yojna Highlights :- मुद्दे

    योजनेचे नाव:-फ्री शिलाई मशीन योजना (महाराष्ट्र राज्य)

    सुरुवात कोणी:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

    योजनेची स्थापना:-2023-2024.

    लाभार्थी कोण असतील:-ग्रामीण व शहरी भागातील महिला

    ध्येय व उद्दिष्ट:-आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागास महिलांना आर्थिक मदत करून स्वावलंबी आणि उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे.

    कोणाच्या अंतर्गत:-केंद्र सरकारच्या योजना

    अधिकृत संकेतस्थळ:-http://www.india.gov.in

    Silai Machine Yojna Highlights.

    पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या या योजनेअंतर्गत आपल्या देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व मागास असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहेत. आजही आपल्या भारत देशामध्ये अनेक महिलांना रोजगार मिळत नसल्यामुळे त्या अर्थ दृष्ट्या मागास किंवा गरीब आहेत याच बाबीचा विचार करून केंद्र शासनाने ही योजना राबवली आहे. या योजनेमध्ये 50,000 महिलांना रोजगाराची संधी मिळणार आहे त्यामुळे त्या स्वावलंबी बनवून स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करू शकतात.

    या योजनेअंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील महिला अर्ज करू शकतात व अर्ज करणाऱ्या महिलांचे वय 20 ते 40 च्या दरम्यान असायला  हवे.

    नीर्धुर चुल योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/nirdhur-chul-yojna/

    श्रावण बाळ योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/shravan-bal-yojna/

    Silai Machine Yojna Objective.

    Pm Silai Machine Yojna या योजनेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत व मागास महिलांना रोजगार उपलब्ध करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही योजना देशांमध्ये सर्व राज्यांमध्ये लागू आहे, त्यामुळे आपल्या देशामध्ये असणाऱ्या सर्व महिला वर्गांना स्वावलंबी व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी एक नवीन पर्याय मिळाला आहे.

    Silai Machine Yojna

    Silai Machine Yojna Eligibility.

     या योजना अंतर्गत अर्जदाराचे वय कमीत कमी 20 ते जास्तीत जास्त 40 वर्ष इतकी असायला हवे.

    या योजनेसाठी फक्त महिला अर्ज करू शकतात

    अर्ज करणाऱ्या महिलांची पतीचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 पेक्षा जास्त नसावे.

    या योजनेअंतर्गत देशातील विधवा आणि आपण महिलांना ही प्राधान्य देण्यात आले आहे.

    Free Silai Machine Yojna :- या  योजनेमध्ये कोणती राज्ये आहेत?

    खालील राज्यांचा समावेश होतो.

    महाराष्ट्र

    गुजरात

    हरियाणा

    उत्तर प्रदेश

    कर्नाटक

    छत्तीसगड

    बिहार

    राजस्थान

    Silai Machine Yojna Documents.

    खालील प्रकारचे कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.

    अर्जदाराचे आधार कार्ड.

    अर्जदाराच्या वयाचे प्रमाणपत्र.

    उत्पन्नाचा दाखला/ प्रमाणपत्र.

    मतदान ओळखपत्र.

    अपंगत्वाचे वैद्यकीय प्रपत्र.

    विधवा महिलेचे विधवा प्रमाणपत्र.

    अर्जदाराचे समुदाय प्रमाणपत्र.

    पासपोर्ट आकाराचा फोटो.

    मोबाईल नंबर.

    इंदिरा गांधीपेन्शन योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/indira-gandhi-pension-yojana/

    किशोरी शक्ती योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/kishori-shakti-yojna/

    Silai Machine Yojna Online apply.

    Pm free silai machine yojna अंतर्गत अर्ज करावयाचा असल्यास खालील काही महत्त्वाचे गोष्टीचा विचार करावा लागेल.

    या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास अर्जदाराने सर्वप्रथम भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटला (http://www.india.gov.in/) भेट  द्यावी लागेल.

    भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट दिल्यानंतर तुम्हाला एक होम पेज ओपन होईल त्यानंतर तेथे एक तुम्हाला एप्लीकेशन भेटेल.

    समोर आलेल्या एप्लीकेशन फॉर्म वर क्लिक करून फ्री शिलाई मशीन अर्ज येथे क्लिक करा.

    मिळालेला अर्ज व त्यातील माहिती ही सर्व व्यवस्थितपणे अचूक पद्धतीने भरावी लागेल त्यामध्ये तुमचे नाव पत्ता मोबाईल नंबर आधार कार्ड या सर्व गोष्टीचा समावेश आहे.

    सर्व माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो त्या ठिकाणी जोडावा लागेल.

    फ्री शिलाई मशीन योजनेचा फॉर्म तुम्हाला तुमच्या सरकारी कार्यालयामध्ये किंवा ग्रामपंचायत कार्यालय तहसील कार्यालय जिल्हा कार्यालय अशा कार्यालयामध्ये जमा करता येऊ शकतो.

    हा फॉर्म  वरिष्ठ अधिकारी कडून तपासून घेतल्यानंतर त्या अर्जातील त्रुटी व काय कागदपत्रे कमी असल्यास योग्य ती कागदपत्रे जोडणे याची जबाबदारी तुमची राहील.

    कार्यालती वरिष्ठ अधिकाऱ्याकडून फार्म ची पूर्णपणे पडताळणी झाल्यास जर तो फॉर्म योग्य असेल तर तुम्हाला फ्री सिलाई मशीन योजनेअंतर्गत तुम्हाला शिलाई मशीन देण्यात येईल.अशा पद्धतीने तुम्ही फ्री शिलाई मशीन योजनेचा अर्ज करू शकता.

    Pradhan mantri silai machine yojna :- FAQs

    प्रश्न :- शिलाई मशीन ची किंमत किती आहे?

    शिलाई मशीनची किंमत ही सध्या बाजारभावाच्या तुलनेत पाहिल्यास 3000 ते 50,000 च्या दरम्यान आहे. जशी मशीनची किंमत त्याचप्रमाणे त्या मशीनची सुविधा तितकीच चांगली असते.

    प्रश्न :- कोणते इलेक्ट्रिक सिलाई मशीन चांगले आहे?

    उषा शिलाई मशीन 

    Janome शिलाई मशीन

    या मशीन सध्या तरी बाजारामध्ये जास्त प्रमाणात वापरले जातात.

    प्रश्न :- घरगुती वापरासाठी कोणते उषा शिलाई मशीन सर्वोत्तम आहे?

    घरगुती वापरासाठी, वंडर स्टिच, ॲल्युअर आणि ड्रीम स्टिच मॉडेल्स सारख्या स्वयंचलित इलेक्ट्रिक उषा मशीनह्या एकदम चांगले आहेत ज्या स्वयंचलित झिग-झॅग, थ्रेड कटिंग आणि बॉबिन वाइंडिंग सारख्या वैशिष्ट्यांसह शिवणकाम सुलभ पद्धतीने करू शकतात.

    प्रश्न :- मॅन्युअल सिलाई मशीन म्हणजे काय?

    मॅन्युअल शिलाई मशीन म्हणजे अशी मशीन की जी वापरकर्त्याने हाताने किंवा पायाने चालली जाते अशी मशीन होय.

    प्रश्न :- सर्वोत्कृष्ट हेवी ड्युटी शिवणकामाचे मशीन कोणते आहे?

    शिलाई मशीन मध्ये सर्वात हेवी ड्युटी शिवणकामासाठी खालील प्रमाणे मशीन आहेत.

    प्रिय वाचक मित्रहो, या वेबसाईटचा राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेशी कोणताही सबंध नाही, या वेबसाईटवर प्रदान केलेली संपूर्ण माहिती आमच्याव्दारे, अधिकृत वेबसाइट्स आणि विविध संबंधित योजनांच्या अधिकृत माहिती पत्रकांच्या माध्यमातून आणि अनेक अधिकृत स्त्रोतांच्या माध्यमातून गोळा केली जाते, या माहितीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नेहमीच केवळ प्रामाणिक माहिती आणि सुचना देण्याचा प्रयत्न करतो. या वेबसाईटवर तुम्हाला नेहमी अद्यावत बातम्या आणि राज्य व केंद्र सरकारच्या योजनांच्या संबंधित प्रमाणिक माहिती मिळेल, तरी वाचक मित्रहो, आम्ही तुम्हाला सुचवितो कि, कोणत्याही योजनेच्या संबंधित अंतिम निर्णय घेण्यापूर्वी माहिती पडताळणीसाठी संबंधित योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

    सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकांपैकी कुणी व्यक्ती असेल ज्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजनेविषयी माहिती द्या किंवा त्यांना हा लेख वाचण्यास द्यावा हि विनंती जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल व त्यांचे स्वप्नपूर्ती साठी आपण काही मदत करू शकू.

    सर्व वाचकांना एक विनंती हि वेब साईट केंद्र शासन किंवा राज्य शासनाची नाही किंवा त्या संबंधी देखील नाही. जर आपण वर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे या योजनेबद्दल काही निर्णय घेणार असणार तर कृपया वर दिलेली माहिती परत एकदा पडताळून बघा आणि मगच हवा तो निर्णय घ्यावा. आम्ही फक्त या योजनेची माहिती आपल्या मराठी वाचकांना आपल्या मराठी भाषेत वाचण्यास मिळावी या उद्देशाने हा प्रयत्न केला आहे. कृपया याची नोंद घ्यवी.

    सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकांपैकी कुणी व्यक्ती असेल ज्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजनेविषयी माहिती द्या किंवा त्यांना हा लेख वाचण्यास द्यावा हि विनंती जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल व त्यांचे स्वप्नपूर्ती साठी आपण काही मदत करू शकू.

  • Indira Gandhi Pension Yojana 2024, इंदिरा गांधी पेन्शन योजना 2024.

    Indira Gandhi Pension Yojana 2024, इंदिरा गांधी पेन्शन योजना 2024.

    Indira Gandhi Pension Yojana Information in Marathi.

    Indira Gandhi Pension Yojana मराठी 2024: आजच्या काळातही आपल्या देशात असे अनेक नागरिक आहेत ज्यांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे आणि ते दारिद्र्यरेषेखाली जीवनयापन करत आहे. अशा सर्व कुटुंबांना शासनाकडून विविध योजनांद्वारे आर्थिक लाभ दिला जातो. जेणेकरून त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकेल. वृद्ध, विधवा महिला आणि अपंग नागरिकांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सरकार इंदिरा गांधी पेन्शन योजना राबवते. या लेखाद्वारे, तुम्हाला इंदिरा गांधी पेन्शन योजनेची संपूर्ण माहिती दिली जाईल. हा लेख वाचून तुम्ही इंदिरा गांधी पेन्शन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकाल. याशिवाय, तुम्हाला इंदिरा गांधी पेन्शन योजनेची पात्रता, उद्दिष्टे, फायदे, वैशिष्ट्ये, महत्त्वाची कागदपत्रे, अर्जाशी संबंधित सर्व माहिती इत्यादी देखील प्रदान केल्या जातील.

    इंदिरा गांधी पेंशन योजना मराठी 2024 9 नोव्हेंबर 2007 रोजी सुरू करण्यात आली होती. केंद्र सरकारने वृद्ध, विधवा महिला आणि दिव्यांग व्यक्तींसाठी ही योजना सुरू केली आहे. बीपीएल कार्डधारक कुटुंबे इंदिरा गांधी पेन्शन योजना 2023 चा लाभ घेऊ शकतात. इंदिरा गांधी पेन्शन योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. इंदिरा गांधी पेन्शन योजनेशी संबंधित माहिती लेखात दिली जात आहे. लेखात दिलेल्या माहितीद्वारे उमेदवार इंदिरा गांधी पेन्शन योजना अर्ज भरू शकतात. योजनेचे अधिक तपशील पुढे लेखात दिले आहेत.

    Indira Gandhi Pension Yojana.

    Indira Gandhi Pension Yojana in Marathi.

    केंद्र सरकारने इंदिरा गांधी पेंशन योजना मराठी 2024 सुरू केली आहे. या योजनेद्वारे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल वृद्ध, विधवा महिला आणि अपंग नागरिकांना मासिक पेन्शन दिली जाते. या योजनेचा लाभ फक्त बीपीएल कुटुंबांनाच दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करून या योजनेचा लाभ मिळवू शकता. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेमुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल आणि प्रणालीमध्ये पारदर्शकताही येईल. याशिवाय या योजनेंतर्गत ऑफलाइन अर्जही करता येतो. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी, अर्जदाराने पंचायत किंवा जिल्हास्तरीय कार्यालयाशी संपर्क साधावा. पंचायत किंवा जिल्हास्तरीय कार्यालयातून अर्ज प्राप्त केल्यानंतर अर्ज भरून कार्यालयातच सादर करावा लागेल.

    इंदिरा गांधी पेंशन योजना

    भारत सरकारकडून देशातील नागरिकांच्या आर्थिक सहाय्यासाठी अनेक योजना सुरू केल्या जातात, अशाच प्रकारची एक योजना सरकारने सुरू केली आहे, ज्याचे नाव इंदिरा गांधी पेंशन योजना मराठी 2024 आहे. या योजनेअंतर्गत वृद्ध, अपंग आणि विधवा महिलांना पेन्शनसाठी निधी दिला जातो. यामध्ये इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेसाठी दरमहा 500 रुपये, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजनेसाठी दरमहा 300 रुपये दिले जातात. इंदिरा गांधी पेन्शन योजनेशी संबंधित अधिक माहिती जसे – इंदिरा गांधी पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करावा. योजनेसाठी कोणती कागदपत्रे (पात्रता) आवश्यक आहेत, इत्यादी लेखात दिले आहेत. 

    Indira Gandhi Pension Yojana in short.

    योजना:-इंदिरा गांधी पेंशन योजना

    व्दारा सुरु:-भारत सरकार

    योजना आरंभ:-9 नोव्हेंबर 2007

    अधिकृत वेबसाईट:-https://nsap.nic.in/

    लाभार्थी:-देशातील वृध्द नागरिक, विधवा महिला, विकलांग नागरिक

    विभाग:-समाज कल्याण विभाग

    उद्देश्य:-मासिक पेन्शनच्या माध्यमातून आर्थिक मदत

    अर्ज करण्याची पद्धत:-ऑफलाईन

    लाभ:-पेन्शन

    श्रेणी:-पेन्शन

    योजनावर्ष:-2024.

    श्रावण बाळ योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/shravan-bal-yojna/

    SBI स्त्री शक्ती योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/sbi-stree-shakti-yojna/

    Indira Gandhi Pension Yojana Objective.

    या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना पेन्शनद्वारे आर्थिक सहाय्य करणे हा आहे. ही पेन्शन त्यांना दरमहा दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. याशिवाय, तो मजबूत आणि स्वावलंबी बनण्यास सक्षम असेल. इंदिरा गांधी पेंशन योजना मराठी 2024 लाभार्थींचे जीवनमान सुधारण्यासाठी देखील प्रभावी ठरेल. या योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या खर्चासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. कारण त्यांना सरकारकडून पेन्शनच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यांना ही आर्थिक मदत केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे.

    इंदिरा गांधी पेन्शन योजनेचा उद्देश राज्यातील वृद्ध लोकांना जे काम करू शकत नाहीत त्यांना सरकारकडून दर महिन्याला आर्थिक मदत देणे हा आहे. यासोबतच दिव्यांग व्यक्तींना इंदिरा गांधी पेन्शन योजनेचा लाभही दिला जातो. राज्यातील विधवा महिलाही इंदिरा गांधी पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकतात. जेणेकरून महिलांना कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही. विधवा महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाकडून दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे उमेदवार पात्र असतील त्यांनी अर्ज भरला पाहिजे.

    इंदिरा गांधी पेंशन योजना मराठी 2024 अंतर्गत योजनांचे प्रकार.

    Indira Gandhi Vruddhapkal Pension Yojana.

    इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना केंद्र सरकारने 9 नोव्हेंबर 2007 रोजी देशातील वृद्धांसाठी सुरू केली आहे. या योजनेंतर्गत देशातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या वृद्धांना सरकारकडून पेन्शनच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाईल. या योजनेंतर्गत, ज्यांचे वय 60 ते 79 या दरम्यान आहे अशा वृद्धांना सरकारकडून दरमहा 500 रुपये पेन्शन दिली जाते. आणि ज्यांचे वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना 800 रुपये प्रति महिना पेन्शन दिली जाईल. (80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना प्रति महिना 800 रुपये पेन्शन रक्कम) आर्थिक सहाय्य म्हणून प्रदान केले जाईल.

    Indira Gandhi Pension Yojana.

    Indira Gandhi Vidhawa Pension Yojana.

    या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने देशातील विधवा महिलांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे. पतीच्या निधनानंतर महिलांना जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे आर्थिक स्थिती कमकुवत होते. यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही विधवा पेन्शन योजना सुरू केली आहे. या विधवा निवृत्ती वेतन योजनेंतर्गत देशातील विधवा महिला ज्यांचे वय 40 वर्षांहून अधिक आणि 59 वर्षांपेक्षा कमी आहे, त्यांना शासनाकडून दरमहा 300 रुपये पेन्शनची रक्कम आर्थिक मदत म्हणून दिली जाईल, ज्याद्वारे विधवा महिला त्यांचे जीवन चांगले जगू शकतात या योजनेंतर्गत फक्त बीपीएल कुटुंबातील विधवा महिला अर्ज करून लाभ घेऊ शकतात.

    Indira Gandhi Apang Pension Yojana.

    ही योजना 80% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि बीपीएल कुटुंबातील व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात. अपंग असल्यामुळे अनेकांना उत्पन्नाचे कोणतेही साधन नसते हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे त्यांना नीट जगता येत नाही, या इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व पेन्शन योजनेंतर्गत देशातील दिव्यांग व्यक्तींना दरमहा पेन्शनची रक्कम दिली जाणार आहे.

    Indira Gandhi Pension Yojana Benefits.

    इंदिरा गांधी पेन्शन योजनेंतर्गत वृद्ध, विधवा महिला आणि दिव्यांग नागरिकांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.

    या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे त्या नागरिकांना त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी दिली जाईल.

    इंदिरा गांधी पेन्शन योजनेंतर्गत त्यांना वृद्धापकाळात आर्थिक मदत म्हणून पैसे दिले जातील.

    या अंतर्गत, तो आपले जीवन योग्यरित्या जगू शकेल.

    मुख्य फायदा म्हणजे त्यांना त्यांच्या खर्चासाठी इतर कोणावर अवलंबून राहावे लागत नाही.

    या योजनेअंतर्गत देशातील वृद्ध लोक स्वावलंबी आणि सक्षम होतील.

    Indira Gandhi Pension Yojana.

    Indira Gandhi Pension Yojana Eligibility.

    या योजनेंतर्गत येणाऱ्या वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेतील अर्जाचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.

    विधवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत विधवा महिलांचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त आणि 59 वर्षांपेक्षा कमी असावे.

    अपंगत्व निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत, अर्जदार 80% किंवा त्याहून अधिक अपंग असावा.

    सर्व अर्जदार भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे.

    Indira Gandhi Pension Yojana Documents.

    इंदिरा गांधी पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना काही कागदपत्रे आवश्यक आहेत, जी आधीच तयार ठेवावी लागतात, त्या सर्व कागदपत्रांची माहिती लेखात खाली देत ​​आहे.

    अर्जदाराचे आधार कार्ड

    बीपीएल रेशन कार्ड

    वय प्रमाणपत्र

    पत्ता पुरावा

    उत्पन्न प्रमाणपत्र

    मोबाईल नंबर

    पासपोर्ट आकाराचा फोटो.

    किशोरी शक्ती योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/kishori-shakti-yojna/

    नीर्धुर चुल योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/nirdhur-chul-yojna/

    Indira Gandhi Pension Yojana Apply.

    या इंदिरा गांधी पेंशन योजना मराठी 2024 अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या देशातील इच्छुक लाभार्थ्यांना पंचायत आणि जिल्हास्तरीय कार्यालयांशी संपर्क साधावा लागेल. तिथे जाऊन तुम्हाला अर्ज भरावा लागेल. तुम्हाला अर्ज भरून आणि तुमची सर्व कागदपत्रे जोडून ते सबमिट करावे लागतील. नागरी संस्था/ग्रामपंचायती संबंधित ULB/जिल्हा पंचायतींना अर्ज पाठवतील. संबंधित नागरी संस्था/जिल्हा पंचायतींना ते स्वीकारण्याचा/नाकारण्याचा अधिकार आहे.

    इंदिरा गांधी पेन्शन योजना लॉगिन प्रक्रिया

    सर्वप्रथम, तुम्हाला नेशनल सोशल असिस्टेंट प्रोग्रामच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

    आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

    यानंतर तुम्हाला लॉगिनच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    आता तुमच्या समोर लॉगिन फॉर्म उघडेल.

    या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचा लॉगिन आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.

    आता तुम्हाला Sign in च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    अशा प्रकारे तुम्ही लॉग इन करू शकाल.

    अप्लिकेशन ट्रॅकिंग प्रक्रिया

    सर्वप्रथम, तुम्हाला नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्रामच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

    आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

    यानंतर तुम्हाला रिपोर्टच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    आता तुम्हाला Application Tracker या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.

    या पेजवर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.

    यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

    अशा प्रकारे आपण Application चा मागोवा घेण्यास सक्षम असाल.

    पेन्शन पेमेंट तपशील पाहण्याची प्रक्रिया

    सर्वप्रथम तुम्हाला नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्रामच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

    आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

    यानंतर तुम्हाला रिपोर्टच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल

    होम पेजवर तुम्हाला पेन्शन पेमेंट डिटेल्सच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.

    या पृष्ठावर तुम्हाला सेक्शन ऑर्डर नंबर/एप्लीकेशन नंबर आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागेल.

    यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

    अशा प्रकारे तुम्ही पेन्शन पेमेंट तपशील पाहू शकाल.

    रिपोर्ट पाहण्याची प्रक्रिया

    सर्वप्रथम तुम्हाला नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्रामच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

    आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

    होम पेजवर तुम्हाला रिपोर्ट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

    यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.

    या पेजवर तुम्हाला तुमच्या गरजेनुसार पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    आता तुम्हाला विचारलेली माहिती टाकावी लागेल.

    यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

    संबंधित माहिती तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर असेल.

    लाभार्थी सर्च प्रक्रिया

    सर्वप्रथम, तुम्हाला नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्रामच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

    आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

    यानंतर तुम्हाला रिपोर्टच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    आता तुम्हाला Beneficiary Search या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.

    या पृष्ठावर आपल्याला विचारलेली माहिती प्रविष्ट करावी लागेल.

    आता तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    संबंधित माहिती तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर असेल.

    मोबाइल अॅप डाउनलोड प्रक्रिया

    सर्वप्रथम तुम्हाला Google Play स्टोर भेट द्यावी लागेल.

    आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

    यानंतर तुम्हाला NSAP ही अप्लिकेशन शोधावी लागेल.

    आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.

    या पेजवर तुम्हाला install या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    तुम्ही इन्स्टॉल पर्यायावर क्लिक करताच मोबाईल अॅप तुमच्या डिव्हाइसवर डाउनलोड होईल.

    नॅशनल डॅशबोर्ड पाहण्याची प्रक्रिया

    सर्वप्रथम, तुम्हाला नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्रामच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

    आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

    यानंतर तुम्हाला रिपोर्टच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.

    या पेजवर तुम्हाला नॅशनल डॅशबोर्डच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    तुम्ही या पर्यायावर क्लिक करताच, तुमच्या स्क्रीनवर नॅशनल डॅशबोर्डशी संबंधित माहिती उघडेल.

    या पृष्ठावर आपल्याला विचारलेली माहिती प्रविष्ट करावी लागेल.

    आता तुम्हाला सर्च ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

    संबंधित माहिती तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर असेल.

    स्टेट डॅशबोर्ड पाहण्यासाठी प्रक्रिया

    सर्वप्रथम तुम्हाला नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्रामच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

    आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

    यानंतर तुम्हाला रिपोर्टच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.

    या पेजवर तुम्हाला स्टेट डॅशबोर्डच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.

    या पृष्ठावर तुम्हाला राज्य योजना आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागेल.

    आता तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    संबंधित माहिती तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर असेल.

    डॅशबोर्ड पाहण्याची प्रक्रिया

    सर्वप्रथम तुम्हाला नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्रामच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

    आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

    होम पेजवर तुम्हाला रिपोर्ट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

    यानंतर तुम्हाला डॅशबोर्डच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला राज्य, योजना कोड, आर्थिक वर्ष आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.

    आता तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    डॅशबोर्डशी संबंधित माहिती तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर असेल.

    ग्रीवेंस नोंदवण्याची प्रक्रिया

    सर्वप्रथम तुम्हाला नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्रामच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

    आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

    होम पेजवर तुम्हाला ग्रीवेंस रिड्रेसल या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    आता तुम्हाला Register/Login या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    यानंतर तुम्हाला साइन अप करण्यासाठी येथे क्लिक करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल.

    तुम्हाला या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व महत्त्वाची माहिती जसे की तुमचे नाव, पत्ता, लिंग, राज्य, पिन कोड, मोबाइल नंबर, ईमेल आयडी इ. प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

    आता तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल.

    आता तुम्हाला लॉज ग्रीव्हन्सेस या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.

    या पृष्ठावर आपल्याला विचारलेली माहिती प्रविष्ट करावी लागेल.

    आता तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    अशा प्रकारे तुम्ही तक्रार दाखल करू शकाल.

    ग्रीवेंस स्टेट्स तपासण्याची प्रक्रिया

    सर्वप्रथम, तुम्हाला नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्रामच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

    आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

    यानंतर तुम्हाला ग्रीवेंस निवारण या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    आता तुम्हाला View Status या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.

    या पेजवर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर आणि सिक्युरिटी कोड टाकावा लागेल.

    यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

    अशा प्रकारे तुम्ही तक्रारीची स्थिती तपासण्यास सक्षम असाल.

    संपर्क तपशील/ Contact Us 

    सर्वप्रथम, तुम्हाला नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्रामच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

    आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

    यानंतर तुम्हाला Contact Us या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

    आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.

    या पेजवर तुम्हाला संपर्क तपशील दिसून येईल 

    निष्कर्ष / Conclusion.

    इंदिरा गांधी पेंशन योजना मराठी 2024 अशा नागरिकांसाठी कार्यान्वित करण्यात आली आहे, जे असहाय्य आहेत आणि त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास असमर्थ आहेत. अशा लोकांना इतरांवर अवलंबून राहावे लागू नये यासाठी या योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व राज्यातील असहाय नागरिकांना आर्थिक मदत दिली जात आहे. आजही आपल्या देशात अनेक वृद्ध, अपंग आणि विधवा महिला आहेत ज्या इतरांवर अवलंबून आहेत, त्यामुळे त्यांना जीवन जगण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो. इंदिरा गांधी पेन्शन योजनेंतर्गत जे नागरिक अपंग, वृद्ध आणि विधवा महिला आहेत ते सर्व हा लाभ मिळवून स्वावलंबी जीवन जगू शकतात.

    Indira Gandhi Pension Yojana FAQ.

    Q. इंदिरा गांधी पेन्शन योजना काय आहे?/what is Indira Gandhi Pension Yojana?

    केंद्र सरकारने 9 नोव्हेंबर 2007 रोजी इंदिरा गांधी पेन्शन योजना सुरू केली. देशातील विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती आणि वृद्धांसाठी ही योजना जारी करण्यात आली आहे. योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा निवृत्ती वेतनाच्या स्वरूपात आर्थिक मदतीची रक्कम दिली जाते.

    Q. इंदिरा गांधी पेन्शन योजनेची अर्ज प्रक्रिया काय आहे?

    अर्जदार ऑफलाइन माध्यमातून इंदिरा गांधी पेन्शन योजनेचा अर्ज भरू शकतात, त्यासाठी त्यांना संबंधित कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल.

    Q. या पेन्शन योजनेचा लाभ कोणाला दिला जाणार आहे?

    इंदिरा गांधी पेन्शन योजनेचा वृद्ध, दिव्यांग आणि विधवा महिलांना ही सुविधा देण्यात येणार आहेत.

    Q. इंदिरा गांधी पेन्शन योजनेअंतर्गत किती आर्थिक मदत दिली जाते?

    इंदिरा गांधी पेन्शन योजनेअंतर्गत, देशातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या बँक खात्यात दरमहा ₹ 500 ची आर्थिक मदत पाठवली जाईल.

    Q. इंदिरा गांधी पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

    उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, वयाचा दाखला, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साईझ फोटो, बीपीएल रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र इ.

    Q. देशातील सर्व नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात का?

    नाही, ही योजना देशातील वृद्ध नागरिक, दिव्यांग नागरिक आणि विधवा महिलांसाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ फक्त या नागरिकांनाच घेता येईल.

    प्रिय वाचक मित्रहो, या वेबसाईटचा राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेशी कोणताही सबंध नाही, या वेबसाईटवर प्रदान केलेली संपूर्ण माहिती आमच्याव्दारे, अधिकृत वेबसाइट्स आणि विविध संबंधित योजनांच्या अधिकृत माहिती पत्रकांच्या माध्यमातून आणि अनेक अधिकृत स्त्रोतांच्या माध्यमातून गोळा केली जाते, या माहितीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नेहमीच केवळ प्रामाणिक माहिती आणि सुचना देण्याचा प्रयत्न करतो. या वेबसाईटवर तुम्हाला नेहमी अद्यावत बातम्या आणि राज्य व केंद्र सरकारच्या योजनांच्या संबंधित प्रमाणिक माहिती मिळेल, तरी वाचक मित्रहो, आम्ही तुम्हाला सुचवितो कि, कोणत्याही योजनेच्या संबंधित अंतिम निर्णय घेण्यापूर्वी माहिती पडताळणीसाठी संबंधित योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

  • Kishori Shakti Yojna 2024, किशोरी शक्ती योजना 2024.

    Kishori Shakti Yojna 2024, किशोरी शक्ती योजना 2024.

    Kishori Shakti Yojna information in Marathi 2024.

    Kishori Shakti Yojna Maharashtra 2024: नमस्कार वाचकहो, आजच्या लेखात आपण महाराष्ट्र शासनाच्या किशोरी शक्ती योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. किशोरी शक्ती योजनेची सुरुवात 15 मे 2004 रोजी एकात्मिक बालविकास व बालिका मंडळ विभाग यांच्यामार्फत करण्यात आली. महाराष्ट्र शासन मुलींसाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण देशातील मुलींचे भविष्य उज्वल होण्यासाठीची महाराष्ट्र सरकारने सुरुवात केलेल्या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत ती म्हणजे Kishori Shakti Yojna किशोरी शक्ती योजना. देशातील मुलींचे भविष्य उज्वल कसे करता येईल यासाठी महाराष्ट्र सरकारने किशोरी शक्ती योजनेची सुरुवात केली. राज्यातील मुलींचे आरोग्य कसे योग्य राहील याचा विचार करून ही योजना सुरू करण्यात आली. किशोरवयीन मुलींना IFA टॅबलेट व Deworming टॅबलेट प्रदान केल्या आहेत. ह्या टॅबलेट किशोरवयीन मुलींना देण्यात याव्यात, या टॅबलेट मुलींना 6 महिन्यातून एकदा देण्यात याव्यात असा महाराष्ट्र शासनाने GR काढला आहे. तसेच किशोरी शक्ती योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांकडून किशोरवयीन मुलींना पौष्टिक अन्न देण्यात येते. त्यामध्ये कडधान्य, भात, डाळी, सुकडी या घटकांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनामार्फत या योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. किशोरी शक्ती योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्यरेषेखालील व तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील किशोरवयीन मुलींना जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात येते. Kishori Shakti Yojna या योजनेचा लाभ घेताना आदिवासी मुली व दारिद्र रेषेखालील किशोरवयीन मुली भरपूर प्रमाणात आढळून येतात. या योजनेअंतर्गत मुलींना आर्थिक मदत व पौष्टिक अन्न पुरवले जाते. किशोरवयीन मुलींना सक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत किशोरी शक्ती योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलींना स्वतः मुलींनी स्वतःची काळजी कशी घ्यायची त्यांना स्वतःच्या पायावर कसे उभा करायचे त्यांच्यातील होणाऱ्या शारीरिक बदलांना कसे सामोरे जायचे या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण या योजनेअंतर्गत दिले जाते. किशोरी शक्ती योजनेअंतर्गत 11 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींना शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षण मुलींना ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी केंद्रातून दिले जाते.

    आजच्या लेखात आपण किशोरी शक्ती योजना म्हणजे काय?, किशोरी शक्ती योजनेची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, पात्रता, फायदे, लाभ काय आहेत, किशोरी शक्ती योजनेचा अर्ज कसा करावा?, याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

    What Is Kishori Shakti Yojna?

    Maharashtra Kishori Shakti Yojna महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील किशोरवयीन मुलींना त्यांच्या स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ 11 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींना होत आहे. या योजनेचा लाभ हा किशोरवयीन मुलींनी शाळा किंवा महाविद्यालय सोडले आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. किशोरी शक्ती योजनेच्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलींना त्यांची स्वतःची काळजी कशी घ्यावी, त्यांच्यातील होणाऱ्या शारीरिक बदलांना कसे सामोरे जावे, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पायावर कसे उभा रहावे या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. किशोरवयीन मुलींचा शारीरिक तसेच मानसिक दृष्ट्या सक्षम बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. किशोरी शक्ती योजना ही केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा या योजनेअंतर्गत राबविण्यात येते या योजनेअंतर्गत 11 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींचे आरोग्य सुधारणे, त्यांना पौष्टिक अन्न मिळणे, यांना घरगुती आणि व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करणे, आरोग्य, पोषण, कौटुंबिक कल्याण, बालसंगोपन, वैयक्तिक स्वच्छता, गृह व्यवस्थापन यावर प्रशिक्षण दिले जाते. किशोरवयीन मुलींना त्यांचे शिक्षण देणे हा या योजनेचा उद्देश आहे. हे प्रशिक्षण ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी केंद्रातून किशोरवयीन मुलींना देण्यात येणार आहे. सरकार मार्फत या योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलीवर दरवर्षी 1 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. ही योजना महिला व बालविकास विभागामार्फत केली जाणार आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असलेल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही हालाखीची असते अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाला त्यांच्या मुलींचे योग्य ते शिक्षण मिळत नाही आणि ते न मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचे शिक्षण, आरोग्य, स्वच्छता तसेच त्यांचे कला कौशल्य यांच्याकडे त्यांना लक्ष देता येत नाही. या सर्व गोष्टींचे ज्ञान मुलीला मिळावे यासाठी राज्य सरकारने बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्रात किशोरी शक्ती योजना सुरू केली आहे.

    Kishori Shakti Yojna:-http://Women and Child Development Department, Haryana https://wcdhry.gov.in › kishori-shak… किशोरी शक्ति योजना | महिला एवं बाल विकास विभाग,

    Maharashtra Kishori Shakti Yojna मुलीचे किशोरवयीन वय हे तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे असते. या वयात मुलीला तारुण्याच्या उंबरठ्यावर असल्याने तिच्यात मानसिक, शारीरिक तसेच भावनिक बदल होत असतात हे बदल कसे होतात. तसेच मुलींना त्यांच्या विकासासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देणे. या उद्देशाने किशोर शक्ती योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना ग्रामीण तसेच शहरी भागातील अंगणवाडी केंद्र मार्फत राबविण्यात येते. किशोरी शक्ती योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखाली मुलींची निवड करून त्यांना 6 महिन्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.

    Kishori Shakti Yojna.

    Kishori Shakti Yojna ठळक मुद्दे :

    किशोरी शक्ती योजना म्हणजे काय

    What Is Kishori Shakti Yojna

    किशोरी शक्ती योजनेची थोडक्यात माहिती

    Kishori Shakti Yojna In Short

    किशोरी शक्ती योजनेची उद्दिष्ट

    Kishori Shakti Yojna Purpose

    किशोरी शक्ती योजनेचे लाभ

    Kishori Shakti Yojna Benefits

    किशोर किशोरी शक्ती योजनेची वैशिष्ट्ये

    Kishori Shakti Yojna Features

    किशोरी शक्ती योजनेचे फायदे

    Kishori Shakti Yojna Maharashtra Benefits

    किशोरी शक्ती योजनेची निवड प्रक्रिया

    Kishori Shakti Yojna Maharashtra

    किशोरी शक्ती योजनेचे लाभार्थी

    Maharashtra Kishori Shakti Yojna Eligibility

    किशोरी शक्ती योजनेअंतर्गत दिले जाणारे प्रशिक्षण

    Maharashtra Kishori Shakti Yojna

    किशोरी शक्ती योजनेच्या अटी

    Kishori Shakti Yojna Conditions

    किशोरी शक्ती योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

    Kishori Shakti Yojna Documents

    किशोरी शक्ती योजनेची अर्ज प्रक्रिया

    Kishori Shakti Yojna Application Form

    FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    Kishori Shakti Yojna In Short.

    योजनेचे नाव:-किशोरी शक्ती योजना

    कोणी सुरू केली:+महाराष्ट्र सरकार

    कधी सुरू केली:-15 मे 2004

    लाभार्थी:-महाराष्ट्रातील किशोरवयीन मुली

    विभाग:-महिला व बाल विकास मंत्रालय

    उद्देश:-किशोरवयीन मुलींना सक्षम बनविणे

    अर्ज प्रक्रिया:-ऑफलाइन

    अधिकृत वेबसाईट:-अद्याप सुरू नाही.

    नीर्धुर चुल योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/nirdhur-chul-yojna/

    बेटी बचाव बेटी पढाओ योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/beti-bachao-beti-padhao-yojna/

    Kishori Shakti Yojna Purpose.

    किशोरी शक्ती योजना Kishori Shakti Yojna Maharashtra ही राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 11 ते 18 वय वर्ष गटातील किशोरवयीन मुलींसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वकांक्षी योजना आहे.

    या योजनेअंतर्गत 11 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींचे आरोग्य सुधारणे, त्यांना पौष्टिक अन्न मिळवून देणे तसेच त्यांना व्यवसायाच्या दृष्टीने सक्षम बनवणे यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येते हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

    या योजनेअंतर्गत मुलींना त्यांचे आरोग्य, पोषण, कुटुंब कल्याण, व्यक्तिगत स्वच्छता, परिसर स्वच्छता इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात येते.

    या योजनेअंतर्गत बालविवाहास प्रतिबंध करणे हा या योजनेचा उद्देश आहे.  

    मुलींना सामाजिक तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे.

    मुलींचे शारीरिक व मानसिक दृष्ट्या मुलींना निरोगी बनविणे.  

    किशोरवयीन मुलींची निर्णया क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने अनौपचारिक शिक्षण देणे.  

    किशोरवयीन मुलींचा आत्मसन्मान वाढविणे.  

    किशोरवयीन मुलींना सक्षम बनविणे.  

    किशोरवयीन मुलींना त्यांच्या विकासासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देणे.  

    राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करणे.  

    किशोरवयीन मुलीच्या वैयक्तिक पोषण आहाराबद्दल तिला जनजागृती करणे.  

    गृह व्यवस्थापनाबद्दल जनजागृती करणे.  

    राज्यातील आर्थिक दृष्ट्या घरी कुटुंबातील मुलींचे भविष्य उज्वल करणे.  

    Kishori Shakti Yojna Benefits.

    Kishori Shakti Yojna Maharashtra या योजनेअंतर्गत मुलींचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून त्यांना पौष्टिक अन्न दिले जाते

    मुलींची रक्त तपासणी केली जाते.  

    11 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींना अंगणवाडी मार्फत 6 महिन्यातून एकदा जंतनाशक गोळ्या दिल्या जातात.  

    या योजनेअंतर्गत मुलींचे दर महिन्याला वजन केले जाते.  

    या योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींना त्यांची वैयक्तिक स्वच्छता, शिक्षण, मासिक पाळी, गर्भावस्था, गैरसमज, बालविवाहाचे परिणाम यासारख्या आरोग्य विषयाचे प्रशिक्षण दिले जाते.  

    या योजनेअंतर्गत निवड झालेल्या मुलींना आठवड्यातून एकदा लोहयुक्त गोळ्या दिल्या जातात.  

    किशोरवयीन मुलींना त्यांच्या पायावर उभा राहण्यासाठी 1 लाखापर्यंतचा खर्च येतो.  

    मुलींना सक्षम बनविण्यात येते.  

    Kishori Shakti Yojna या योजनेअंतर्गत मुलींना आत्मनिर्भर बनवता येते.  

    मुलींना किशोरवयीन वयात योग्य प्रशिक्षण देण्यात येते त्यामुळे 18 वर्षानंतर त्यांना रोजगार देखील दिला जातो.  

    Kishori Shakti Yojna Features.

    किशोरी शक्ती योजना Kishori Shakti Yojna महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.  

    ही योजना किशोरवयीन मुलींसाठी एक महत्त्वकांक्षी योजना आहे.

    11 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलींना दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील शाळा किंवा महाविद्यालय शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलींना शिक्षण, आरोग्य, स्वच्छता तसेच घरगुती व्यवसायिक प्रशिक्षण देण्यात येते.  

    किशोरवयीन मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यात येते.  

    या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मुलींची निवड करण्यात येते, त्यातून त्यांना विभागीय पर्यवेक्षण ANM आणि अंगणवाडी सेविकांकडून या मुलींना प्रशिक्षण देण्यात येते.  

    महिला व बालविकास विभागामार्फत हे प्रशिक्षण  देण्यात येते.  

    मुलींना त्यांच्या शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे वैयक्तिक स्वच्छता, उत्तम स्वयंपाक, स्वयं रोजगार याचे प्रशिक्षण देण्यात येते.  

    या योजनेअंतर्गत किशोरवयीन मुली सशक्त व आत्मनिर्भर बनतात.  

    किशोरी शक्ती योजनेची Kishori Shakti Yojna अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे कुठल्याही अडचणीचा सामना मुलींना या योजनेचा लाभ घेण्यासाठी करावा लागत नाही.

    Kishori Shakti Yojna Maharashtra Benefits.

    किशोरी शक्ती योजनेअंतर्गत Kishori Shakti Yojana प्रत्येक महिला महिन्याला किशोरवयीन मुलींचे वजन करण्यात येते.  

    मुलींना आठवड्यातून एकदा लोहयुक्त गोळ्या दिल्या जातात.  

    मुलींना 6 महिन्यातून एकदा जंतनाशक गोळ्या दिल्या जातात.

    किशोरवयीन मुलींचे रक्त तपासून त्यांचे हिमोग्लोबिन तपासले जाते.  

    किशोरवयीन मुलींना त्यांच्या वैयक्तिक स्वच्छते बद्दल प्रशिक्षण दिले जाते.

    मुलींना त्यांच्या योग्य वयात प्रशिक्षण दिल्यामुळे मुली 18 वर्षाची झाल्यानंतर तिला स्वयंरोजगार देखील देण्यात येतो.  

    किशोरवयीन मुलींना त्यांचे आरोग्य, पोषण, शिक्षण आणि त्यांचे कौशल्य याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येऊन मुली आत्मनिर्भर बनतात.  

    Kishori Shakti Yojna 2024.

    Kishori Shakti Yojna Maharashtra.

    ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक क्षेत्रातून 11 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलींची निवड करण्यात येते. या मध्ये एकूण 20 मुलींची निवड होते. या मुलींची 6 महिन्याकरिता निवड करण्यात येते. त्यापैकी 15 ते 18 वयोगटातील किशोरवयींची मुलींची निवड ही दारिद्र रेषेखालील कुटुंब, अनुसूचित जाती, जमाती मधून केली जाते. या मध्ये मधूनच मुलींनी शाळा सोडलेल्या मुलींना प्राधान्य देण्यात येते. यापैकी 3 मुलींना अंगणवाडी केंद्राशी जोडण्यात येते, त्यांना अंगणवाडीच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी करण्यात येते. या योजनेअंतर्गत मुलींची निवड ही बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते.

    Maharashtra Kishori Shakti Yojna Eligibility.

    किशोरी शक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती – जमाती प्रवर्गातील किशोरवयीन मुलींना लाभ घेता येतो.

    श्रावण बाळ योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/shravan-bal-yojna/

    SBI स्त्री शक्ती योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/sbi-stree-shakti-yojna/

    Maharashtra Kishori Shakti Yojna Training.

    मेहंदी काढणे

    अकाउंटिंग

    केक बनविणे

    कचऱ्यातून कला

    जैविक शेती

    गांडूळ खत तयार करणे

    घरगुती विजेच्या उपकरणाची दुरुस्ती

    इत्यादी प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते.  

    Kishori Shakti Yojna Conditions.

    किशोरी शक्ती योजनेचा Kishori Shakti Yojna लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींनाच दिला जाईल.  

    या योजनेचा लाभ फक्त दारिद्र्य रेषेखालील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींनाच देण्यात येईल.  

    या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरीब, दारिद्र्यरेषेखालील, अनुसूचित जाती – जमाती प्रवर्गातील किशोरवयीन मुली या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील.

    ज्या मुलींचे शाळा किंवा महाविद्यालयीन शिक्षण मधूनच सोडलेले आहे अशा मुलींना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येईल.  

    किशोरी शक्ती योजनेचा लाभ फक्त 11 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींनाच घेण्यात येईल.  

    या योजनेसाठी फक्त 6 महिन्यांसाठीच मुलींना समाविष्ट केले जाईल.  

    Kishori Shakti Yojna या योजनेअंतर्गत मुलींना लाभार्थी मुलींना कायमस्वरूपी नोकरी मिळणार नाही.  

    जी मुलगी सध्या शाळेत शिक्षण घेत आहे त्या मुलीला या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही.  

    अर्जदार मुलीच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती हा सरकारी नोकरीमध्ये काम करत नसावा.  

    किशोरी शक्ती योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

    Kishori Shakti Yojna Documents

    अर्जदाराचे आधार कार्ड

    जन्म प्रमाणपत्र

    रेशन कार्ड

    रहिवासी प्रमाणपत्र

    शाळेचे मार्कशीट

    जातीचे प्रमाणपत्र

    शाळेचा दाखला

    लाइट बिल

    मोबाईल नंबर

    पासपोर्ट आकाराचा फोटो.

    Kishori Shakti Yojna Application Form.

    Kishori Shakti Yojna किशोरी शक्ती योजनेचा अर्ज हा तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल. याचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कुठलीही अधिकृत वेबसाईट सध्या उपलब्ध झालेली नाही.

    या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला तिच्या जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधावा लागेल.  

    त्यानंतर त्यांच्या अंगणवाडी केंद्रातून या योजनेसाठी अर्ज घ्यावा लागेल.  

    तो अर्ज घेऊन संपूर्ण अर्ज अचूकपणे भरून त्याला आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागतील.  

    त्यानंतर हा फॉर्म अंगणवाडीत जमा करावा लागेल.  

    त्यानंतर अंगणवाडी सेविका तुमच्या अर्जाची व कागदपत्रांची पडताळणी करतील.

    त्यानंतर स्थानिक बालिका मंडळाद्वारे लाभार्थी मुलीची निवड केली जाईल.  

    किशोरी शक्ती योजनेअंतर्गत Kishori Shakti Yojna पात्र असलेल्या मुलींची निवड करण्यासाठी महाराष्ट्रातील अंगणवाडी केंद्राशी संबंधित असलेल्या अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील त्यानंतर किशोरवयीन मुलींची निवड केली जाईल.  

    या योजनेअंतर्गत नोंदणी केल्यानंतर लाभार्थी मुलीला किशोरी कार्ड देखील मिळेल.

    या कार्डमार्फत तिला किशोरी शक्ती योजनेचे लाभ मिळतील.

    अशा अत्यंत सोप्या ऑफलाइन पद्धतीने या योजनेचा अर्ज करून लाभ मिळवू शकता

    FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न.

    प्रश्न: किशोरी शक्ती योजना कोणत्या राज्यासाठी आहे?  

    उत्तर: किशोरी शक्ती योजना ही महाराष्ट्र राज्यासाठी लागू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे.  

    प्रश्न: किशोरी शक्ती योजनेचे कोणाला मिळतो लाभ?  

    उत्तर: किशोरी शक्ती योजनेचा महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील किशोरवयीन मुलींना मिळतो.

    प्रश्न: किशोरी शक्ती योजनेचे काय आहेत लाभ?  

    उत्तर: किशोरी शक्ती योजनेअंतर्गत लाभार्थी मुलीला तिच्या वैयक्तिक आरोग्य, शिक्षण, स्वच्छता याबद्दलचे प्रशिक्षण देण्यात येते.

    प्रश्न: किशोरी शक्ती योजनेचा कसा करावा अर्ज?  

    उत्तर: किशोरी शक्ती योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागतो.

  • Nirdhur Chul Yojna 2024, निर्धुर चूल योजना 2024.

    Nirdhur Chul Yojna information in Marathi

    Nirdhur Chul Yojna Maharashtra 2024 : केंद्र आणि राज्य सरकार राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी विविध कल्याणकारी योजना सुरू करत असते. या योजनेचा भाग म्हणूनच महाराष्ट्र सरकारने राज्यातील अनुसूचित जातीतील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना मोफत निर्धुर चुलीचे वाटप करण्यासाठी निर्धूर चूल योजना 2024 सुरू केलेली आहे. चुलीवर स्वयंपाक करताना महिला सह महिलांच्या कुटुंबाचे आरोग्य धुरामुळे धोक्यात येते त्याचे वाईट परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. ते होऊ नयेत म्हणून विनाधूर असलेली निर्धार चूल मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

    Free Nirdhur Chul Yojna या निर्धूर चुलीमुळे इंधनाच्या वापरात मोठी बचत होते. पर्यावरणाची हानी कमी करण्यास मदत होत आहे. या चुलीमुळे स्वयंपाक घरात अजिबात धुर होत नाही, तसेच चुलीची धगही स्वयंपाक करणाऱ्या महिलेला लागत नाही. या निर्धूरचुलीचा पुरवठा ग्रामीण भागातील महिलांना होत असल्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होत आहे.

    Nirdhur Chul Vatap Yojna महाराष्ट्र सरकारने राज्यातील अनुसूचित जातीतील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना मोफत निर्धुर चुलीचे वाटप करण्यासाठी निर्धूर चूल योजना सुरू केली आहे. सरकार राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सतत नवनवीन योजना सुरू करत असते. या योजनेचा भाग म्हणूनच निर्धार चुलीचे मोफत वाटप योजना सुरू करण्यात आली आहे. याद्वारे सरकार नागरिकांना निर्धूर चूल चे मोफत वाटप करणार आहे.

    Free Nirdhur Chul Yojna केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गरिबांना मोफत गॅस दिल्यानंतर आता मोफत निर्धूर चूल वाटप करण्यात येणार आहे. सतत वाढणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किमतीमुळे राज्यातील बहुतेक महिला पुन्हा चुलीकडे वळताना दिसत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते. तसेच धुरामुळे महिलांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो आणि महिलांना दमा, खोकला यासारखे आजार होतात. हे आजार होऊ नयेत म्हणून सरकारने मोफत निर्धुर वाटप योजना सुरू केली आहे. आज आपण महाराष्ट्र सरकार ने राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब अनुसूचित जातीतील कुटुंबांना मोफत निर्धार वाटप करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. निर्धुर चूल योजना म्हणजे काय?, निर्धुर चूल योजनेचे फायदे, लाभ, वैशिष्ट्ये, उद्दिष्टय, पात्रता काय आहे?, निर्धुर चूल योजनेसाठी कसा करावा अर्ज? या सर्व गोष्टींची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

    Nirdhur Chul Yojna .

    What Is Nirdhur Chul Yojna ?

    Free Nirdhur Chul Yojna राज्यभरातील ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील अनुसूचित जातीतील कुटुंबीयांना सरकारच्या माध्यमातून मोफत निर्धुर चुलीचे वाटप करून त्यांना चुलीच्या धुराचा होणारा त्रास होऊ नये म्हणून सरकारने निर्धूर मोफत चूल योजना 2024 सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबीयांना मोफत या चुलीचे वाटप करण्यात येते.

    Nirdhur Chul Vatap Yojna राज्यातील ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंब दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत. त्यांच्याकडे उत्पन्नाचे मुख्य साधन नसल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. अशा घरी कुटुंबातील नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी या चुलीचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. आर्थिक परिस्थिती हालकीच्या असल्यामुळे हे लोक घरात चुलीचा वापरतात त्यामुळे त्याच्या घरी मोठ्या प्रमाणात धूर होतो. त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर होतो. कुटुंबातील अनेक नागरिकांना यामुळे दमा शोषणाचे आजार होतात. हे होऊ नये म्हणूनच राज्य सरकारने मोफत निर्धुर चुलीची योजना सुरू केली आहे. आणि कुटुंबाकडे आर्थिक परिस्थितीमुळे गॅस कनेक्शन घेण्यासाठी पुरेसे पैसे नसतात सरकारने जरी मोफत गॅस कनेक्शन दिले असले तरी त्यानंतर गॅसची टाकी भरून आणण्यासाठी ही यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात, त्यामुळे ते चुलीचा उपयोग मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे धूर निर्माण होतो आणि परिणामी वायु प्रदूषणाबरोबरच त्यांचे आरोग्य ही धोक्यात येते. तसेच घरात चुलीवर स्वयंपाक बनवताना निर्माण होणारा धूर महिलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतो. त्यामुळे महिलांना दमा शोषणाचे आजार होतात. तसेच चुलीवर जेवण बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर होतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची तोड केली जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हासही होत आहे. याचा पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होऊन त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतात.

    Nirdhur Chul Yojna केंद्र सरकारच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना मोफत गॅस कनेक्शन साठी उज्वला योजनेच्या माध्यमातून निशुल्क गॅस कनेक्शन देण्यात येते. यामुळे मोठ्या प्रमाणात चुलीचा वापर कमी होतो. पण दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किमतीमुळे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना सिलेंडर टाकी प्रत्येक वेळी भरून घेण्यासाठी पैशाची आर्थिक अडचण निर्माण होते. त्यामुळे ते पुन्हा आपल्या चुलीकडे असलेल्या चुलीचा वापर करतात, त्यामुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांच्या सर्व समस्यांचा विचार करत आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास वायू प्रदूषण याचा विचार करून महाराष्ट्र सरकारने निर्धूर चूल योजना 2024 सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील महिलांना निर्धूर चुलीचे वाटप सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यामुळे महिलांचे आरोग्यावर धुरामुळे होणारा परिणाम कमी करण्यास मदत मिळत आहे.

    Nirdhur Chul Yojna आजही देशातील ग्रामीण भागात डोंगरदरी वस्तीमध्ये राहणारे अनेक कुटुंब चुलीचा वापर करून अन्न शिजवतात. यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोडही होते. चुलीमुळे वायू प्रदूषण वाढते आणि चुलीवर स्वयंपाक करताना होणाऱ्या धुरामुळे महिला व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्याचा धोका निर्माण होतो. त्यांना दमा, खोकला, शोषणाचे आजार होऊ लागतात. या सर्व बाबी लक्षात घेत महाराष्ट्र सरकारने निर्धूर चुलीचे मोफत वाटप करण्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मोफत निर्धुर चुल वाटप योजना Free Nirdhur Chul Yojna सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र अनुसूचित जातीच्या कुटुंबीयांना धूर विरहित चूल मोफत देण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील अनुसूचित जाती- जमातीतील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना मोफत निर्धुर चुलीचे वाटप Nirdhur Chul Vatap Yojna करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबीयांना अनुसूचित जातीतील कुटुंबांना मोफत निर्धुर चुलीचे वाटप करणे व त्यांना चुलीच्या घरापासून होणारे त्रास कमी करणे हा आहे.

    ठळक मुद्दे :

    निर्धुर चूल योजना म्हणजे काय?

    What Is Nirdhur Chul Yojana

    निर्धुर चूल योजनेची थोडक्यात माहिती

    Nirdhur Chul Yojana In Short

    निर्धूर चूल वाटप योजनेचे उद्देश

    Nirdhur Chul Yojana Purpose

    निर्धर चुली योजना 2024 ची वैशिष्ट्ये

    Nirdhur Chul Yojana Features

    निर्धूर चूल योजनेचे लाभ

    Nirdhur Chul Yojana Benefits

    निर्धूर चूल योजना 2024 लाभार्थी

    Nirdhur Chul Yojana Beneficiar

    निर्धूर चूल योजनेसाठीची पात्रता

    Nirdhur Chul Yojana Eligibility

    निर्धूर चूल योजनेच्या अटी व नियम

    Nirdhur Chul Yojana Terms And Conditions

    निर्धुर चूल योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

    Nirdhur Chul Yojana Documents

    निर्धूर चूल योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

    Nirdhur Chul Yojana 2024

    निर्धुर चूल वाटप योजनेसाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

    Nirdhur Chul Yojana Online Apply

    FAQ’s  वारंवार विचारली जाणारी प्रश्न.

    Nirdhur Chul Yojna In Short.

    योजनेचे नाव:+निर्धुर चूल योजना 2024

    लाभार्थी कोण:-ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबीय

    लाभ:-मोफत निर्धुर चूल

    उद्देश:-राज्यातील वायुप्रदूषण कमी करणे, जंगलतोड कमी करणे आणि महिलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम कमी करणे

    अर्ज प्रक्रिया:-ऑनलाईन

    अधिकृत वेबसाईट:-https://mpbcdc.maharashtra.gov.in

    Nirdhur Chul Yojna Purpose.

    राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबीयातील कुटुंबीयांना मोफत निर्धुर चुलीचे वाटप करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे.

    या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांची जीवनमान सुधारणे हाही उद्देश आहे.

    ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील कुटुंबांचा सामाजिक आरोग्य आणि आर्थिक विकास करणे.

    या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबाचे आरोग्य सुधारणे हाही एक मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे.

    या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना सक्षम करणे हा ही एक उद्देश आहे.

    मोफत निर्धूर चूलचे Free Nirdhur Chul Yojna वाटप करून राज्यात होणारे वायू प्रदूषण कमी करणे.

    ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

    Free Nirdhur Chul Yojna मोफत निर्धुर चुलीमुळे महिलेसह तिचे कुटुंबाचेही आरोग्य सुधारण्यास मदत होते.

    राज्य भरात चुलीसाठी होणारी मोठ्या प्रमाणातील जंगलतोड थांबवणे, पर्यावरणाचा ऱ्हास कमी करणे,

    ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबियांचा विकास करणे.

    निर्धूर चूल विकत घेण्यासाठी गरिबांना कोणाकडून पैसे घ्यावे लागू नये म्हणून सरकारने ही चूल मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एक रुपयाही न देता तुम्हाला ही मोफत चूल दिली जाणार आहे.

    निर्धुर चुलीचे मोफत वाटप Nirdhur Chul Vatap Yojna करून कुटुंबाची पैशाची बचत होईल त्याचबरोबर त्यांचे आरोग्य ही चांगले राहील.

    आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबीयांना निर्धूर चूल वापरण्यासाठी प्रोत्साहित करणे.

    अधिकाधिक महिलांनी निर्धार चुलीचा वापर करण्यासाठी जनजागृती करून पर्यावरणाचा ऱ्हास कमी करणे.

    श्रावण बाळ योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/shravan-bal-yojna/

    SBI स्त्री शक्ती योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/sbi-stree-shakti-yojna/

    Nirdhur Chul Yojna Features.

    महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांचा सामाजिक विकास करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने निर्धूर चूल योजना 2024 ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.

    ग्रामीण भागात आजही स्वयंपाक बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात चूलीचा वापर होताना दिसतो यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते तसेच चुलीसाठी लागणारे लाकडासाठी जंगलतोड किंवा वृक्षांची तोड ही मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र निर्धार चूल ही योजना मुळे असे लाकूड तोडण्याची आवश्यकता भासणार नाही आणि या चुलीचा धूरही होणार नाही त्यामुळे पर्यावरणासह महिलांच्या कुटुंबीयांवर आरोग्यावर कुठलाही परिणाम या चुलीमुळे होणार नाही.

    या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जातीतील कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.

    Nirdhur Chul Vatap Yojna या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांची सामाजिक विकास होण्यास मदत होणार आहे.या महिलांना पर्यावरणाचे महत्त्व सांगून त्यांना मोफत चूल वापरण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

    निर्धूर चूल योजनेचा लाभ घेण्यासाठी अत्यंत सोपी अर्ज प्रक्रिया ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे अर्जदाराला अर्ज करताना कुठल्याही समस्येचा सामना करावा लागत नाही.

    या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल यामुळे तुम्हाला कुठल्याही कार्यालयात जाऊन फेऱ्या मारण्याची गरज नाही त्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होते.

    Nirdhur Chul Yojna 2024.

    Nirdhur Chul Yojna Benefits.

    राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील अनुसूचित जातीतील कुटुंबीयांना मोफत निर्धुर चुलीचे वाटप सरकारच्या माध्यमातून करण्यात येते. त्यामुळे लाभार्थ्यांना निर्धुर चुलीसाठी कुठल्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज पडत नाही. त्यांना ही चूल मोफत दिली जाते.

    या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जातीतील कुटुंबांचे जीवनमान सुधारणे जाते.

    आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबियांचा सामाजिक विकास केला जातो.

    निर्धरचुलीच्या खरेदीसाठी अर्जदाराला कुणाकडून पैसे घेण्याची गरज पडत नाही किंवा यासाठी कर्ज घेण्याची ही गरज पडत नाही.

    या योजनेच्या माध्यमातून वायु प्रदूषण कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते आणि महिला सह तिच्या कुटुंबाचे आरोग्य सुधारण्यासही मदत होत आहे.

    निर्धूर चुलीचा वापर केल्यामुळे चुलीसाठी लागणारे लाकुड आणि यासाठी होणाऱ्या झाडांची तोड थांबेल.

    निर्धार चूल योजनेच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल.

    धुरापासून महिलांना सुटका मिळेल त्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारेल.

    Nirdhur Chul Yojna Beneficiar

    महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबीय अनुसूचित जातीतील कुटुंबे हे निर्धूर चूल योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

    या योजनेचा लाभ घेण्यासाठी ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात.

    महाराष्ट्र सरकारच्या वतीने निर्धूर चुलीचे मोफत वाटप करण्यात येते.

    Nirdhur Chul Yojna Eligibility.

    महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या निर्धूर चूल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

    Nirdhur Chul Yojna Terms And Conditions.

    मोफत निर्दुर चूल योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्रातील गरीब कुटुंबियांनाच मिळतो.

    महाराष्ट्र राज्य बाहेरील कुटुंबीयांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

    राज्यभरातील केवळ अनुसूचित जाती व गरीब कुटुंबीयांनाच निर्धूर चूल मोफत योजनेचा लाभ देण्यात येतो.

    या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबियांनाच दिला जातो.

    मोफत निर्धुर चूल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार कुटुंब आर्थिकदृष्ट्या गरीब असणे गरजेचे आहे.

    या योजनेचा लाभ घेण्यासाठी या अगोदर अर्जदाराने किंवा त्यांचा कुटूंबियांनि केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या निर्धुर चुली योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तरच या योजनेचा लाभ घेता येईल.

    Nirdhur Chul Yojna Documents.

    आधार कार्ड

    रेशन कार्ड

    रहिवासी प्रमाणपत्र

    मोबाईल नंबर

    ईमेल आयडी

    पासपोर्ट फोटो

    उत्पन्नाचे प्रमाणपत्र

    जातीचे प्रमाणपत्र

    शपथ पत्र

    निर्धूर चूल योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे.

    Nirdhur Chul Yojna 2024

    अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी नसेल तर अर्ज रद्द करण्यात येईल.

    या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार अनुसूचित जातीतीचा नसल्यास अर्ज रद्द होतो.

    अर्जदार ग्रामीण भागातील रहिवासी नसेल तरीही अर्ज रद्द केला जातो.

    अर्जदार किंवा त्याचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या गरीब नसल्यास संबंधित अर्ज रद्द करण्यात येतो.

    बेटी बचाव बेटी पढाओ योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/beti-bachao-beti-padhao-yojna/

    वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/one-student-one-laptop-yojna/

    Nirdhur Chul Yojna Online Apply.

    महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या निर्धूर चूल मोफत योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

    अधिकृत वेबसाईट: https://mpbcdc.maharashtra.gov.in

    त्यानंतर तुमचा समोर होम पेज उघडेल.

    यावरील महापरीत या पर्यावर क्लिक करा.

    यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.

    यामध्ये तुम्हाला latest notices मध्ये clean Cooking Cookstoves Distribution वर क्लिक करायचे आहे.

    त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.

    त्यामध्ये तुम्हाला या योजनेच्या अटी आणि नियम वाचायला मिळतील आता तुम्हाला तेथे क्लिक करायचे आहे आणि तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल

    अर्ज संपूर्ण वाचून त्यानंतर अचूक माहिती सह हा अर्ज भरायचा आहे.

    अर्ज भरून झाल्यानंतर एकदा तपासून तिथे असलेल्या सबमिट या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता.

    अशा सोप्या पद्धतीने तुम्ही निर्धूर चूल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

    FAQ’s  वारंवार विचारली जाणारी प्रश्न

    प्रश्न: निर्धूर चूल योजना कोणत्या राज्यात लागू आहे?

    उत्तर: निर्धुर चूल योजना महाराष्ट्र राज्यात लागू आहे.

    प्रश्न: महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या निर्धूर चूल योजनेचे लाभार्थी कोण?

    उत्तर: महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे.

    प्रश्न: निर्धूर चूल योजनेचा लाभ काय?

    उत्तर: निर्धुर चुल योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार मोफत निर्धार चुलीचे वाटप करते.

    प्रश्न: निर्धूर चूल योजनेचा मुख्य उद्देश काय?

    उत्तर: राज्यातील गरीब कुटुंबांना मोफत निर्धुर चुल योजनेद्वारे निर्धुर चूल चे वाटप करून राज्यातील वायु प्रदूषण कमी करणे आणि वृक्षतोड कमी करणे.

    प्रश्न: निर्धुर चूल योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय?

    उत्तर: महाराष्ट्र सरकारच्या निर्धुर चूल योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

  • Shravan Bal Yojna 2024, श्रावण बाळ योजना 2024.

    Shravan Bal Yojna 2024, श्रावण बाळ योजना 2024.

    Shravan Bal Yojna information in Marathi 2024.

    Shravan Bal Yojna Maharashtra 2024: महाराष्ट्र शासन नागरिकांसाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. अशाच आज आपण एका योजनेची माहिती पाहणार आहोत काही योजना महिलांसाठी, तर काही योजना विद्यार्थ्यांसाठी, तर काही योजना शेतकऱ्यांसाठी, तर काही योजना वृद्धांसाठी म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांसाठी. अशाच आज आपण एका योजनेची माहिती पाहणार आहोतती म्हणजे श्रावण बाळ योजना. महाराष्ट्र राज्यातील निराधार आणि वृद्ध नागरिकांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून श्रावण बाळ योजना Shravan Bal Yojana सुरू करण्यात आली. या माध्यमातून राज्यातील निराधार ज्येष्ठ नागरिकांना दरमहा निवृत्ती वेतन देण्यात येते. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच ज्यांचे वय 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्या वृद्ध नागरिकांना सरकारमार्फत आर्थिक मदत केली जाणार आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धपकाळात आर्थिक मदत करणे जेणेकरून ते त्यांचे दैनंदिन जीवन गरजा भागवण्यासाठी कोणावरही अवलंबून राहणार नाहीत हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेमुळे वृद्ध नागरिक सशक्त तसेच आत्मनिर्भर बनतील व त्यांचा आर्थिक विकास होईल.

    Shravan Bal Yojna 2024 महाराष्ट्र राज्यातील बहुतांश कुटुंबे हे दारिद्र्यरेषेखालील जीवन जगतात त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असते. त्यांना त्यांचे दैनंदिन जीवन जगणे देखील हालाखीचे असते. अशा कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींना त्यांच्या वृद्धपकाळात औषधोपचाराचा खर्च परवडणारा नसतो. त्यांच्या घरातील वृद्ध व्यक्तीकडे दुर्लक्ष होते वृद्धपकाळात वृद्ध व्यक्तींकडे कमाईचे साधन नसते, त्यामुळे त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागते. त्यांच्या मुलावर मुलीवर सुनेवर किंवा घरातील एखाद्या व्यक्तीवर अवलंबून राहावे लागते. परंतु त्यांच्या घरची परिस्थिती हलकीसची असल्यामुळे त्यांना औषध उपचाराचा खर्च आवाक्याचा असतो त्यामुळे वयोवृद्ध व्यक्तींना समाजात जगणे कठीण होते. त्यांच्याकडे कुठलीही आर्थिक पाठबळ नसते. अशाच वयोवृद्ध नागरिकांचा आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यातील वयोवृद्ध नागरिकांसाठी म्हणजेच 65 वर्षांच्या वरील नागरिकांसाठी व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या या कुटुंबातील व्यक्तीसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी नागरिकांना दरमहा 400 रुपये निवृत्ती वेतन देण्यात येते. त्याचप्रमाणे लाभार्थी नागरिकाला केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत दरमहा 200 रुपये दिले जाते. असे एकूण 600 रुपये दरमहा लाभार्थ्याला आर्थिक मदत सरकारमार्फत केली जाते. श्रावण बाळ योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवून त्यांना प्रोत्साहन देणे त्यांना आर्थिक पाठबळ देणे हा आहे.

    श्रावण बाळ योजनेचा Shravan Bal Yojna लाभ हा 65 वर्षावरील नागरिकांना होणार आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना 1500 रुपये दरमहा आर्थिक मदत केली जाणार आहे. यामुळे वृद्ध नागरीक हे त्यांचे राहिलेले जीवन अत्यंत आनंदाने जगतील त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कुणाजवळही हात पसरवायची किंवा कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. ते त्यांचा खर्च स्वतः करू शकतील. श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेअंतर्गत वृद्ध नागरिकांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

    आजच्या लेखात आपण श्रावण बाळ योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. श्रावण बाळ योजना म्हणजे काय?, श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेचे काय आहेत लाभ, फायदे, वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजनेची काय आहे पात्रता?, श्रावण बाळ योजनेसाठी योजनेचा अर्ज करण्यासाठी काय आहेत आवश्यक कागदपत्रे?, श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजनेसाठी कसा करावा अर्ज?, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या लेखात पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

    Shravan Bal Yojna 2024

    Shravan Bal Yojna ठळक मुद्दे :

    श्रावण बाळ योजना 2024 मराठी माहिती

    Shravan Bal Yojna 2024 Information In Marathi

    श्रावण बाळ योजनेची थोडक्यात माहिती

    Shravan Bal Yojna In Short

    श्रावण बाळ योजनेचे उद्दिष्ट

    Shravan Bal Yojna Purpose

    श्रावण बाळ योजनेची वैशिष्ट्ये

    Shravan Bal Yojna Features

    श्रावण बाळ योजनेचे फायदे

    Shravan Bal Yojna Benefits

    श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजनेसाठीची पात्रता

    Shravan Bal Yojna Eligibility

    श्रावण बाळ योजनेची आवश्यक कागदपत्रे

    Shravan Bal Yojna Documents

    श्रावण बाळ योजनेची अर्ज प्रक्रिया

    Shravan Bal Yojna Apply

    श्रावण बाळ योजनेचा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

    Shravan Bal Yojna Online Application

    FAQ’s वारंवार विचारली जाणारी प्रश्न.

    SBI स्त्री शक्ती योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/sbi-stree-shakti-yojna/

    बेटी बचाव बेटी पढाओ योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/beti-bachao-beti-padhao-yojna/

    Shravan Bal Yojna in short

    योजनेचे नाव:-श्रावण बाळ योजना

    कोणी सुरू केली:-महाराष्ट्र सरकार

    लाभ रक्कम:-1500 रुपये प्रतिमहा आर्थिक मदत

    लाभार्थी:-गरीब कुटुंबातील वृद्ध नागरिक

    उद्देश:-राज्यातील वृद्ध व्यक्तींना दरमहा निवृत्ती वेतन देणे

    अर्ज प्रक्रिया:-ऑनलाइन आणि ऑफलाइन

    वेबसाईट https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

    Shravan Bal Yojna Purpose.

    श्रावण बाळ योजना ही महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना 65 वर्षांवरील नागरिकांना आर्थिक मदत करून त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे.  

    या योजनेमुळे राज्यातील वृद्ध नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.  

    वृद्ध नागरीक यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे.  

    वृद्ध नागरिकांचे जीवनमान सुधारणे.  

    राज्यातील वृद्ध नागरिकांना त्यांच्या वृद्धपकाळात दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये ते त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहतील.  

    या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाच्या रकमेतून ते त्यांचा दैनंदिन उदरनिर्धारनिर्वाह करतील.  

    राज्यातील वयोवृद्ध नागरिक या योजनेमुळे स्वावलंबी जीवन जगतील.

    या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील वृद्ध नागरिक आत्मनिर्भर बनतील.

    Shravan Bal Yojna features.

    Shravan Bal Yojna श्रावण बाळ योजनेची सुरुवात ही महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेली महत्त्वकांक्षी योजना आहे.  

    या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.  

    राज्यातील वयोवृद्ध व्यक्ती या योजनेमुळे सशक्त व आत्मनिर्भर बनतील.  

    श्रावणबाळ योजनेमुळे राज्यातील वयोवृद्ध नागरिकांचे जीवनमान सुधारेल.  

    या योजनेमुळे वयोवृद्ध नागरिकांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.  

    Shravan Bal Yojna श्रावणबाळ योजनेची अर्ज प्रक्रिया ही अत्यंत सोप्या पद्धतीने केली आहे त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही.  

    या योजनेअंतर्गत दिला जाणारी लाभाची रक्कम ही त्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या साह्याने थेट जमा केली जाईल.  

    Shravan Bal Yojna benefits.

    श्रावण बाळ योजना Shravan Bal Yojna योजनेमुळे वृद्ध नागरिक यांचा आर्थिक सामाजिक विकास होईल.  

    श्रावणबाळ योजनेमुळे वृद्ध नागरिक त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहून सशक्त व आत्मनिर्भर बनतील.  

    या योजनेमुळे वयोवृद्ध नागरिकांना आर्थिक पाठबळ मिळेल.  

    या योजनेअंतर्गत वृद्ध नागरिकांना त्यांच्या वृद्धपकाळात त्यांचे जीवन जगणे सोपे जाईल त्यांना कुणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.  

    श्रावणबाळ योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये निवृत्ती वेतन देण्यात येईल.  

    महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नागरिक म्हणजेच 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे आहेत आणि त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21000 पेक्षा कमी आहे अशा वृद्ध नागरिकांना राज्य सरकार मार्फत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत प्रतिमा 1500 रुपये आर्थिक मदत केली जाईल.  

    Shravan Bal Yojna Eligibility.

    1)श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजनेच्या अर्जदार व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असावी.  

    2)अर्जदार व्यक्तीचे वय हे 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे.  

    3)महाराष्ट्र बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.  

    4)अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21 000 पेक्षा जास्त नसावे.  

    5)अर्जदार कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये कार्यरत नसावा.  

    6)अर्जदार व्यक्ती हा किमान पंधरा वर्षे तरी मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असावा.  

    7)या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला कोणत्याही अपत्य संख्येची अट नाही.  

    8)ज्या नागरिकांचे वय 65 वर्षाखालील आहे त्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.  

    9)या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असावे.  

    Shravan Bal Yojna 2024.

    Shravan Bal Yojna Documents Required.

    1)अर्जदाराचे आधार कार्ड

    2)अर्जदाराचे पॅन कार्ड

    3)मतदान कार्ड

    4)अर्जदाराचे ज्येष्ठ नागरिक कार्ड

    5)अर्जदाराचे जन्म प्रमाणपत्र

    6)रहिवाशी प्रमाणपत्र

    7)रेशन कार्ड 

    8)उत्पन्नाचे प्रमाणपत्र

    9)मोबाईल नंबर

    10)पासपोर्ट आकाराचा फोटो.

    वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/one-student-one-laptop-yojna/

    पीएम कौशल विकास योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-kaushal-vikas-yojna/

    Shravan Bal Yojna Apply.

    श्रावणबाळ योजनेचा अर्ज हा ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येतो सर्वप्रथम आपण श्रावण बाळ योजनेचा ऑफलाइन पद्धतीने कसा करावा अर्ज ही माहिती पाहू

    Shravan Bal Yojna श्रावणबाळ योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम त्याच्या जवळील जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा तहसील संजय गांधी योजना किंवा तलाठी कार्यालयामध्ये जावे लागेल

    तेथील अधिकाऱ्यांकडून श्रावणबाळ योजनेचा अर्ज घ्यावा लागेल

    अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल

    अर्ज सोबत आवश्यकती कागदपत्रे जोडावे लागतील

    त्यानंतर अर्ज व आवश्यक कागदपत्रे दोन्ही अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागेल

    अशा प्रकारे तुम्ही या अत्यंत सोप्या पद्धतीने श्रावण बाळ योजनेचा अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता

    श्रावण बाळ योजनेचा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

    Shravan Bal Yojna Online Application

    Shravan Bal Yojna श्रावण बाळ योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल

    अधिकृत वेबसाईटवर जाताच तुमच्या समोर होम पेज दिसेल

    त्यामध्ये तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा

    त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला दोन पर्याय दिसतील त्यापैकी एक पर्याय निवडा

    जर तुम्ही पर्याय क्रमांक 1 निवडला तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि जिल्हा निवडावा लागेल तसेच युजर आयडी आणि पासवर्ड मिळवावा लागेल

    जर तुम्ही पर्याय क्रमांक 2 निवडला तर तुम्हाला तेथे एक अर्ज दिसेल त्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला अचूकपणे भरावी लागेल. जसे की अर्जदाराचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, युजरनेम, पत्त्याचा फोटो इत्यादी माहिती भरावी लागेल.

    त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करावे लागेल

    त्यानंतर अर्ज प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड तेथे टाकून कॅपच्या कोड लिहावा लागेल

    त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल आणि त्यानंतर तुमच्या आपले सरकार या पोर्टलवर लॉगिन होईल

    त्यानंतर श्रावण बाळ योजनेसाठी अर्ज करता येईल

    यासाठी तुम्हाला तुमच्यासमोर पेज ओपन झालेल्या डाव्या मेनू साईड बार मधून संबंधित विभाग निवडावा लागेल

    त्यामध्ये तुम्हाला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा

    त्यानंतर श्रावण बाळ योजना हा पर्याय निवडा या पर्यायावर क्लिक करा

    त्यानंतर तुमच्यासमोर लॉगिन फॉर्म दिसेल

    त्यामध्ये तुमचे सर्व लॉगिन टाकून सबमिट या बटनवर क्लिक करा

    लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल त्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती जसे की तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी सर्व अचूकपणे भरा

    त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा

    त्यानंतर तुम्हाला बँकेची माहिती भरावी लागेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव, शाखेचे नाव, बँकेचा IFSC कोड, ही संपूर्ण माहिती भरा

    त्यानंतर तुम्ही तुमची माहिती अचूक भरली आहे ना याची खात्री करून घेऊन सबमिट या बटनवर क्लिक करा

    त्यानंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल तो क्रमांक तुमच्याकडे नोंद करून ठेवा

    अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या योजनेचा अर्ज करू शकता

    श्रावणबाळ योजना हेल्पलाइन नंबर 1800 120 8040

    FAQ’s वारंवार विचारली जाणारी प्रश्न.

    प्रश्न: श्रावणबाळ योजना ही कोणत्या राज्यासाठी आहे?

    उत्तर: श्रावण बाळ योजना ही महाराष्ट्र राज्यासाठी सुरू करण्यात आलेली महत्वकांक्षी योजना आहे.

    प्रश्न: श्रावणबाळ योजनेचा कोणाला मिळतो लाभ?

    उत्तर: श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ हा ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच ज्या नागरिकांचे वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो.

    प्रश्न: श्रावणबाळ योजनेअंतर्गत किती मिळते लाभ रक्कम?

    उत्तर: श्रावणबाळ योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत केली जाते.

    प्रश्न: श्रावणबाळ योजनेचा कसा करावा अर्ज?

    उत्तर: श्रावणबाळ योजनेचा अर्ज हा ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने कर्ता येतो.

  • SBI Stree Shakti Yojna 2024, एसबीआय स्त्री शक्ती योजना 2024.

    SBI Stree Shakti Yojna 2024, एसबीआय स्त्री शक्ती योजना 2024.

    SBI Stree Shakti Yojna information in Marathi 2024.

    SBI Stree Shakti Yojna Maharashtra 2024: केंद्र सरकारने भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियासोबत सहकार्य करून देशामधील महिलांना आर्थिक स्वरूपात मजबूत बनविण्यासाठी SBI स्त्री शक्ती योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशामधील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कमी व्याज दरात लोन उपलब्ध करून दिले जाते. जेणेकरून भारतातील स्त्रिया स्वतःचा व्यवसाय करून आत्मनिर्भर बनू शकतील. 

    SBI Stree Shakti Yojna http://sarkariupdates360.com https://sarkariupdates360.com › sb… SBI Stree Shakti Yojana 2024 – स्टेट बैंक महिलाओं को दे रहा बिजनेस के लिए …

    केंद्र सरकार देशामधील महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी अशाच प्रकारचे निरनिराळ्या योजना वेळोवेळी सुरु करत असतात. महिलांना आपला चांगला रोजगार निर्माण करून आर्थिक स्थिती चांगली व्हावी तसेच देशामध्ये व्यवसाय अधिकतम वाढण्यासाठी सरकार महिलांना आर्थिक मदत उपलब्ध करून देत आहेत. त्याचप्रमाणे महिलांना आपला व्यवसाय सुरु करताना आर्थिक समस्या न होण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे. 

    जर तुम्ही सुद्धा व्यवसाय सुरु करून रोजगार निर्माण करायचा विचार करत आहात पण लोन मिळत नाहीये तर सरकारच्या या योजनेमध्ये लवकरात लवकर अर्ज करून लाभ घ्या. यासाठी आम्ही दिलेला लेख संपूर्ण शेवटपर्यंत पहा. यामध्ये आम्ही तुम्हाला स्त्री शक्ती योजना संबंधित महत्त्वपूर्ण माहिती, त्यांचे उद्देश, फायदे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि रजिस्ट्रेशन याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे. 

    SBI Stree Shakti Yojna 2024.

    SBI Stree Shakti Yojna in Marathi.

    आपल्या देशातील सगळ्यात मोठी बँक State Bank of India सोबत केंद्र सरकारने सहकार्य करून महिलांना आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी लोनच्या स्वरूपात आर्थिक मदत मिळावी यासाठी SBI स्त्री शक्ती योजना सुरु केली आहे. या योजनेच्या अंतर्गत अर्ज करून लाभ घेणाऱ्या महिलांना व्यवसाय चालू करण्यासाठी बँकेतर्फे 25 लाखांपर्यंतचे लोन दिले जाते. सरकारने स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत सहकार्य केल्यामुळे महिलांना कमी व्याज दारात लोन दिले जाते. 

    जर महिला योजनेच्या माध्यमातून उद्योगासाठी 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज घेत असतील तर त्यांना त्यावर फक्त 0.5% व्याज दर द्यावा लागेल. या योजने अंतर्गत जर महिला व्यवसायासाठी 5 लाखांपर्यंतचे लोन घेत असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारचे गॅरेंटी देण्याची गरज लागत नाही. देशामधील स्त्रियांना स्त्री शक्ती योजनामध्ये अर्ज करून कर्ज मिळविण्यासाठी बिजनेसमध्ये 50% ची भागीदारी असणे आवश्यक आहे. या योजनेच्यामार्फत स्त्रिया आपल्या बिजनेससाठी कमीत कमी 50,000 रुपये ते जास्तीत जास्त 25,00,000 रुपयांपर्यंतचे कर्ज प्राप्त करू शकतात.

    SBI Stree Shakti Yojna in short.

    योजनेचे नाव:-SBI Stree Shakti Yojna

    श्रेणी:-केंद्र सरकारी योजना

    कोणी सुरु केली:-केंद्रातील सरकारने

    कधी सुरु केली:-2024

    उद्देश:-देशातील महिलांना बिजनेससाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे

    लाभार्थी:-भारत देशामधील महिला वर्ग

    लाभ:-25 लाखांपर्यंत लोन

    अर्ज पद्धत:-ऑफलाइन.

    बेटी बचाव बेटी पढाओ योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/beti-bachao-beti-padhao-yojna/

    वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/one-student-one-laptop-yojna/

    SBI Stree Shakti Yojna Purpose.

    केंद्र शासनाने सुरु केलेल्या SBI स्त्री शक्ती योजनाचे मुख्य उद्देश भारत देशामधील महिलांना कमी व्याज दारात बिजनेस लोन प्राप्त करून देणे आहे. त्याचप्रमाणे महिलांना आपला व्यवसाय सुरु करून त्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करून आत्मनिर्भर व सक्षम राहतील. या मिळणाऱ्या कर्जातून महिला योग्यरीत्या कमाई करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण चांगल्या प्रकारे करू शकते. त्याचसोबत आपल्या देशाचे इकॉनॉमी वाढविण्यास मदत करू शकतील. 

    तसेच कोणताही व्यापार सुरु करताना सर्वात जास्त कठीण असते, ते म्हणजे व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारे भांडवल आणि त्यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. यासाठी स्त्रियांना आपला स्वतःचा व्यापार चालू करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये, त्यामुळे सरकारने या योजनाची सुरुवात केली. प्रत्येक राज्यामधील स्त्रिया या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या लोनमधून आपला स्वतःचा व्यवसाय उभारू शकते आणि आत्मनिर्भर राहून स्वतंत्रपणे आपले आयुष्य जगू शकते. 

    SBI Stree Shakti Yojna.

    SBI Stree Shakti Yojna benefits.

    केंद्र सरकारच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे देशभरातील महिलांना व्यवसायासाठी लोनची सुविधा दिली जात आहे. 

    या योजनेच्या अंतर्गत व्यवसाय करू पाहणाऱ्या स्त्रियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी कर्ज उपलब्ध करून जातो. 

    महिलांना आपला व्यापार चालू करण्यासाठी 50 हजार रुपये ते 25 लाख रुपये कर्ज स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे दिले जाते. 

    स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे मिळणाऱ्या कर्जाचा व्याज दर हा वेगवेगळ्या कॅटेगरी आणि बिजनेसनुसार ठरतो. 

    तसेच महिलांना बँकेमधून 2 लाखांपेक्षा अधिक कर्जाच्या रकमेवर फक्त 0.5 टक्के व्याज दर द्यावा लागेल. 

    या योजनेमधून स्त्रियांना 5 लाखांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेसाठी कोणत्याही प्रकारची गॅरेंटी द्यावी लागत नाही. 

    देशातील ग्रामीण व शहरी भागातील स्त्रिया छोट्या – छोट्या व्यवसायासाठी अर्ज करून लोन प्राप्त करू शकतात. 

    इतर बँकांच्या तुलनेत योजनेतून कमी  व्याज दर असल्या कारणाने अर्ज करून मिळालेल्या कर्जातून अधिक पैसे वाचण्यात मदत होईल. 

    SBI Stree Shakti Yojna business list.

    कपडे तयार करायचा उद्योग 

    कृषी संबंधित जुडलेले उद्योग 

    दुग्ध व्यवसाय 

    पापड बनविण्याचा व्यवसाय 

    डिटर्जंट आणि 14 सी साबण 

    कुटीर उद्योग जसे अगरबत्ती व मसाले तयार करणे 

    कॉस्मॅटिक वस्तू किंवा ब्युटी पार्लरचा व्यवसाय

    SBI Stree Shakti Yojna eligibility.

    एसबीआय स्त्री शक्ती योजना अंतर्गत महिलांना अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या माहितीनुसार पात्र असणे आवश्यक आहे. 

    अर्ज करणारी महिला भारत देशामधील मूळची स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे. 

    व्यवसाय चालू करणारी महिला 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची असणे 

    या योजनेतून स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे मिळणारी लोनची रक्कम प्राप्त करण्यासाठी महिला आपल्या व्यवसायमधील 50 टक्के भागीदारी असणे गरजेचे आहे. 

    देशामधील ग्रामीण व शहरी क्षेत्रामधील महिलांना योजनेचा लाभ घेता येईल. 

    अर्जदार महिलांना छोटा व्यवसाय चालू करण्यासाठी सुद्धा या योजनेचा फायदा घेता येऊ शकतो. 

    अर्जदार महिला आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने या योजनेच्या माध्यमातून कर्ज काढू शकत नाही.

    या योजनेमध्ये अर्ज करताना आवश्यक असणारी कागदपत्रेसोबत असणे. 

    अर्जदार महिलेचे आधारकार्ड बँक खात्यासोबत जोडलेले असणे. 

    SBI Stree Shakti Yojna important documents.

    अर्जदार महिलांना अर्ज करताना SBI स्त्री शक्ती योजनाचे आवश्यक कागदपत्रे सोबत असायला पाहिजेत. ते खालील प्रमाणे यादीनुसार सांगितले आहे. 

    अर्जाचे फॉर्म 

    अर्जदार महिलेचे आधारकार्ड (बँक लिंक असणे) 

    ओळखपत्र 

    महिलेचे पॅनकार्ड 

    व्यवसाय प्लॅन व नफा तोट्याचे विवरण 

    रहिवासी दाखला 

    व्यवसायाचे मालकी हक्क असलेले प्रमाणपत्र 

    बँक स्टेटमेंट्स 

    बँक पासबुकचे पाहिले पान 

    मोबाईल नंबर 

    पासपोर्ट आकाराचा फोटो 

    वार्षिक उत्पन्नाचा दाखला 

    मागील दोन वर्षाचा आयटीआर 

    जर व्यवसाय पार्टनर असतील तर त्यांचे कागदपत्रे

    SBI Stree Shakti Yojna.

    SBI Stree Shakti Yojna Apply.

    कोणत्याही महिलांना अर्ज करून लोन प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या SBI स्त्री शक्ती योजनामध्ये रजिस्ट्रेशन करायची प्रकिया खालीलप्रमाणे दिलेली आहेत त्यानुसार स्टेप बाय स्टेप फॉलो करा. 

    सर्वात प्रथम तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ब्रांचमध्ये जावे लागेल. 

    तुम्ही बँकेच्या ब्रांचमध्ये गेल्यानंतर तेथील अधिकारीसोबत संबंधित योजनाबद्दल लोन प्राप्तीसाठी चर्चा करून घ्या. 

    चर्चा दरम्यान अधिकाऱ्याकडून तुम्हाला हवी असलेली संपूर्ण माहिती व काही शंका असतील तर जाणून घ्या. 

    त्यानंतर अधिकाऱ्याकडून तुम्हाला लोन अर्ज करण्यासाठी फॉर्म प्राप्त करून घ्या. 

    तुम्हाला मिळालेल्या अर्जाच्या फॉर्ममध्ये विचारले गेलेली संपूर्ण माहिती ध्यानपूर्वक भरून घ्या. 

    फॉर्ममधील संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आवश्यक असणारे संपूर्ण कागदपत्रे सोबत जोडून घ्या. 

    भरलेला फॉर्म व कागदपत्रे जमा करण्याआधी नीट तपासून घ्या. 

    त्यानंतर पुन्हा फॉर्म व कागदपत्रे घेऊन बँकेमधील अधिकाऱ्याजवळ जमा करून घ्या. 

    बँक अधिकारी तुमचे अर्जाचे फॉर्म व कागदपत्रे तपासून घेईल आणि पुढे पाठवतील. 

    जर तुम्ही लोनसाठी पात्र ठरलात तर तुम्हाला मान्यता दिली जाईल. 

    मान्यता मिळाल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये 24 ते 48 तासांमध्ये लोनची रक्कम पाठविली जाईल. 

    अशाप्रकारे तुम्ही या योजने अंतर्गत रजिस्ट्रेशन पूर्ण करून अर्ज करून लाभ मिळवू शकता. 

    पीएम कौशल विकास योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-kaushal-vikas-yojna/

    प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pradhan-mantri-gram-sadak-yojna/

    निष्कर्ष 

    अशाप्रकारे आम्ही या लेखातुन SBI Stree Shakti Yojna याबद्दल संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने सांगितली. यामध्ये आम्ही योजना काय आहे? का चालू करण्यात आली? कधी चालू करण्यात आली? कोणी चालू केली? कोणासाठी चालू केली? चालू करण्यामागचे उद्दिष्टये काय होती? यामध्ये फायदे काय आहेत? अर्ज करण्यासाठी पात्रता काय असणार आहे? कोणत्या व्यवसायांचा समावेश आहे? अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? तसेच कशा प्रकारे अर्ज करून लाभ मिळवू शकतो? या संदर्भात तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन केले. 

    तुम्ही महिला आहात आणि तुम्हाला सुद्धा स्वतःचा व्यवसाय चालू करून चांगला रोजगार निर्माण करायचा आहे. या योजनेत अर्ज करून लोन प्राप्त करायचे असल्यास आम्ही दिलेल्या या संपूर्ण लेखाच्या मदतीने अर्ज करून लाभ मिळवा. आमचा हा लेख तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या कुटुंबातील व्यवसाय करू पाहणाऱ्या महिलांना पाठवून त्यांना रोजगार निर्माण करण्यासाठी मदत करा. 

    अशाच उपयुक्त आणि फायदेशीर योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आम्हाला Telegram/WhatsApp चॅनेलला जॉईन करून अपडेट्स मिळवू शकता आणि नवीन योजनांसाठी आमच्या वेबसाईटला Subscribe करू शकता. 

    FAQs (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

    स्त्री शक्ती योजना काय आहे? 

    ही योजना महिलांना व्यवसाय करण्यासाठी लोन मिळवून देण्यासाठी आहे, जी केंद्र सरकाने स्टेट बँक ऑफ इंडियासोबत सहकार्य करून चालू केली आहे. 

    महिलांना किती लोन मिळू शकते? 

    या योजनेच्या माध्यमातून महिला SBI बँकतर्फे कमीत कमी 50 हजार ते जास्तीत जास्त 25 लाख रुपयांपर्यंत लोन प्राप्त करू शकतात. 

    शक्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? 

    शक्ती योजनेसाठी अर्जदार महिलेचे आधारकार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, व्यवसाय मालकी हक्क प्रमाणपत्र, बँक स्टेटमेंट, 2 वर्षाचा आयटीआर, बँक पासबुक आणि फोटो आवश्यक कागदपत्रे आहेत.

    Hello Marathi

    केंद्र आणि राज्य सरकार यांनी लोकहितासाठी सुरु केलेल्या योजनांचे तपशीलवार आणि लेटेस्ट माहितीसाठी आम्ही ही वेबसाइट सुरु केली आहे. यामध्ये योजने संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला मराठी भाषेत योग्य पद्धतीने सादर करणे हेच आमचे ध्येय आहे.

  • Beti Bachao Beti Padhao Yojna 2024, बेटी बचाव बेटी पाढाओ योजना 2024.

    Beti Bachao Beti Padhao Yojna 2024, बेटी बचाव बेटी पाढाओ योजना 2024.

    Beti Bachao Beti Padhao Yojna information in Marathi 2024.

    Beti Bachao Beti Padhao Yojna 2024: भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्ष 2015 रोजी मुलींसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना (BBBP) सुरु केली होती. केंद्र सरकारने ही योजना मुलींना चांगले शिक्षण मिळावे, आर्थिक सुरक्षा देणे आणि मुलींवरती होणाऱ्या भेदभावांना कमी करणे यासाठी सुरु केली आहे. 

    2011 च्या जनगणना लिंग प्रमाण पाहिले तर, त्यामध्ये मुलांच्या संख्यपेक्षा मुलींची संख्या फार कमी आहे. यामध्ये काही मुलींना शिक्षण आणि तिचे भविष्य उज्ज्वल सुद्धा करून दिले जात नाहीये. यामुळे मुलींना अशा गोष्टीच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही यासाठी केंद्र सरकारने बेटी बचाओ, बेटी पढाओ कार्यक्रमाची सुरुवात केली होती.

    तर आज आपण या लेखात याच योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये योजना का सुरु करण्यात आली? कोणी सुरु केली? कशासाठी सुरु केली? कधी सुरु केली? सुरु करण्यामागील उद्देश काय होते? यांचे फायदे काय आहेत? यामध्ये काम कसे केले जाते? यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे कोणती आहेत? यासाठी अर्ज कशाप्रकारे करू शकतो? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात यासाठी शेवटपर्यंत लेख पहा. 

    Beti Bachao Beti Padhao Yojna in Marathi.

    हरियाणामधील पानीपत जिल्ह्यामध्ये प्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ योजनाची सुरुवात 22 जानेवारी 2015 रोजी केली होती. भारताच्या 2001 च्या जनगणनानुसार 1000 मुलांच्या तुलनेत 927 मुली आणि 2011 च्या जनगणनानुसार 1000 मुलांच्या तुलनेत 943 मुली यामध्ये फक्त थोड्या प्रमाणातच मुलीची संख्या वाढताना दिसत आहे. परंतु मुलींच्या संख्यांमध्ये जास्त काहीसुधार दिसून येत नाही. 

    यासाठी केंद्र  BBBP म्हणजेच बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहीम हाती घेतली. यामध्ये महिला व बाल कल्याण विकास मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, कुटुंब कल्याण मंत्रालय व शिक्षा मंत्रालय या चार प्रकारचे मंत्रालय संगठीत काम करत आहेत. 

    या योजनेमध्ये केंद्र सरकारने त्यावेळेला 100 जिल्ह्यांसाठी 100 कोटी रुपयांची आर्थिक मदतीने सुरु केली होती. यामधून मुलींसोबत होणारे भेदभाव थांबविणे, लिंग चाचणी थांबविणे, सुरक्षा सुनिश्चित करणे, स्त्री व पुरुष समान भागीदारी देणे, जागरूकता वाढविणे तसेच त्यांच्या शिक्षणाला प्राधान्य देऊन गुणवत्ता वाढविणे यांसारखे उपक्रम योजनेच्या माध्यमातून केले जाते.

    वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/one-student-one-laptop-yojna/

    पीएम कौशल विकास योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-kaushal-vikas-yojna/

    Beti Bachao Beti Padhao Yojna in short.

    योजनाचे नाव:-बेटी बचाओ बेटी पढाओ योजना

    श्रेणी:-केंद्र सरकारी योजना

    सुरु केली:-22 जानेवारी, 2015

    कोणी सुरु केली:-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी

    उद्देश:-भारतामधील मुलीचे प्रमाण वाढविणे व शिक्षा प्रदान करणे

    लाभार्थी:-भारतामधील मुली

    अधिकृत वेबसाइट:-https://wcd.nic.in/bbbp-schemes

    Beti Bachao Beti Padhao Yojna Aim.

    हरियाणामध्ये मुलानांच्या तुलनेत मुलींची संख्या सगळ्यात कमी होती, यासाठी केंद्र सरकारने वर्ष 2015 रोजी हरियाणा राज्यातून पहिली सुरुवात केली होती. यामागे केंद्र सरकारचे बेटी बचाओ बेटी पढाओ योजनाचे मुख्य उद्देश देशामधील लिंग प्रमाणात सुधार आणणे आणि मुलींना उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षा प्रदान करणे होते. 

    त्यावेळेस समाजामध्ये मुलींना उच्च दर्जा दिला जात नव्हता. त्याचप्रमाणे स्त्री-पुरुषांना घेऊन प्रत्येक क्षेत्रात भेदभाव केले जात होते. काही लोकांना मुलीचा जन्म नको म्हणून मुल पाडलं जात होते. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या सुरक्षेला घेऊन समस्या होत होत्या. मुलींना शिक्षण करून दिले जात नव्हते. 

    अशा प्रकारच्या समस्यांवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने BBBP योजनाची सुरुवात केली. या योजनेच्या माध्यमातून मुलींना चांगले शिक्षण प्रदान करून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा हेतू सरकार करते आहे.

    Beti Bachao Beti Padhao Yojna 2024.

    Beti Bachao Beti Padhao Yojna Benefits.

    केंद्र सरकारने सुरु केलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनाचे फायदे देशभरातील राज्यात, जिल्ह्यात व गावांमध्ये मोहीम चालवली जाते. 

    या होणाऱ्या मोहिमेमुळे देशामधील बाल लिंग गुणोत्तरमध्ये वाढ व समान भागीदारी देण्यात आली. 

    त्याचप्रमाणे या योजनेतून विविध प्रकारचे सुविधा केंद्र सरकार पुरवत आहेत जसे मेडिकल खर्च व खर्चामध्ये आर्थिक भर कमी करण्यासाठी सबसिडींचा लाभ दिला जातो. 

    केंद्र सरकारने भविष्यात होणाऱ्या शिक्षणासाठी व लग्नाच्या खर्चासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरु केली. यातून कुटुंबातील सदस्य काही रक्कम भरून भविष्यात मोठी गुंतवणूक वाढीसाठी सरकारकडून व्याज जास्त दिली जाते. 

    साकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या अशा योजनांमुळे कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही प्रकारचे चिंता न करता फायदा घेण्यात मदत होते व मुलींचे जीवन उज्ज्वल करण्यात प्रोत्साहन मिळते. 

    यामध्ये कोणत्याही प्रकारचे डायरेक्ट बेनेफिट नाही मिळत, यामध्ये विविध प्रकारचे योजना चालू करून विविध कार्यालयांच्या माध्यमातून यामध्ये सुधार आणण्यात मदत होते. 

    केंद्र सरकारने सुरुवातील 100 जिल्ह्यांमध्ये मोहीम राबिवली होती, परंतु जुलै 2022 मध्ये ही योजना संपूर्ण भारतमध्ये लागू करण्यात आलेली आहे.

    Beti Bachao Beti Padhao Yojna Beneficiaries Target Groups.

    श्रेणी वर्णन, प्राथमिक :-पहिले व महत्त्वाचे प्राधान्य आई-वडील, तरुण आणि नवविवाहित जोडपे, गर्भवती महिला व स्तनपान करणारी आई. माध्यमिक:-तरुण पिढी, मुलगा व मुली, वैयक्तिक हॉस्पिटल, नर्सिंग होम, सासर परिवार, डॉक्टर व डायग्नोस्टिक सेंटर. तृत्तीयक:-जागरूकता पसरवणारे लोक जसे अधिकारी वर्ग, धार्मिक नेता, स्वयंसेवी संस्था, फ्रंटलाइन कार्यकर्ता, महिला एसएचजी/सामूहिक, पीआरआई, मीडिया, उद्योग संघ, डॉक्टर संघ व इतर लोकांचा समूह

    बेटी बचाओ बेटी पढाओ योजना अंतर्गत OSC Centers उभारले जातील

    देशामध्ये जागरूकता पसरविण्यासाठी तसेच विविध प्रकारचे सुविधा लाभ देण्यासाठी डिजिटल मीडियाचा उपयोग केला जात होता, परंतु आता या योजनामध्ये काम करत असलेल्या अधिकाऱ्यांना जास्त प्रमाणात प्रभाव पाडण्यासाठी 300 नवीन केंद्र उभारण्यात येणार आहेत. 

    या 300 नवीन केंद्राच्या माध्यमातून महिलांना होणाऱ्या हिंसामधून मदत करण्यासाठी वन स्टॉप सेंटर आणि आत्मरक्षा केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. यामध्ये OSC सेंटरमध्ये 12 वर्षाखालील मुला व मुलींना पाच दिवसाचे प्रशिक्षण अधिकाऱ्यांकडून दिले जाणार आहे.

    Beti Bachao Beti Padhao Yojna 2024 Administration.

    बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची सुरुवात केंद्र सरकारतर्फे करण्यात आली. 

    ही मोहीम केंद्रातील व राज्यामधील जिल्हा अधिकारी आणि जिल्हा मजिस्ट्रेट यांच्यातर्फे राबविण्यात येते. 

    जिल्हा अधिकारी आणि जिल्हा मजिस्ट्रेट यांच्या कार्यालयाला केंद्र सरकारकडून योजनांसाठी आर्थिक मदत दिली जाते. 

    योजनांच्या अर्थ संकल्पनेत नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदारी महिला व बाल विकास मंत्रालयाला दिली जाते. 

    यामध्ये योजना संबंधित जबाबदार हे महिला व बाल विकास मंत्रालयाचे सचिव संचालक व संबंधित अधिकारी असतील. 

    योजनेच्या अंतर्गत अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यामधील डीओपी हे नोडल अधिकारी असतील. 

    आईसीडीसी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या योजना लागू करण्यात येतात.

    Beti Bachao Beti Padhao Yojna Reporting.

    केंद्र सरकारच्या माध्यमातून योजनांची ऑनलाइन सूचना प्रणाली निरीक्षण करण्यासाठी व मूल्यांकन करण्यासाठी विकसित केली आहे. 

    प्रत्येक जिल्ह्यांमधील अधिकाऱ्यांना वेबसाइटवर ऑनलाइन MIS लाईव्ह केल्यामुळे प्रवेश करण्यासाठी नाव व पासवर्ड दिलेला आहे. 

    यामध्ये जिल्हा, ब्लॉक व ग्रामपंचायत स्थरांवरती सेवा सुधारण्यासाठी मोहीम राबविणे 

    DM व DC यांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची निवड केली जाते.  

    योजना संबंधित राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांचे नियमित अहवाल व पोटोग्राफिक कागदपत्रे जिल्हा व ग्रामपंचायत स्तरावर आयोजित केले जाते. 

    त्याचसोबत तीन महिन्यांच्या आधारावर प्रगती रिपोर्ट शिक्षा विभागातील नोडल अधिकाऱ्याकडून पोर्टलवर प्रकशित केला जातो. 

    त्याचप्रमाणे वार्षिक भौतिक रिपोर्ट, SOE व उपयोग प्रमाणपत्र जिल्हाप्रमाणे जमा केला जातो. 

    Beti Bachao Beti Padhao Yojna.

     

    Beti Bachao Beti Padhao Yojna Success.

    केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेतून देशामध्ये चांगल्याप्रकारे यश मिळत आहेत. 

    देशामधील शाळेत मुलींसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

    तामिळनाडूमधील कुड्डलोर जिल्ह्यामधील 2015 मध्ये 886 पेक्षा जास्त वाढून 895 इतके 2016 मध्ये बाल लिंग प्रमाण फरक झाला आहे. 

    2015-16 च्या शिक्षा संबंधित जिल्हा सुच प्रणालीनुसार मुलींचे नाव नोंदणी हे 76% वाढून 80.97% इतकी झाली आहे. 

    देशामधील एकूण 146 जिल्ह्यांमध्ये संस्थागत वितरणामध्ये सुधार होण्यात मदत झाली आहे. 

    2015 मध्ये ज्या मुली प्राथमिक शाळेत शिकत होते, त्यामधील ड्रॉप आऊट टक्केवारी दीड टक्के कमी होऊन 2016 मध्ये एक टक्का झाला आहे. 

    देशामधील एकूण 119 जिल्ह्यांकडून तीन महिन्याचे प्रगती रिपोर्ट सादर करण्यात आलेला आहे. 

    देशभरातील 59491 पेक्षा जास्त लोकांनी सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत खाते उघडले आहेत.

    प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pradhan-mantri-gram-sadak-yojna/

    पीएम सौभाग्य योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-saubhagya-yojna-2024-%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%8f%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a5%8c%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-2024/

    निष्कर्ष .

    आमच्या या लेखातून Beti Bachao Beti Padhao Yojna बद्दल संपूर्ण माहिती सविस्तररित्या सांगण्यात आल्या. यामध्ये आम्ही योजना का राबविण्यात आली? कधी घोषणा करण्यात आली? त्यांचे महत्त्व काय होते? यामध्ये किती मुली व मुले आहेत? हे सुरु करण्याचे उद्देश काय होते? त्यामध्ये कोणत्या प्रकाराचे फायदे मुलींना घेता येतात? कोणते वर्ग यामध्ये टार्गेट केले आहेत? किती सेंटर मुलींच्या हितासाठी उभारण्यात आले? या योजनेमध्ये काम कसे चालते? कशाप्रकारे रिपोर्ट केले जाते? योजना किती यश मिळाले? अशा सर्व गोष्टींबद्दल मार्गदर्शन केले. 

    या योजना अंतर्गत देशामध्ये काही काही ठिकाणी फसवणूक सुद्धा केली जात आहे. यासाठी सगळ्या नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजेत. कोणत्याही प्रकारच्या शंका वाटल्यास त्वरित पोलिसांना कळविणे आणि अशा फसवणूक करणाऱ्या लोकांपासून दूर राहणे. कोणत्याही प्रकारच्या समस्या झाल्यातर अधिकृत वेबसाइटमध्ये जाऊन संपर्क साधू शकता. 

    आमच्या या लेखातून तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेलीच आहे, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या जवळील लोकांना पाठवून मुलींबद्दल जागरूकता पसरवा आणि सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांचा लाभ घ्या. 

    FAQ,

    बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची सुरवात कधी झाली? 

    केंद्र सरकारने 22 जानेवारी, 2015 रोजी या योजनेची सुरुवात केली. 

    बेटी बचाओ बेटी पढाओ योजना काय आहे? 

    या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार देशामधील मुलीचे लिंग प्रमाण वाढविण्यास मदत करते. 

    सुकन्या समृद्धी योजनेचा फायदा काय आहे? 

    या योजने अंतर्गत मुलीचे आई वडील भविष्यामधील शिक्षणाचा व लग्नाचा खर्च भागविण्यासाठी गुंतवणूक करू शकतात. 

    Hello Marathi….

    केंद्र आणि राज्य सरकार यांनी लोकहितासाठी सुरु केलेल्या योजनांचे तपशीलवार आणि लेटेस्ट माहितीसाठी आम्ही ही वेबसाइट सुरु केली आहे. यामध्ये योजने संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला मराठी भाषेत योग्य पद्धतीने सादर करणे हेच आमचे ध्येय आहे.

  • One Student One Laptop Yojna 2024, एक विद्यार्थी एक लॅपटॉप फ्री योजना 2024.

    One Student One Laptop Yojna 2024, एक विद्यार्थी एक लॅपटॉप फ्री योजना 2024.

    One Student One Laptop Yojna information in Marathi.

    Student One Laptop Yojna 2024: देशामधील सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी यासाठी वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजना ही केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून भारत देशामधील दहावी व  बारावी पास झालेल्या आणि तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिला जातो. 

    भारत सरकारने देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला एक लॅपटॉप देण्यासाठी ही वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजना सुरु केली आहे. या योजना अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फ्री लॅपटॉप दिला जातो. 

    आज भारतामध्ये ऑनलाइन शिक्षा भरपूर प्रमाणात प्रसिद्ध झाली आहे. त्याचसोबत तांत्रिक यंत्रणा प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणे गरजेचे आहे. जेणेकरून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अभ्यास करण्यासाठी मदत होईल. त्यात आपला देश ऑनलाइन क्षेत्रात प्रगती करत आहे. 

    अशातच विद्यार्थ्यांकडे यंत्रणा असल्यास नवनवीन गोष्टी आत्मसात करण्यात मदत होते. परंतु आपल्या देशातील काही गरीब वर्गातील विद्यार्थ्यांचे पालक लॅपटॉप घेण्यासाठी आर्थिक दृष्टया सक्षम नसतात. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरु केली आहे.  

    जे विद्यार्थी Free Laptop या योजनेत अर्ज करून लाभ घेण्याचा विचार करत आहेत, त्यांनी आम्ही दिलेला हा लेख शेवटपर्यंत पाहावा. यामध्ये आम्ही योजनेचे उद्देश, लाभ, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि रजिस्ट्रेशन याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे.

    One Student One Laptop Yojna in Marathi .

    केंद्र सरकारने सुरु केलेल्या वन स्टूडेंट वन लॅपटॉप ही Free Laptop Yojna असून AICTE द्वारे चालवली जात आहे. AICTE चा पूर्ण अर्थ अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषद असा आहे. यांच्याद्वारे देशामधील आर्थिक दृष्टया गरीब असलेल्या कुटुंबामधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत लॅपटॉप दिला जातो. अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषद अंतर्गत विद्यार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी जवळपास सगळ्या राज्यात योजना चालू करण्यात आलेली आहे. 

    One Student One Laptop Yojna 2024

    प्रत्येक राज्यात ही योजना चालू केल्यामुळे मुलांना घरी बसून शिक्षण प्राप्त करण्यास मदत होईल. ज्या शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये All India Council for Technical Education (AICTE) मंजूर केलेला आहे, त्यामधील सगळ्या विध्यार्थ्यांना फ्री लॅपटॉप दिला जातो. ज्यामधून विद्यार्थ्यांना engineering आणि management सारखे उच्च शिक्षण प्राप्त करण्यास मदत मिळेल. 

    Free Laptop Yojna in short.

    योजनेचे नाव:-वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजना

    श्रेणी:-केंद्र सरकारी योजना

    सुरु कोणी केली:-केंद्र सरकारने

    कधी सुरु केली:-2024

    विभाग:-अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषद (AICTE)

    उद्देश:-भारतामधील गरीब विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप पुरवणे

    लाभार्थी:-देशामधील विद्यार्थी

    लाभ:-फ्री लॅपटॉप

    अर्ज पद्धत:-ऑनलाइन

    अधिकृत वेबसाइट:-http://www.aicte-india.org

    One Student One Laptop Yojna Purpose.

    केंद्र सरकारचे वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनाचे उद्देश भारत देशामधील गरीब वर्गातील मुलांना उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी मोफत लॅपटॉप देणे हे आहे. जग बदलत आहे, त्यामध्ये देशभरात शिक्षणसुद्धा लॉकडाउन नंतर ऑनलाइन केले जात आहे. देशभरात सगळीकडे ऑनलाईन शिक्षणाचे जाळे पसरले आहेत, त्यात नवनवीन यंत्रणा तसेच नवीन अभ्यासक्रम चालू करण्यात आलेला आहे. 

    यासाठी प्रत्येक कुटुंबातील विद्यार्थ्याकडे स्वतःचा लॅपटॉप असणे अनिवार्य आहे. आता हल्ली सगळ्या क्षेत्रामध्ये लॅपटॉपची गरज भासते. जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्त वेळ न घालवता चांगले प्रशिक्षण आणि ज्ञान प्राप्त करण्यात मदत होईल. त्याचसोबत जे विद्यार्थी गरीब व दुर्बळ वर्गातील असल्यास त्यांना लॅपटॉपद्वारे शिक्षणासोबत कमाई करण्यास सुद्धा संधी मिळते. 

    आता विद्यार्थीसुद्धा डिजिटल क्षेत्रात घरी बसून चांगली कमाई करू शकतो. त्यासाठी कोठेही जायची त्यांना गरज भासत नाही. घर बसल्या चांगले ज्ञान प्राप्त करून अनुभव आणि पैसे मिळविण्यासाठी लॅपटॉपचा वापर करू शकतात. जेणेकरून किमान त्यांच्या रोजच्या गरजासुद्धा पूर्ण करण्यात त्यांना मदत होईल. 

    देश प्रगतीकडे जाण्यासाठी देशातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेणे आवश्यक आहे यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडे लॅपटॉप असणे गरजेचे आहे. आर्थिक दृष्टया गरीब वर्गातील जरी विद्यार्थी असेल त्यालाही शिक्षणाचा हक्क आहे आणि तो योग्यरीत्या भेटण्यासाठी केंद्र सरकारचा हे एक उद्दिष्ट आहे. 

    पीएम सौभाग्य योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-saubhagya-yojna-2024-%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%8f%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a5%8c%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-2024/

    पीएम आवास योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-awas-yojna/

    Free Laptop Yojna Benefits.

    वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनाचे फायदे देशामधील विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिला जातो. 

    विद्यार्थ्यांना फ्री लॅपटॉपसाठी ऑनलाईन अर्ज करून योजनेचा लाभ घेता येतो. 

    या योजनेतर्फे मिळणाऱ्या लॅपटॉपसाठी लाभार्थीच्या कुटुंबाला एकही रुपये देण्याची गरज नाही. 

    या योजनेमधून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मदतीमुळे  ते स्वतःचे शिक्षण सोप्या पद्धतीमध्ये करू शकतील. 

    शिक्षणासाठी इच्छुक असलेले विद्यार्थी घरी बसून लॅपटॉपद्वारे ऑनलाइन ज्ञान प्राप्त करू शकतात. 

    त्याचसोबत शाळा आणि कॉलेजतर्फे मिळणाऱ्या असाइन्मेंट्स आणि अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. 

    विद्यार्थी आपला दैनंदिन खर्चसुद्धा भागविण्यासाठी शिक्षणासोबत पार्ट टाइम ऑनलाइन जॉबसुद्धा करू शकतो. 

    या योजना अंतर्गत Technology, Pharmacy, Science, IT, Engineering, Arts, Commerce, Management या क्षेत्रामधील विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात आले आहे.

    या योजनेची रजिस्ट्रेशन जुलै 2024 पासून सुरु झाली आहे ते ऑगस्ट 2024 पर्यंत चालू ठेवण्यात येणार आहे. 

     

    One Student One Laptop Yojna Eligibility.

    वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनासाठीची पात्रता जाणून घेण्यासाठी खालील दिलेली माहिती संपूर्ण पहा. 

    या योजनामध्ये अर्ज करणारे विद्यार्थी भारत देशाचे स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. 

    भारत देशामधील कोणत्याही तंत्रज्ञान क्षेत्रामधील विद्यार्थी या योजनेस पात्र असणार आहेत. 

    जे विद्यार्थी सामाजिक व आर्थिक स्वरूपात दुर्बळ वर्गातून येतात ते विद्यार्थीसुद्धा अर्ज करू शकतात. 

    ज्या विद्यार्थींच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 4 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना याचा लाभ घेता येणार आहे. 

    त्याचप्रमाणे दहावी आणि बारावीचे विद्यार्थीसुद्धा यामध्ये सहभागी होऊन लाभ घेऊ शकतात. 

    या योजनेत अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे. 

    त्या विद्यार्थ्याचे पालक कोणत्याही सरकारी कार्यालयात कार्यरत नसले पाहिजेत. 

    One Student One Laptop Yojna Required Documents.

    विद्यार्थ्यांना या उपक्रमातून अर्ज करून लाभ मिळविण्यासाठी वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनाचे आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे दिलेले आहे ते जमा करून घेणे. 

    अर्जदाराचे आधारकार्ड 

    दहावी व बारावीचे मार्कशीट 

    वयाचे प्रमाणपत्र (शाळेचा दाखला) 

    ई-मेल आयडी 

    पासपोर्ट आकाराचा फोटो 

    मोबाईल नंबर 

    ओळखपत्र 

    कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाचा दाखला 

    बँक पासबुकचे पहिले पान 

    कॉलेज आयडी 

    कॉलेजमधील ऍडमिशनची पावती.

    Free Laptop Yojna 2024

    Free Laptop Yojna Registration.

    राज्यातील विद्यार्थी यामध्ये पात्र असतील आणि अर्ज करून लाभ घेण्याचा विचार करत असतील, तर आम्ही वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनाचे रजिस्ट्रेशन प्रकिया खालीलप्रमाणे स्टेप बाय स्टेप दिलेल्या आहेत त्या फॉलो करा. 

    अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला AICTE म्हणजे अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषद यांच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. 

    तुम्ही वेबसाइटमध्ये गेल्यावर तुमच्या समोर होमपेज उघडून येईल. 

    त्या होमपेजमधील रजिस्ट्रेशन या पर्यायावर जाऊन क्लिक करायचे आहे. 

    त्यानंतर तुमच्या समोर नवीन स्क्रीन उघडून येईल त्यामध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म असेल. 

    त्या रजिस्ट्रेशन फॉर्मममध्ये विचारली गेलेली माहिती भरून रजिस्टर करणे. 

    रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर नंबर आणि पासवर्ड प्राप्त होईल. 

    तुम्हाला परत वेबसाइटवर जाऊन मिळालेला  रजिस्टर नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घेणे. 

    तुम्ही जेव्हा लॉगिन करून पुढे जाणार, त्यामध्ये तुम्हाला फ्री लॅपटॉप योजना या लिंक वर क्लिक करायचे आहे. 

    त्यानंतर तुमच्या समोर Free Laptop Yojna Form उघडून येईल. 

    त्यामध्ये फॉर्ममध्ये तुम्हाला काळजीपूर्वक संपूर्ण माहिती भरायची आहे. 

    संपूर्ण फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहे. 

    त्यानंतर भरलेला फॉर्म व कागदपत्रे नीट तपासून खात्री झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करायचे. 

    अशाप्रकारे तुमची योजना संबंधित ऑनलाइन अर्ज प्रकिया पूर्ण झालेली आहे.

    पीएम कौशल विकास योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-kaushal-vikas-yojna/

    प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pradhan-mantri-gram-sadak-yojna/

    One Student One Laptop Yojna 2024 Application Status check.

    अर्ज करून झाल्यानंतर वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनाची स्थिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेनुसार फॉलो करून तपासू शकता. 

    जर तुमचा योजनेमध्ये अर्ज करून झाला असेल आणि तुम्हाला अर्जाची स्थिती तपासायची आहे, तर सर्वातआधी तुम्हाला अधिकृत वेबसाइटमध्ये जायचे आहे. 

    त्यानंतर तुमच्या समोर वेबसाइटचे पेज उघडेल. 

    त्या होमपेजमध्ये रजिस्टर नंबर आणि पासवर्ड विचारातील. अर्ज करताना ते तुम्हाला भेटलेच असेल. ते त्यामध्ये टाकून घेणे. 

    रजिस्टर नंबर आणि पासवर्ड टाकून झाल्यावर तुम्हाला कॅप्चा कोड टाकून लॉगिन बटनावर क्लिक करायचे आहे. 

    त्यानंतर तुम्ही पोर्टलमध्ये अर्जाची स्थिती तपासण्याच्या पर्यायावर क्लिक करणे. 

    क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या अर्जाची स्थिती उघडून येईल. 

    निष्कर्ष.

    आम्ही तुम्हाला आमच्या लेखातून One Student One Laptop Yojna 2024 या बद्दल संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने सांगितली. यामध्ये आम्ही योजनेचे महत्व काय? ती का सुरु करण्यात आली? कोणी सुरु केली? यामध्ये कोण पात्र असणार आहेत? तसेच कोणते विभाग यामध्ये नेमले आहेत? यामध्ये फायदे कोणते? अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती? अर्ज करताना कोणत्या प्रकिया कराव्या लागतील? आणि तसेच अर्ज करून झाल्यानंतर स्थिती कशी तपासायची? याबद्दल सविस्तर माहिती मार्गदर्शन केली. 

    तुम्ही सुद्धा एक विद्यार्थी आहात आणि या योजनेसाठी पात्र असाल तर आम्ही सांगितलेल्या माहितीनुसार अर्ज करून या योजनेचा लाभ मिळवा. आमचा हा लेख तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्र आणि मैत्रिणींनासुद्धा पाठवून त्यांची मदत करा. 

    FAQs

    फ्री लॅपटॉप योजना कोणती आहे? 

    फ्री लॅपटॉप योजना सरकारने वन स्टूडेंट वन लॅपटॉप या नावाने सुरु केलेली आहे. 

    मोफत लॅपटॉप योजनेसाठी कोण पात्र असणार आहे? 

    मोफत लॅपटॉप योजनेसाठी देशामधील बारावी व दहावी पास होऊन तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश केले विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहेत. 

    फ्री लॅपटॉपसाठी कुठे अर्ज करायचा आहे? 

    फ्री लॅपटॉपसाठी तुम्ही अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषदच्या अधिकृत वेबसाइटमध्ये जाऊन अर्ज करायचा. 

    एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजच्या अर्जाची शेवटची तारीख काय आहे? 

    एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजच्या अर्जाची शेवटची तारीख ही ऑगस्ट 2024 महिना दिली गेली आहे.

      
    Hello Marathi

    केंद्र आणि राज्य सरकार यांनी लोकहितासाठी सुरु केलेल्या योजनांचे तपशीलवार आणि लेटेस्ट माहितीसाठी आम्ही ही वेबसाइट सुरु केली आहे. यामध्ये योजने संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला मराठी भाषेत योग्य पद्धतीने सादर करणे हेच आमचे ध्येय आहे.

      

  • PM Kaushal Vikas Yojna 2024, पीएम कौशल विकास योजना 2024.

    PM Kaushal Vikas Yojna 2024, पीएम कौशल विकास योजना 2024.

    PM Kaushal Vikas Yojna information in Marathi

    PM Kaushal Vikas Yojna Maharashtra 2024: भारतचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशामधील बेरोजगार युवकांसाठी प्रधानमंत्री कौशल विकास योजना सुरु केली आहे. या योजनाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना निरनिराळ्या क्षेत्रामधील मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्याचसोबत तरुणांना योजनेतर्फे मिळणारी प्रशिक्षण प्राप्त करताना दरमहा ८००० रुपयेचा आर्थिक लाभ सुद्धा देण्यात देते. जेणेकरून ते तरुण आपल्या योग्यतानुसार रोजगार प्राप्त करून देशामधील विकासासाठी हातभार लावण्यास मदत करेल. 

    या योजनेच्या माध्यमातून ज्या बेरोजगारांना कोणत्याही प्रकारचे कौशल्य नाही, त्यांना यामधून विविध प्रकारे कौशल्य शिकून ज्ञान प्राप्त करू शकतात. देशामधील तरुणांचे रोजगार वाढून देशाचा विकास होण्यासाठी ही PMKVY योजना महत्त्वपूर्ण आहे. देशामधील प्रत्येक राज्यमध्ये बेरोजगार चांगल्या नोकरीसाठी भटकत आहेत. त्यामध्ये त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच नोकरी नसल्यामुळे कुटुंबाला आर्थिक स्वरूपात मदत करू शकत नाही. अश्या बेरोजगार लोकांना या योजनाचा फायदा चांगल्याप्रकारे घेता येईल. 

    PMKVY training मध्ये विविध प्रकारचे शिक्षण दिले जाते, यामध्ये लाभार्थी चांगले शिक्षण प्राप्त करून चांगले रोजगारसुद्धा कमवत आहेत. जर तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत अर्ज करून लाभ घेण्याचा विचार करत आहात, तर आम्ही दिलेल्या लेखातून संपूर्ण माहिती शेवटपर्यंत जाणून घ्या आणि लाभ मिळवा. यामध्ये आम्ही योजनाचे उद्देश, फायदे, पात्रता, कोर्सेसची यादी,आवश्यक कागदपत्रे आणि रजिस्ट्रेशन प्रकिया याबद्दलची सविस्तर माहिती सांगितली आहे.

    PM Kaushal Vikas Yojna in Marathi.

    केंद्र सरकारने PMKVY म्हणजेच प्रधानमंत्री कौशल विकास योजना याची सुरुवात 16 जुलै 2015 रोजी केली. या योजनाचे सुरु करण्यामागचे उद्दिष्ट्ये देशामधील बेरोजगार वर्गातील तरुणांना Short Term Training (STT) आणि Recognition of Prior Learning (RPL) द्वारे प्रशिक्षण देणे. 

    भारत देशामधील बेरोजगार तरुणांनासाठी या योजनेच्या माध्यमातून ४० पेक्षा जास्त ट्रेनिंग कोर्सेस तयार केले आहेत. यामध्ये बेरोजगार तरुण ४० ट्रेनिंग कोर्सेसमधून कोणत्यातरी एका कोर्सची निवड करून प्रशिक्षण घेऊ शकतो आणि त्याच क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसाय करून आपले रोजगार निर्माण करू शकतो. तसेच प्रशिक्षण दरम्यान योजनातर्फे आर्थिक स्वरूपात 8000 रुपये दरमहा दिले 

    जाते. जेणेकरून प्रशिक्षण घेता, वेळेस आर्थिक अस्थिरता आणि दैनंदिन खर्च करण्यास समस्या न येता शिक्षणावर लक्ष केंद्रित राहील. केंद्र सरकारतर्फे लाभार्थींचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र सुद्धा दिले जाते.

    PM Kaushal Vikas Yojna.

    केंद्र सरकारने २०१५ ला सुरु केलेल्या प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे म्हणजेच PMKVY चे तीन टप्पे पूर्ण झालेले आहेत. यामध्ये Press Release Frame Page (PIB) च्यासांगण्यानुसार PMKVY 1.0 मध्ये १९ लाख उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले, त्यासोबत PMKVY 2.0 मार्फत १ कोटी पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण प्राप्त केले आणि PMKVY 3.0 च्या माध्यमातून ८ लाखाहून अधिक तरुणांनी आपले प्रशिक्षण प्राप्त केले. सरकारतर्फे आता PMKVY 4.0 सुद्धा सुरु करण्यात येणार आहेत, त्यामधून अजून अपडेटेड कोर्सचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

    PM Kaushal Vikas Yojna 2024

    PM Kaushal Vikas Yojna in short.

    योजनाचे नाव:-प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY)

    श्रेणी:-केंद्र सरकारी योजना केंद्र

    कोणी सुरु केली:-केंद्र सरकारने

    कधी सुरु झाली:-16 जुलै 2015 रोजी

    विभाग:-Ministry of Skill Development and Entrepreneurship (MSDE) 

    उद्देश:-बेरोजगार वर्गातील तरुणांना प्रशिक्षण देणे व आर्थिक मदत करणे

    लाभार्थी:-देशामधील बेरोजगार तरुण

    लाभ:-प्रशिक्षण व दरमहा ८ हजार रुपये

    अर्ज पद्धती:-ऑनलाईन

    अधिकृत वेबसाइट:http://-pmkvyofficial.org

    पीएम आवास योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-awas-yojna/

    Rojgar संगम योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/rojgar-sangam-yojna/

    PM Kaushal Vikas Yojna Aim. 

    भारत सरकारने चालू केलेल्या प्रधानमंत्री कौशल विकास योजनाचे उद्देश देशामधील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन  प्रत्येक राज्यामध्ये आर्थिक स्थिरता आणणे आणि रोजगार निर्माण होणे. या योजनामध्ये केंद्र सरकारने ४० पेक्षा जास्त क्षेत्रामधील कोर्स प्रदान केले आहेत, जेणेकरून बेरोजगार युवकांना आपल्या इच्छेनुसार क्षेत्र निवडून प्रशिक्षण घेऊ शकतात आणि चांगल्या प्रकारे रोजगार निर्माण करून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकतात. 

    त्याचसोबत बेरोजगार तरुण आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये नोकरी किंवा व्यवसाय करून आपले भविष्य उज्ज्वल करू शकतात. केंद्र सरकारने बेरोजगारी कमी होण्यासाठी तसेच राष्ट्राचा विकास वाढण्यासाठी युवकांना मोफत प्रशिक्षण सोबत आर्थिक मदतही केली जाते. यातून चांगली नोकरी मिळून रोजगार प्राप्त करतील आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधार येण्यात मदत होईल.

    PM Kaushal Vikas Yojna Important Keys.

    सरकारने सुरु केलेली प्रधानमंत्री कौशल विकास योजनाची देखरेख कौशल विकास व उद्योजकता मंत्रालय अंतर्गत होत आहे. 

    या योजनेच्या माध्यमातून देशामधील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण दिले जाते. 

    यामध्ये तरुणांना Short Term Training (STT) आणि Recognition of Prior Learning (RPL) प्रशिक्षण दिले जाते. 

    लाभार्थी विद्यार्थ्यांचा प्रशिक्षण घेण्याचा कालावधी १५० ते ३०० तासांचं असतो. 

    या योजने अंतर्गत लाभार्थी विद्यार्थांना २ लाखाचा अपघात विमा सुद्धा दिला जातो. 

    लाभार्थीचे कोणत्याही कारणामुळे अभ्यासक्रम पूर्ण न झाल्यास पुन्हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो.

    PM Kaushal Vikas Yojna 2024

    PM Kaushal Vikas Yojna Benefits.

    प्रधानमंत्री कौशल विकास योजनाचे फायदे देशामधील बेरोजगार तरुणांना आर्थिक स्वरूपात मदत घेता येते. 

    केंद्र सरकारने सुरु केलेली योजना ही एक महत्त्वाची व कल्याणकारी तसेच विकासशील उपक्रम आहे, जेणेकरून भारतातील युवा पिढी सक्षम होण्यात मदत होते. 

    या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार वर्गाला मोफत प्रशिक्षण दिले जाते. 

    त्याचसोबत तरुणांना प्रशिक्षण घेत प्रत्येक महिन्याला ८००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. 

    बेरोजगार तरुणांना मिळणारी रक्कम ही त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट direct Benefit Transfer (DBT) द्वारे ट्रान्सफर केले जाते. 

    या योजनेमध्ये तरुणांसाठी ४० हुन अधिक निरनिराळ्या क्षेत्रामधील कोर्सेस प्रदान केले आहेत. 

    या योजनाची विशेष गोष्ट म्हणजे लाभार्थी तरुण स्वतःच्या इच्छेनुसार क्षेत्र निवडून प्रशिक्षण घेऊ शकतो. 

    जे लाभार्थी या योजनेतून प्रशिक्षण पूर्ण करतील त्यांना सरकार सर्टिफिकेट सुद्धा देते. 

    सरकार तर्फे मिळालेल्या प्रशिक्षण आणि प्रमाणपत्रच्या मदतीने बेरोजगार तरुण चांगली नोकरी प्राप्त करू शकतो. 

    लाभार्थी विद्यार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून टी-शर्ट, जॅकेट, डायरी, बॅग आणि आयडी कार्डसुद्धा दिले जातात. 

    सरकारने सुरु केलेल्या या रुपक्रमामुळे देशामधील गरीब वर्गातील तरुणांना चांगले लाभ मिळतील.

    PM Kaushal Vikas Yojna Courses List.

    फर्निचर व फिटिंग 

    अन्न प्रकिया उद्योग 

    इलेकट्रॉनिकस 

    बांधकाम 

    गुड्स व कॅपिटल

    विमा, बँकिंग व वित्त 

    सौंदर्य व निरोगीपणा 

    ऑटोमोटिव्ह 

    पोशाख 

    रिटेल 

    ऊर्जा उद्योग 

    प्लम्बिंग 

    खाण 

    मीडिया व मनोरंजन 

    लॉजिस्टिक 

    जीवन विज्ञान 

    लेदर 

    आयडी 

    अपंग व्यक्तीसाठी कौशल्य परिषद 

    हॉस्पिटॅलिटी व टुरिझम 

    टेक्सटाईल 

    टेलिकॉम 

    सुरक्षा सेवा 

    रबर 

    लोह आणि स्टील कोर्स 

    रोल-प्लेइंग कार्स 

    आरोग्य सेवा कोर्स 

    ग्रीन जॉब 

    जेम्स व ज्वेलरी 

    PM Kaushal Vikas Yojna Eligibility.

    प्रधानमंत्री कौशल विकास योजनेमध्ये पात्र होण्यासाठी अर्जदारांना देशाचे स्थानिक नागरिक असणे आवश्यक आहे. 

    ही योजना फक्त देशातील बेरोजगार वर्गातील तरुणांसाठीच आहे. 

    यामध्ये अर्ज करणारे बेरोजगार तरुण कमीत कमी १०वी किंवा १२वी पास असणे. 

    बेरोजगार तरुणांना हिंदी आणि इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. 

    बेरोजगार वर्गातील तरुणांचा उत्पनाचा कोणताही स्रोत नसला पाहिजे.

    PM Kaushal Vikas Yojna Required Documents.

    बेरोजगार विद्यार्थ्यांना या उपक्रमांत सहभागी होऊन लाभ घेण्यासाठी खालील दिलेले प्रधानमंत्री कौशल विकास योजनासाठी आवश्यक कागदपत्रे असणे बंधनकारक आहेत. 

    अर्जदाराचे आधारकार्ड (बँक लिंक असणे) 

    पॅनकार्ड 

    मोबाईल नंबर 

    ई-मेल आयडी 

    बँक पासबुकचे पहिले पान 

    पासपोर्ट आकाराचा फोटो 

    दहावी किंवा बारावीचे मार्कशीट 

    ओळखपत्र 

    आयडी कार्ड 

    वोटर आयडी 

    रहिवासी प्रमाणपत्र.

    प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pradhan-mantri-gram-sadak-yojna/

    पीएम सौभाग्य योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-saubhagya-yojna-2024-%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%8f%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a5%8c%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-2024/

    PM Kaushal Vikas Yojna Registration.

    बेरोजगार तरुणांना प्रधानमंत्री कौशल विकास योजनामध्ये रजिस्ट्रेशन करून लाभ मिळविण्यासाठी खालील दिलेल्या अर्ज प्रकिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा. 

    अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम PMKVY ची अधिकृत वेबसाइट उघडायची आहे. 

    त्यानंतर तुमच्या समोर होमपेज उघडून येईल, त्यामधील स्किल इंडिया या पर्यायावर क्लिक करा. 

    तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल, त्यामधील Register as a candidate या पर्यायावर क्लिक करणे. 

    त्या पर्यायामध्ये गेल्यानंतर रजिस्टर फॉर्म तुमच्या समोर उघडेल. 

    त्या फॉर्ममध्ये तुमचे बेसिक माहिती विचारलेली असेल ती लक्षपूर्वक भरून घ्या.

    त्याचसोबत तुमचे कागदपत्रे अपलोड करून घेणे. 

    फॉर्म आणि कागदपत्रे अपलोड करून झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करणे. 

    त्यानंतर तुम्हाला लॉगिन पर्यायावर क्लिक करून लॉगिन करून घेणे. 

    अशाप्रकारे तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होऊन तुमची नाव नोंदणी झालेली आहे. 

    त्यानंतर तुमच्या निवडीनुसार तुम्हाला ऑफलाइन किंवा ऑनलाइन कोर्स दिले जातील. 

    कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्ही योजनेच्या पोर्टलवर जाऊन सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. 

    निष्कर्ष.

    अशाप्रकारे आम्ही तुम्हाला PM Kaushal Vikas Yojna (PMKVY) याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली. यामध्ये आम्ही योजनेचे महत्त्व काय आहेत? ते का सुरु करण्यात आले? कोणातर्फे सुरु करण्यात आले? कोणत्या उद्देशाने सुरु करण्यात आले? त्याचे फायदे काय आहेत? यामध्ये कोण लाभ घेऊ शकतो? काय लाभ मिळणार? अर्ज करण्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत? त्याचप्रमाणे कोणते कोर्सेस उपलब्ध आहेत? अर्ज करण्यासाठी काय करायला लागेल? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्ही सोप्या पद्धतीने सांगितली. 

    आपल्या देशातील बेरोजगारांना या योजनेचा चांगला लाभ घेता येईल आणि जे तरुण यामध्ये सहभागी होऊन लाभ मिळविण्यास इच्छुक आहेत, त्यांनी आमच्या दिलेल्या लेखातील माहितीनुसार अर्ज करून लाभ प्राप्त करू शकतात. 

    तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा पाठवून त्यांना प्रशिक्षण घेण्यास मदत करू शकता. 

    अशाच उपयुक्त आणि फायदेशीर योजनांसाठी तुम्ही आम्हाला Subscribe करा .
    FAQs

    PMKVY महत्वाचे का आहे?

    या योजनेच्या मार्फत देशामधील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण मिळून रोजगार निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे आहे. 

    PMKVY पैसे पुरवते का?

    होय, योजनेच्या मार्फत प्रशिक्षण घेत दरमहा ८००० रुपये रक्कम पुरवली जाते. 

    PMKVY साठी किमान पात्रता काय आहे?

    यासाठी किमान तरुण बेरोजगार असून त्याचे शिक्षण १० वी व १२ वी पास असणे. 

    Hello Marathi

    केंद्र आणि राज्य सरकार यांनी लोकहितासाठी सुरु केलेल्या योजनांचे तपशीलवार आणि लेटेस्ट माहितीसाठी आम्ही ही वेबसाइट सुरु केली आहे. यामध्ये योजने संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला मराठी भाषेत योग्य पद्धतीने सादर करणे हेच आमचे ध्येय आहे.

  • Pradhan Mantri Gram Sadak Yojna 2024, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024.

    Pradhan Mantri Gram Sadak Yojna information in Marathi .

    Pradhan Mantri Gram Sadak Yojna Maharashtra 2024: आपल्या देशामधील ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) सुरु करण्यात आली. सरकारने सुरु केलेल्या या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील छोट्या व मोठ्या गावांचे पक्के रस्ते तयार करून शहरातील रस्त्यांना जोडले जातात. 

    केंद्र सरकार आपल्या देशातील ग्रामीण विभागांचा विकास होण्यासाठी विविध प्रकारच्या योजना घेऊन येत असते. यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना याचे व्यवस्थापन ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि नगरपालिका यांच्या माध्यमातून केले जाते. 

    आज आपण या लेखातून PMGSY संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तररित्या जाणून घेणारआहोत. यामध्ये योजनेचे उद्दिष्ट्ये, लाभ, वैशिष्ट्ये, प्लॅनिंग प्रकिया, अंमलबजावणी प्रकिया, निधी आणि तक्रार याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्यात येणार असून लेख शेवटपर्यंत पहा.

    Pradhan Mantri Gram Sadak Yojna in Marathi.

    प्रधानमंत्री ग्राम सडक योजनाची सुरुवात भारताचे पूर्व पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी वर्ष 2000 रोजी केली होती. देशामधील प्रत्येक गावांमध्ये पक्के रस्ते बनविणे, ही योजना सुरु करण्यामागचे त्यांचे मुख्य उद्देश होते. 

    केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यांच्याद्वारे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा फेस वर्ष 2019 मध्ये सुरु करण्यात आला. या योजनेच्या अंतर्गत देशामधील ज्या ज्या ग्रामीण क्षेत्रातील गावाने रस्ते बनविले, त्या त्या गावातील रस्ते खराब झाल्यास परत दुरुस्तही केले जातात. त्याचसोबत छोट्या मोठ्या गावांमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि नगरपालिका यांच्या माध्यमातून पक्के रोड बनविले जातात. 

    हल्ली, गावातील कच्या रस्त्यांमुळे गावकऱ्यांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. गावकरी ग्रामपंचायतमध्ये तक्रार मांडून गावातील कच्चे रस्ते दुरुस्त करून घेऊ शकतो आणि आपल्या गावातली सुधारणा या योजनेच्या मार्फत करू शकतो. 

    Pradhan Mantri Gram Sadak Yojna

    Pradhan Mantri Gram Sadak Yojna in short

    योजनेचे नाव:-प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY)

    श्रेणी:-केंद्र सरकारी योजना

    विभाग:-ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार

    सुरु कधी झाली:-वर्ष 2000 रोजी

    सुरु कोणी केली:-पूर्वीचे प्रधानमंत्री श्री अटल वाजपेयी यांनी

    उद्देश:-ग्रामीण क्षेत्रांचा विकास करणे

    लाभार्थी:-भारतामधील सगळे नागरिक

    लाभ:-गावातील रोड शहरी रस्त्यांना जोडले जातील

    अधिकृत वेबसाइट:-http://pmgsy.nic.in

    रोजगार संगम योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/rojgar-sangam-yojna/

    पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-yashasvi-scholarship-yojna/

    Pradhan Mantri Gram Sadak Yojna Purpose.

    केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनाचे मुख्य उद्देश ग्रामीण भागातील रस्ते शहरी भागांना जोडणे असे आहे. 

    जेणेकरून देशामधील प्रत्येक नागरिकांना सुरळीत यात्रा करण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे ग्रामीण क्षेत्रामधील कोणत्याही नागरिकांना शहरी भागात जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. 

    या योजनाच्या माध्यमातून रस्ते तर जोडले जातील परंतु ग्रामीण क्षेत्रामधील रस्ते दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा मदत करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रामधील स्थानिक रहिवासी नागरिकांना आत्मनिर्भर बनण्यास मदत मिळेल. 

    त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील महत्त्वाच्या ठिकाणांना जसे शाळा, पर्यटन स्थळ, मंदिरे, हॉस्पिटल्स आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांना रस्त्यांद्वारे जोडल्यामुळे प्रत्येक राज्यातील गावांमध्ये सुधार होण्यास मदत मिळेल. तसेच गावातील नागरिकांना योग्यरीत्या रोजगार निर्माण करण्यासाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित जाण्यात मदत मिळेल.

    PM Gram Sadak Yojna Benefits.

    केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा फायदा ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या गावांना जोडण्यासाठी होतो. 

    या योजनेच्या माध्यमातून शहरी भागातील रोड व ग्रामीण भागातील रोड एकत्र जोडले जातात. 

    कोणत्याही ग्रामीण क्षेत्रामधील गावांमध्ये रस्ते व्यवस्थित नसल्यास रस्ते दुरुस्तसुद्धा केले जाते. 

    प्रत्येक गावात पक्के रस्ते जोडण्यासाठी केंद्र सरकार  ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि नगरपालिकासोबत मिळून काम करत आहेत. 

    प्रत्येक गावागावांमध्ये पक्के रस्ते तयार करण्यासाठी स्थानिक रहिवासी ऑनलाइन किंवा ग्रामपंचायतमध्ये तक्रार करून अर्ज करू शकता. 

    या योजनेच्यामार्फत प्रत्येक गावात रस्ते तयार केल्यामुळे आणि शहरी भागाला ते रस्ते जोडल्यामुळे गावांचा विकास होण्यास मदत मिळते. 

    गावांचा विकास झाल्यामुळे रोजगार निर्माण करण्यासाठी संधी उपलब्ध होतात. 

    शहरी भागातील रस्ते गावाला जोडल्यामुळे देशामधील नागरिकांना येण्या जाण्यास सुद्धा मदत होते.

    Pradhan Mantri Gram Sadak Yojna Registration.

    अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइटमध्ये जावे लागेल. 

    त्यानंतर होमपेजवरील रजिस्ट्रेशनच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे. 

    तुमच्या समोर नवीन पेज उघडेल त्यामध्ये फॉर्म दिसेल. 

    त्या फॉर्ममध्ये आवश्यक असलेली संपूर्ण माहिती भरून घ्यावी लागेल. 

    त्यानंतर फॉर्म भरून झाल्यावर आवश्यक असणारे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे. 

    कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सगळंकाही नीट तपासून सबमिट बटनावर क्लिक करणे. 

    अशा तऱ्हेने तुम्ही अर्ज करण्यासाठी या प्रक्रियांचा उपयोग करू शकता.

    PM Gram Sadak Yojna Planning Process.

    केंद्र सरकारने ग्रामीण भागासाठी सुरु केलेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनाच्या रस्त्यासाठी सर्वात प्रथम नियोजन प्रकिया तयार केली जाते. 

    प्रत्येक गावामधील रस्ते बनविण्यासाठी प्लँनिंग जिल्ह्यांमधील पंचायतद्वारे तयार केले जाते. 

    गावच्या रस्त्यासाठी प्लँनिंग तयार करताना पंचायत आणि स्टेट लेवल स्टँडिंग कमेटीला सहभागी केले जाते.

    याचे स्टेट लेवल स्टँडिंग कमेटीच्या माध्यमातून ऑपेरेशन करण्यासाठी ब्लॉक लेवल आराखडा बनविला जातो. 

    त्यानंतर कोणत्या गावाचे रोड नेटवर्क कोणत्या शहराला जोडलेले आहेत हे ब्लॉकद्वारे ओळख केली जाते. 

    त्यानंतर कोणत्या गावाचे रोड शहरामधील रोड नेटवर्कला जोडलेले नाही ते काढून त्या गावचे रस्ते शहरांसोबत जोडण्यासाठी प्रकिया सुरु केली जाते. 

    Pradhan Mantri Gram Sadak Yojana Proposal 

    प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या प्रस्तावासाठी ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे राष्ट्रीय ग्रामीण रोड विकास एजेंन्सीची स्थापना केली आहे. 

    ग्रामीण भागातील रस्त्यांचे ऑपेरेशन आणि मॅनेजमेंट स्पोर्ट त्या एजेंन्सीद्वारे केले जाते. 

    त्यानंतर इम्पॉवर्ड कमेटीद्वारे राष्ट्रीय ग्रामीण रोड विकास एजेंन्सीद्वारे जमा केलेल्या प्रकल्पांचे रिव्यू केले जाते. 

    शेवटी प्रकल्पांचे प्रस्ताव कार्यालयातील मंत्रीकडे मंजुरी मिळण्यासाठी पाठविले जाते. 

    Pradhan Mantri Gram Sadak Yojana Implementation

    प्रकल्पाचे प्रस्तावावर मिनिस्टर यांच्या मंजुरी दरम्यान राज्य सरकारकडे पाठविले जातात. 

    योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार कडून रस्त्याच्या प्रकल्पासाठी मंजूर रक्कम पाठविले जाते. 

    त्यानंतर टेंडरसाठी विविध काँट्रॅक्टर्सना कमेटीद्वारे आमंत्रित केले जाते. 

    त्या कॉन्टॅक्टर्सच्या टेंडरमधील योग्य टेंडर निवडून रोड बांधकामासाठी मान्यता दिली जाते. 

    रस्त्याच्या कामांची सुरुवात मान्यता मिळाल्याच्या पंधरा दिवसानंतर केली जाते. 

    त्यानंतर कमीत कमीत 9 महिने कामासाठी दिले जातात. 

    जर काही समस्या आल्यास जास्तीत जास्त 12 महिनेसाठी कामाची सवलत दिली जाते. 

    काही प्रकारच्या क्षेत्रामध्ये जसे डोंगरभाग अशा ठिकाणी काम करण्यासाठी 18 महिने ते 2 वर्षांपर्यंतचा कालावधी दिला जातो.

    PM Gram Sadak Yojna Fund.

    ग्रामीण भागातील रस्त्यावरील काम करण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत दोन इंस्टालमेंटमध्ये फंड दिला जातो. 

    रस्त्यावरील प्रकल्पाच्या पूर्ण खर्चानुसार 50 टक्के रक्कम काम करण्यास दिली जाते. 

    पहिल्या इंस्टालमेंटचे 60 टक्के वापरल्यानंतर किंवा 80% काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच दुसरे इंस्टालमेंट दिले जाते. 

    म्हणजेच बाकीचे 50 टक्के थकबाकी  रक्कम दिली जाते. 

    काँट्रॅक्टर्सना दुसऱ्या रकमेच्या अर्जासाठी Utilization Certificate Audit Statement Account सर्टिफिकेट जमा केल्यानंतर इंस्टालमेंट देण्यात येते. 

    PM Gram Sadak Yojna Grievance Filing Process

    तक्रार मांडण्यासाठी सर्वात प्रथम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल. 

    त्यानंतर तुमच्या समोर होमपेज उघडेल, त्यामधील Grievance Redressal वर क्लिक करायचे आहे. 

    तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल त्यामध्ये Sign In च्या पर्यायावर क्लिक करा. 

    त्यानंतर लॉगिन फॉर्म येईल तो भरून लॉगिन करून घेणे. 

    लॉगिन केल्यानंतर पुन्हा नवीन पेज उघडेल, त्यामध्ये फॉर्म असेल. 

    त्या फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरून पुढे पाठविणे 

    अशा प्रकारे तुम्ही Grievance साठी अर्ज करू शकता. 

    त्यानंतर तक्रारीचे स्टेटस पाहण्यासाठी खालील दिलेल्या प्रकियानुसार माहिती घेऊ शकता.

    Pradhan Mantri Gram Sadak Yojna 2024

    Pradhan Mantri Gram Sadak Yojna Grievance Status Check 

    तक्रारीचे स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला या योजनेच्या वेबसाइटमध्ये जावे लागेल. 

    वेबसाइटमध्ये गेल्यानंतर तुमच्या समोर Grievance Redressal ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करणे. 

    त्या पर्यायामध्ये गेल्यानंतर तुम्हाला View Details च्या पर्यायाला निवडायचे आहे. 

    त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन नंबर, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर भरून घेणे. 

    त्यानंतर तुम्हाला सिक्योरिटी कोड टाकून सबमिट बटनावर क्लिक करा. 

    तुमच्या समोर तुम्ही पाठविलेले तक्रारीचे स्टेट्स पाहायला मिळेल. 

    अशाप्रकारे तुम्ही स्टेट्स तपासण्यासाठी प्रकिया फॉलो करू शकता.

    निष्कर्ष 

    अशाप्रकारे आम्ही तुम्हाला Pradhan Mantri Gram Sadak Yojna संबंधित संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने सांगितली  आहे. या योजनेतून ग्रामीण क्षेत्रात फक्त रस्ते जोडले जात नाही तर देशामधील प्रत्येक गावातील परिस्थिती सुधारून विकास होण्यास मदत सुद्धा होत आहे. यामध्ये आम्ही योजना का सुरु करण्यात आली? कोणत्या परिस्थितीमध्ये सुरु करण्यात आली? केव्हा सुरु करण्यात आली? सुरु करण्यामागील उद्देश काय होते? कोणत्या भागांना याचा फायदा होईल ? कशाप्रकारे फायदा होईल? ग्रामीण भागात रस्ते तयार करण्यासाठी कसा अर्ज करायचा? त्यामध्ये किती प्रकिया असते? तसेच काही समस्या आल्यास तक्रार कशी पाठवायची? याबद्दल तुम्हाला सविस्तारित्या मार्गदर्शन केले. 

    तुम्ही सुद्धा ग्रामीण क्षेत्रामधील स्थानिक रहिवासी आहात आणि तुमच्या गावामध्ये कच्चे रोड आहेत, तर आम्ही दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण लेख वाचा आणि तुमच्या गावात रोड तयार करण्यासाठी सरकारकडून मदत घ्या. हा लेख उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या आजूबाजूमधील गावकऱ्यांना पाठवून या योजनेची माहिती द्या. 

    पीएम सौभाग्य योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-saubhagya-yojna-2024-%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%8f%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a5%8c%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-2024/

    पीएम आवास योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-awas-yojna/

    FAQs

    पीएम सडक योजना काय आहे? 

    या योजनाच्या माध्यमातून ग्रामीण ठिकाणामधील गावांचे रस्ते शहरी रस्त्याला जोडले जाते. 

    प्रधानमंत्री सडक योजना कधी सुरु झाली? 

    पंतप्रधान श्री अटल वाजपेयी यांनी वर्ष २००० रोजी ही योजना सुरु करण्यात आली.

    सडक योजनाचे फायदे काय आहेत? 

    या योजनेच्यामार्फत गावातील रस्ते दुरुस्त केले जाते आणि नवीन रस्ते बनविले जाते.

    Hello Marathi.

    केंद्र आणि राज्य सरकार यांनी लोकहितासाठी सुरु केलेल्या योजनांचे तपशीलवार आणि लेटेस्ट माहितीसाठी आम्ही ही वेबसाइट सुरु केली आहे. यामध्ये योजने संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला मराठी भाषेत योग्य पद्धतीने सादर करणे हेच आमचे ध्येय आहे.